<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471</id><updated>2011-12-16T12:54:23.068+05:30</updated><title type='text'>जोशीपुराण</title><subtitle type='html'>दिसामाजी काहीतरी लिहावे तसेच जे जे आपणासी ठावे, ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन असे समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितले आहे. त्यामुळे 
माझ्या या ब्लॉगवर दररोज मी काहीतरी नवीन देण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्लॉग वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default?start-index=101&amp;max-results=100'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>112</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-6998654976802362660</id><published>2009-07-05T11:38:00.003+05:30</published><updated>2009-07-05T12:56:38.922+05:30</updated><title type='text'>आयुष्यावर बोलू काही</title><content type='html'>दूरचित्रवाहिन्यांचे आक्रमण आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड नेहमीच करण्यात येते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी सध्याची पिढी आणि आयटी/कॉलसेंटर प्रोफेशनमध्ये असणाऱया तरुणांमध्ये काही अपवाद वगळता मराठी वाचन मग ते मराठी वृ्त्तपत्रांचे किंवा पुस्तकांचे एकूणच कमी झालेले आहे. मराठी वाचनच जेथे कमी झाले आहे, अशा परिस्थितीत कविता वाचन/ कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला रसिकांचा आणि त्यातही विशेषत महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवकांचा प्रतिसाद मिळणे तशी दूरचीच गोष्ट. पण डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी त्यांच्या &lt;strong&gt;आयुष्यावर बोलू काही &lt;/strong&gt;हा कार्यक्रम अमाप लोकप्रिय करून आजच्या पिढीला,युवकांना आणि विद्यार्थ्यांनाही मराठी कविता आवडतात हे सिद्ध करून दाखवले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे दोघे सादर करत असलेल्या &lt;strong&gt;आयुष्यावर बोलू काही &lt;/strong&gt;या मराठी कवितांच्या कार्यक्रमाचा पाचशेंवा भाग नुकताच पुण्यात साजरा झाला. संदीप खरेच्या कविता आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत आणि साथीला तबल्यावरचा एक सहकारी असा कोणतेही अवडंबर नसलेला हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम. संदीप खरे यांचे साधे व सोपे आणि मनाचा ठाव घेणारे शब्द व मनात घर करुन राहणारी, सहज गुणगुणायला लावणारी सलील कुलकर्णी यांची चाल, संदीप व सलील यांचा रंगमंचावरील सहज वापर, घरातल्याच नातेवाईकांशी किंवा मित्रांशी गप्पा मारावी, अशी समोरच्याला आपलेसे करण्याची सहज शैली यामुळे हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. हा कार्यक्रम पाच, दहा वेळा पाहणारेही रसिक आहेत, हे दिसून आले. कविता सादर करणे या साध्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला आणि अवघ्या सहा वर्षांत त्याने लोकप्रियतेचा कळस गाठला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व गाणी समोर बसलेल्या प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालेली आहेत. व्यासपीठावर संदीप किंवा सलील गाणे म्हणतांना त्यांच्याबरोबर रसिक प्रेक्षकही मनातल्या मनात किंवा ओठांनी पुटपुटत ही गाणी त्यांच्याबरोबर म्हणत असतो. यात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवक जसे असतात, तसे पन्नाशी पार केलेली रसिक मंडळीही असतात. कार्यक्रमातील प्रत्येक गाणे ह प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. अरे हे तर आपल्याही मनात आहे, असे कुठेतरी समोरच्याला वाटते, आणि तो त्या कार्यक्रमात समरस होऊन जातो. व्यासपीठावरही कोणतीही भपकेबाज सजावट नसते किंवा वादक व त्यांच्या वाद्यांचा सुळसुळाट नसतो. हार्मोनियमवर स्वत सलील कुलकर्णी ल तबल्यावर त्यांचा एक सहकारी आणि निवेदकाच्या भूमिकेत संदीप खऱे असतात. अर्थात निवेदन खऱे यांचे असले तरी अधूनमधून सलील कुलकर्णीही त्यात आपल्या हजरजबावी वक्तव्याने भर घालत असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या कार्यक्रमाचा विक्रम म्हणजे पहिल्यांदा पुण्यात आणि नंतर डोंबिवलीत आयुष्यावर बोलू काहीचे सलग सहा तासांचे दोन महाप्रयोग सादर झाले आहेत. असे भाग्य क्वचितच अन्य कोणत्या कार्यक्रमाला मिळाले असेल. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातील कविता, गाणी यांच्या कॅसेट्स व सीडीही निघाल्या असून त्यांचीही चांगल्या प्रमाणात विक्री झाली आहे. अनेकांनी वाढदिवस व अन्य निमित्ताने आयुष्यावर बोलू काही तसेच या दोघांच्या मन तळ्यात, अग्गोबाई ढग्गोबाई या सीडी व कॅसेट् भेट म्हणून दिल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी कविता लोकप्रिय करण्याचे आणि कवितांच्या कार्यक्रमाकडे विद्यार्थी आणि युवकांना मोठ्या प्रमाणात वळवण्याचे काम सलील कुलकर्णी व संदीप खरे यांनी केले आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-6998654976802362660?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/6998654976802362660/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_05.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6998654976802362660'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6998654976802362660'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_05.html' title='आयुष्यावर बोलू काही'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-4548603787938666138</id><published>2009-07-04T13:05:00.003+05:30</published><updated>2009-07-04T14:09:10.611+05:30</updated><title type='text'>समुद्राच्या लाटांपासून  वीजनिर्मिती</title><content type='html'>वीजेची निर्मिती आणि वितरण हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार असून या प्रश्नावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात आणि त्या तुलनेत वीजेची निर्मिती होत नसल्याने (मुंबई वगळता) संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीने वीज भारनियमन करावे लागत आहे. हिवाळा किंवा पावसाळा सुरु झाला की त्यात काही प्रमाणात सवलत देण्यात येते, मात्र तो काही कायमचा उपाय नाही. वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन वीज निर्मितीचे नवे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे, सुदैवाने आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश व सागरी किनारा लाभलेला आहे. या दोन्हींपासून मोठ्या प्रमाणात वीजेची निर्मिती करता येणे शक्य आहे. समुद्राच्या पाण्यात छोटेसे यंत्र टाकून वीज निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातील व दापोली तालुक्यातील कोळथरे येथे केला गेला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्र राज्य शासनाचे &lt;strong&gt;महान्यूज &lt;/strong&gt;नावाचे एक स्वतंत्र संकेतस्थळ असून या संकेतस्थळावर तारांकित या सदरात या प्रयोगाची सचित्र माहिती देण्यात आली आहे. जिज्ञासूना &lt;strong&gt;http://mahanews.gov.in &lt;/strong&gt;या संकेतस्थळाला भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती घेता येऊ शकेल.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याकडील पारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असून या किनारपट्टी क्षेत्रातून अंदाजे ५०० मे.वॅ. इतकी वीजनिर्मिती करण्यास वाव असल्याने तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टिने विविध स्तरावर प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. अशाच प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे येथे समुद्री लाटांवरील वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नवी मुंबईतील खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज व सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-तंत्रनिकेतन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभा राहिला आहे. वाहत्या वार्‍याचा समुद्राच्या पाण्यावर दाब पडल्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. या लाटांची लांबी व उंची ही तेथील वातावरणावर अवलंबून असते. त्यात गतीज व स्थितीज अशी दोन प्रकारची ऊर्जा साठलेली असते. ही दोन्ही प्रकारची ऊर्जा संयुक्तरित्या साधारणपणे पाच किलोवॅट इतकी असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'अनिश' असे नाव असलेला हा प्रकल्प दीड किलो वॅट वीजनिर्मिती क्षमतेचा आहे. कोळथरे येथे समुद्रकिनारी एका अल्टरनेटला चक्र जोडून त्याला दोरखंडाच्या आधारे पाण्यात फ्लोट सोडण्यात आला आहे. समुद्रीलाटांमुळे हा फ्लोट काही अंतर पुढे गेल्यामुळे चक्र फिरते. यातून अल्टरनेटर व जनरेटर कार्यान्वित होतात. लाट ओसरताच फ्लोट मागे खेचला जातो व चक्र पुन्हा फिरते. अशा प्रकारे फ्लोट पुढे मागे होत राहतो व चक्र फिरत राहते. यातूनच वीजनिर्मिती केली जाते. अशा प्रकारची ऊर्जानिर्मिती प्रदुषणमुक्त असून ही सर्व यंत्रणा उभारण्यासाठी साधारणत: ६०-६५ हजार रुपये खर्च येतो. शिवाय अशा एका प्रकल्पातून तीन घरांना वीजपुरवठा होईल इतकी वीज निर्मिती करणे शक्य होत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोळथरे येथील या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन किनारपट्टी लाभलेल्या ठिकाणी असे तसेच राज्यात ठिकठिकाणी अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करून वीज निर्मिती प्रकल्पही मोठ्या संख्येने उभे राहिले पाहिजेत. किनारपट्टी असलेल्या ठिकाणी समुद्राच्या लाटांपासून तर राज्यात अन्यत्र सौरऊर्जा व वाऱयापासून (पवनचक्की) वीज निर्माण केली पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजेच परंतु त्याचबरोबर मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक, कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे. अर्थात सौरऊर्जा किंवा अशा प्रकल्पांसाठी येणारा खर्च हा खूप मोठा आहे. राज्य शासनानेही त्यासाठी सवलत दिली पाहिजे, प्रकल्पासाठी लागणारे साहित्य अत्यल्प किंमतीत उपलब्ध करून दिले पाहिजे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे http://mnes.nic.in/ या नावाचे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचेही http://www.mahaurja.com/ असे संकेतस्थळ असून या दोन्ही संकेतस्थळांवर याची माहिती मिळू शकेल. विनय कोरे हे&lt;br /&gt;महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री आहेत. त्यांचा ई-मेल min_horticulture@maharashtra.gov.in असा आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८८६०९३/२२८८६१८८&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-4548603787938666138?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.koshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/4548603787938666138/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_04.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4548603787938666138'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4548603787938666138'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_04.html' title='समुद्राच्या लाटांपासून  वीजनिर्मिती'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-5345164470943297225</id><published>2009-07-03T20:21:00.004+05:30</published><updated>2009-07-03T21:18:47.239+05:30</updated><title type='text'>विकृतीला मान्यता</title><content type='html'>प्रौढ व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि असे संबंध ठेवणे कायदेशीर आहे, असा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशभरात नवा वाद, चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर समलिंगी संबंध ठेवणाऱया व्यक्ती आणि समलिंगी संबंधांचे समर्थन करणाऱया संस्थांनी त्याचे स्वागत केले आहे, तर सर्वसामान्य माणसांकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील कायदा संसदेत जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत या प्रकरणी दिलेला निकाल हा राखून ठेवण्यात येत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माझ्या मते न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे विकृतीला दिलेले कायद्याचे अधिष्ठान आहे. आता कायद्यामुळे समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता दिली गेली आहे, पण ते देशाच्या भावी पिढीसाठी अत्यंत अयोग्य व घातक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अन्वये असे संबंध ठेवणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा संबंधाना मान्यता मिळणार आहे. परस्पर संमतीने सज्ञान व्यक्तींनी समलिंगी संबंध ठेवले तर तो आता गुन्हा ठरणार नाही. मात्र परस्पर संमतीखेरीज असे संबंध राखणाऱयांवर तसेच अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणाऱयांच्या विरोधात यापुढेही या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुळात जी बाब अनैसर्गिक आहे, तिला कायद्याच्या चौकटीत बसविण्याची काय गरज आहे. भारतीय संस्कृतीत तर अशा गोष्टी अनैतिक, निषीद्ध मानल्या गेल्या आहेत. परदेशातून असे संबंध ठेवले जातात, तिकडे त्याला मान्यता आहे, मग आपल्याकडे का नको, असाच जर या मागे उद्देश असेल तर ते केवळ चुकीचे नाही तर भावी पिढीसाठी घातक ठरु शकेल. आज समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली तर अशा अन्य काही अनैतिक, अनैसर्गिक गोष्टींना मान्यता मिळावी, म्हणून कोणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील. मग यापुढे अशा सर्व गोष्टींना आपण कायदेशीर मान्यता देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात निसर्गाने किंवा परमेश्वराने मानवाला जन्माला घालताना स्त्री आणि पुरुष असा भेद करुनच पाठवले आहे. निसर्गाचे काही नियम असतात. त्यात माणसाने ढवळाढवळ केली की काय होते ते आपण सध्या ढासळते पर्यावरण, लहरी झालेला पाऊस, ग्लोबल वॉर्मिंगचा धोका, वाढते प्रदूषण आणि अन्य काही गोष्टींच्या स्वरुपात पाहतो आहोतच. स्त्री आणि पुरुषाच्या शरीर संबंधातून नवा जीव जन्माला येणे हा निसर्गाचा नियम आहे. गेली हजारो वर्षे हे चक्र सुरु आहे. त्यात कोणी कधी ढवळाढवळ केली नव्हती आणि यापुढेही ती कोणी करु नये, असे वाटते. लहान वयातून पौगंडावस्थेत आल्यानंतर भिन्नलिंगीय व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे ही सहज व सुलभ भावना आहे. त्यात गैर व चुकीचे नाही. मात्र त्या वयात योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले नाही तर मुले/मुली भरकटण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या वयात मुलांवर योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. मुलगा व मुलगी योग्य वयाचे झाल्यानंतर त्यांचा विवाह करून देऊन त्यांना शरीरसंबध ठेवण्यास एक प्रकारे समाजाने लग्न या संस्थेद्वारे मान्यता दिलेली आहे.गेली हजारो वर्षानुवर्षे हे सुरु आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात आता आपल्याकडेही लग्नापूर्वी संबंध ठेवणे, शालेय वयातच सेक्सचा अनुभव घेणे यात काही चुकीचे नाही, असा एक गैरसमज वाढत चालला आहे. आपली संस्कृती विसरुन आपण परदेशातील भोगवादी, चंगळवादी संस्कृतीच्या कह्यात जात चाललो आहोत. आपले ते सर्व मागासलेले आणि टाकाऊ व इंग्लंड, अमेरिका व परदेशातील ते सर्व चांगले अशी भावना वाढीस लागली आहे आणि ते अत्यंत घातक आहे. समलिंगी संबंध हा विषय काही मुठभर मंडळी सोडली तर बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने निषीद्ध व अनैतिक आहे. या संदर्भातील मराठी वृत्तपत्रात आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात वापरलेल्या छायाचित्रावरुन ही बाब समाजहिताची नाही, अनैतिक आहे, हे स्पष्ट होते. कारण बहुतेक वृत्तपत्रांनी या बातमीत हातात हात घेतलेल्या दोघांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. म्हणजे हे चुकीचे असून समाजमान्य नाही, अनैतिक आहे, त्यामुळे या विषयाची छायाचित्रे छापणे, त्याला प्रसिद्धी देणे चुकीचे आहे, हे तारतम्य वृत्तपत्रांनी बाळगले आहे. म्हणजेच जी गोष्ट चुकीची आहे, अनैतिक व अनैसर्गिक आहे, ज्याला समाजाची मान्यता नाही, त्याला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचा हा खटाटोप कशासाठी चालला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;समलिंगी संबंध ठेवणारी आज काही मुठभर मंडळी आहेत. त्यांची एकूण टक्केवारी कमी आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे तसेच इंटरनेटच्या वाढत्या आक्रमणामुळे सध्या नको त्या वयातच लहान मुलांना सर्व काही कळू लागले आहे. नको त्या वयात लैगिगतेचा अनुभव घेता येतो आहे किंवा पोर्नोग्राफी साईट्स, ब्लु फिल्मच्याद्वारे सेक्सचे वेगवेगळे प्रकार पाहता येत आहेत. या सगळ्याचे अत्यंत वाईट व घातक परिणाम भावी पिढीवर, कोवळ्या वयातील मुलांवर होत आहेत. त्यात आता  समलिंगी संबंधाना मिळालेल्या कायदेशीर मान्यतेने आणखी भर पडणार आहे. आत्तापर्यंत जे संबंध अनैतिक होते, तो फौजदारी गुन्हा होता, असे संबंध एक विकृती असून त्याला समाजमान्यता नाही हे माहित होते, आता ते करायला कायदेशीर मान्यता मिळाली आहे, ते चुकीचे नाही असे भावी पिढीच्या मनावर बिंबवले जाईल. त्यामुळे भविष्यात समलिंगी संबंध ठेवणाऱयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर त्यातून विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे संबंध ठेवणारी जोडपी वाढली तर नवी पिढी कशी निर्माण होईल, केवळ क्षणभर आनंदासाठी आपण आपली संस्कृती, नितिमत्ता व मूल्ये विसरणार का, सगळीच जोडपी समलिंगी संबंध ठेवणारीच तयार झाली तर आणखी काही वर्षांनी देशात काय भयानक परिस्थिती निर्माण होईल, त्याचा आपण सर्वानीच गंभीरपणे विचार केला पाहिजे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-5345164470943297225?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/5345164470943297225/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_03.html#comment-form' title='7 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5345164470943297225'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5345164470943297225'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_03.html' title='विकृतीला मान्यता'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-5050051801415659926</id><published>2009-07-02T10:51:00.003+05:30</published><updated>2009-07-02T12:43:05.410+05:30</updated><title type='text'>वाद नामकरणाचा</title><content type='html'>वांद्रे-वरळी सागरी सेतुचे उदघाटन नुकतेच झाले आणि आता या सेतुच्या नामकरणावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सेतुला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, असा सूचनावजा आदेश दिला आणि मम म्हणत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. पुलाच्या घाईगर्दीत झालेल्या या नामकरणास शिवसेना-भाजपने विरोध केला असून या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राजीव गांधी यांच्यापेक्षा वेगळे नाव सुचले नाही का, महाराष्ट्रातील अन्य नावे का नाही दिली, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. काही वर्षांपूर्वी राजीव गांधी यांनी पवार यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिला होता, त्याची तर ही परतफेड नाही ना, अशी टिकाही ठाकरे यांनी केली आहे. खऱें तर या नामकऱणावरुन वाद होणार हे माहिती असतानाही पवार यांनी राजीव गांधी याचे नाव देण्याची सूचना का केली आणि मुख्यमंत्री चव्हाण यांनीही ती तातडीने अंमलाता का आणली की त्यांनाही आपण किती स्वामीनिष्ठ आहोत, ते दाखवून द्याचचे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ गांघी व नेहरु कुटुंबियांनीच योगदान दिले, त्यात हौतात्म्य पत्करलेले असंख्य क्रांतिकारक आणि अन्य देशभक्तांचे काहीच योगदान नाही का, प्रत्येक रस्ता, चौक, कॉलेज, विमानतळ किंवा अशा मोठ्या प्रकल्पाला महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचीच नावे दिली पाहिजेत, असा काही लेखी नियम आहे की संसदेत तसा कायदा मंजूर करुन घेण्यात आला आहे. या सेतूला राजीव गांधी यांचे नाव देण्याची खरोखरच काही गरज होती का, आता त्याच्या समर्थनासाठी राजीव गांधी यांचा जन्म मुंबईत गिरगाव येथे झाला, असे लंगडे समर्थन करण्यात येत आहे. पण त्यात काही अर्थ नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पानिपत झाले. दोन अंकी संख्येइतकेही खासदार पवार यांना निवडून आणता आले नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विलासराव देशमुख व अन्य काही मंडळी या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्या, अस सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत पवार यांना व त्यांच्या पक्षाला मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे पवार यांना राज्यात पक्षाचे अस्तीत्व टिकविण्यासाठी आणि सत्तेत राहण्याकरता कॉंग्रेसबरोबर आघाडी करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी या कार्यक्रमातच त्यांनी राजीव गांधी यांचे नाव देण्याची राजकीय गुगली टाकली व त्यात ते यशस्वी झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करुन त्यात हा विषय चर्चेसाठी ठेवायला हवा होता. पवार यांनी राजीव गांधी यांचे नाव सुचवले तरी, मुख्यमंत्र्यांनी त्यावर विचार करुन नंतर निर्णय घ्यायला हवा होता. राजीव गांधी यांच्याऐवजी दुसरे कोणते नाव (स्वातंत्र्यवीर सावरकर) असते तर अशी तत्परता त्यांनी दाखवली असती का, हा प्रश्न आहेच. उत्तर आहे अर्थातच नाही. सर्वांच्या सहमतीने पुलाचे नामकरण झाले असते तर वाद निर्माण झाला नसता. आणि जर नावावरुन एकमत झाले नसते तर कोणत्याही मोठ्या पुढाऱयाचे, नेत्याचे नाव देण्याऐवजी वांद्रे-वरळी सागरी सेतु असे नाव दिले असते तरी काहीही बिघडले नसते. खरे तर या सागरी सेतूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील सरदार सरखेल कान्होजी आंग्रे किंवा अन्य कोणा प्रमुखाचे नाव देणे अधिक योग्य ठरले असते. शिवसेना-भाजपने या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती, तीही योग्य होती. किंवा भगवान परशुराम, अगस्ती ऋषी यांचेही नाव दिले असते तरी ते समर्पक ठरले असते. कारण ही सर्व नावे सागराशी संबंधित होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता आणखी काही दिवस सेतूच्या नामकरणावरुन वाद सुरु राहील. पुन्हा काही दिवस जातील. आणखी एखादा नवा प्रकल्प तयार होईल. त्यावेळी कदाचित सत्तेवर शिवसेना-भाजप यांचे सरकार आले तर त्यांनी दिलेल्या नावाला तेव्हाचे विरोधक म्हणजे कॉंग्रेसवाले विरोध करतील. वर्षानुवर्षे हे असेच सुरु आहे. आपण यातून कधी शिकणार, सारासार विचार व सदसदविवेक बुद्धीचा वापर कधी करणार की राजकारणी आणि याचे काही वावडे आहे...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-5050051801415659926?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/5050051801415659926/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_02.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5050051801415659926'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5050051801415659926'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post_02.html' title='वाद नामकरणाचा'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-5635461523432090964</id><published>2009-07-01T09:18:00.001+05:30</published><updated>2009-07-01T09:20:37.334+05:30</updated><title type='text'>खजिना रानफुलांचा</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_ptmxHY_nM8U/SkdeMRCm9lI/AAAAAAAAAGk/av6hw7nRgH8/s1600-h/rv22.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 147px; height: 200px;" src="http://1.bp.blogspot.com/_ptmxHY_nM8U/SkdeMRCm9lI/AAAAAAAAAGk/av6hw7nRgH8/s200/rv22.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5352350246978909778" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;वर्षा ऋतूमध्ये अर्थात आपल्या पावसाळ्यात निसर्गाचे रुप अत्यंत मनोहारी आणि मंत्रमुग्ध करणारे असते. निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण करून विविध झाडे, झुडपे, फुले यांचा खजिनाच आपल्यासमोर उधळलेला असतो. पावसाळ्यातील निसर्गाची ही उधळण पाहून मन वेडे होऊन जाते. पावसाळ्यात भटकंती करणाऱे ट्रेकर्स आणि पिकनिक करणाऱया मंडळींसाठी निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. या भ्रमंतीमध्ये विविध रंगांची, आकारांची अनेक फुले, झाडे पाहायला मिळतात. ही लहान-लहान फुलझाडे अत्यंत सुंदर असतात. यातील काही फक्त पावसाळ्यातच उगवणारी असतात. भ्रमंती करत असताना ही फुले आपण पाहतो, त्यांचे फोटो काढतो आणि नंतर त्यांना विसरुनही जातो. काही वेळेस त्यांची नावेही आपल्याला माहिती नसतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा या फुलांची सचित्र माहिती देणारी आदित्य धारप यांची नाममहात्म्य (अशी फुलं, अशी नावं) ही लेखमालिका लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (२८ जुलै २००९) सुरु झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात सह्य़कडय़ाच्या कपारीत असंख्य रानफुलं फुलतात. आणि याच सह्य़पर्वताच्या छत्रछायेत भटकंती करीत वाढलेले फुलवेडे वारकरी कुठल्यातरी अनामिक आनंदाच्या अपेक्षेने या ओल्या अनवट वाटा तुडवत फुलं शोधत हिंडतात. आणि तो सह्य़ाद्री नावाचा प्रेमळ आजोबा अजिबात निराश करत नाही. या रानफुलांची विविधता तरी किती! असंख्य आकार, असंख्य रंग, असंख्य रंगछटा आणि बरोबरीने सरळ सोप्यापासून अति क्लिष्टपर्यंत असंख्य रचना. या रानफुलांबाबत एक मात्र खरं की या रानफुलांचं बारसं करणारी ‘नावं’ मात्र अज्ञातच राहतात, असे आदित्य यांनी लेखाच्या सुरुवातीला म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठीमध्ये एकाच फुलाची असंख्य नावं होतात. ज्याला जे फूल जसं भासतं त्याप्रमाणे ती व्यक्ती ते नाव देते. म्हणजे कोणी एखाद्या झाडाला त्याची फुलं बघून नाव देईल. तर आणखी कोणी त्याच झाडाची पानं बघून वेगळं नाव देईल. तर कधी असंही होतं की एकाच फुलात कोणाला एक आकार दिसतो आणि कोणाला आणखी वेगळाच! एका गोष्टीबद्दल खेद वाटतो. आपली ही मराठी मातीतली अस्सल नावं देणाऱ्या असंख्य गावकऱ्यांची, धनगरांची, आदिवासींची, रानफुलांच्या वेडाने झपाटलेल्या फुलवेडय़ांची नावं मात्र गुलदस्त्यातच राहतात. मग या स्थानिक नावांचं महत्त्व काय? एक तर ही नावं आपल्या मायमराठीतली. आपण नीट पाहिल्यास असं लक्षात येईल की या रानफुलांच्या रंग, आकार, रूपाप्रमाणेच ही नावंही तितकीच सुंदर आहेत. वैशिष्टय़पूर्ण पावसाळी रानफुलांचं आणि नावांचं कोडकौतुक करावं म्हणून हे ।। नाममाहात्म्य ।।&lt;br /&gt;अशीच काही सुंदर फुलं आणि त्यांच सुंदर नावं आपण ‘अशी फुलं अशी नावं..’ या सदरातून पाहणार, असल्याची माहिती आदित्य धारप यांनी दिली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;निसर्ग आणि भ्रमंतीची आवड असणाऱयांना रानफुलांच्या या खजिन्याची ही सचित्र माहिती नक्की आवडेल, असे वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपर्कासाठी आदित्य धारप यांचा ई-मेल&lt;br /&gt;&lt;br /&gt;adittyadharap@yahoo.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-5635461523432090964?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/5635461523432090964/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5635461523432090964'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5635461523432090964'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='खजिना रानफुलांचा'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_ptmxHY_nM8U/SkdeMRCm9lI/AAAAAAAAAGk/av6hw7nRgH8/s72-c/rv22.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8292938884764475382</id><published>2009-06-28T11:42:00.004+05:30</published><updated>2009-06-28T12:39:24.669+05:30</updated><title type='text'>हे वय असे असले तरी...</title><content type='html'>पावसाळा सुरु झाला असून आता भटक्यांचे अर्थात ट्रेकर्स मंडळींचे पावसाळी ट्रेक सुरु झाले असतील. अस्सल ट्रेकर्सना पावसाळा म्हणजे फिरण्यासाठी पर्वणीच असते. मात्र या मंडळींबरोबरच हौशी मंडळीही खास पावसाळी पिकनिकसाठी आतुर असतात. काही सन्मान्य अपवाद वगळता पावसाळी पिकनिक म्हणजे कुठेतरी गड-किल्ल्यावर जाणे, जाता-येताना आणि जिथे मुक्काम करणार असून तेथेही यथेच्छ दारू पिणे, सिगरेट्स ओढणे, ओंगळ नृत्य करणे व गाणी म्हणणे असे समीकरण झाले आहे. शनिवारी रात्री शेवटच्या कर्जत किंवा कसारा ट्रेनला अशा काही ग्रुप्सची झलक हमखास पाहायला मिळते. अर्थात याला अपवादही आहेत व असतात. या पावसाळी किंवा पावसाळ्यानंतर थंडी सुरु होते, त्या काळात केलेल्या भटकंतीमध्ये निसर्गाचे एक नवे रुप आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण निसर्ग मुक्त हस्ताने आपल्यावर विविध रंगांची उधळण करत असतो. अपवाद वगळता काही जण मात्र तिकडे दुर्लक्षच करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भावी आयुष्यातील करिअरला महत्वाची दिशा देणारी दहावीची परीक्षा संपून ही मुले कॉलेजात जाऊ लागलेली असतात. नवे मित्र व मैत्रिणी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याचे थ्रील, आपण आता मोठ्ठे झालो आहोत ही मनातील सुप्त भावना, कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचे वय आणि त्यात मन धुंद करणारा पावसाळा, निसर्गाचे मनमोहक रुप यामुळे हातून काही चुकाही घडतात, घडण्याची शक्यता असते. ग्रुपचे मानसशास्त्र अगदी वेगळे असते. त्यामुळे काही जण यात वाहावतही जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसाळी भटकंतीचा किंवा सहलीचा आनंद जरुर घ्या पण इतरांनाही तो घेऊ द्या. आपल्या वर्तनामुळे इतरांना त्याचा त्रास होत नाही ना, आपल्या हातून काही वावगे घडत नाही ना, ग्रुपमध्ये चेष्टा-मस्करी करताना राईचा पर्वत होणार नाही, याची सर्वानी खबरदारी घ्या. ज्या ठिकाणी आपण जातो आहोत, तो ग्रामीण भाग असतो. तेथे जाऊन आरडाओरड व धिंगाणा घालणे, जाताना मुलींशी छेडछाड करणे, समाजमान्य नसलेले आणि असभ्य या गटात मोडणारे वर्तन करणे टाळा. नाहीतर आखलेल्या ट्रेकची किंवा पावसाळी पिकनिकची सारी मजा जाणार नाही, त्याची काळजी घ्या. आपण कोणत्या ग्रुप बरोबर पिकनिक किंवा ट्रेकला जातो आहोत, आपल्याबरोबर कोण मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांची नावे, पत्ते आणि फोन नंबर आपल्या घरीही धेऊन ठेवा. समजा काही अडचण आली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पोहता येत असले आणि नसले तरी उत्साहाच्या भरात, मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा कोणी चेष्टा केली तरी अनोळखी ठिकाणचे तलाव, नदी यात पोहायला उतरु नका. त्यात जीवाला धोका होऊ शकतो. समुद्रातही उत्साहाच्या भरात किंवा कोणावर इंप्रेशन पाडण्यासाठी खूप पुढे जाऊ नका, धबधब्याच्या ठिकाणाही उगाच धोका पत्करुन पुढे जाऊ नका.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरवर्षी अशा पिकनिकच्या वेळी घडलेले अपघात आणि दुर्दैवी घटना आपण वृत्तपत्रातून वाचत असतो. पिकनिक किंवा ट्रेकसाठी अनोळखी मित्र किंवा ग्रुप बरोबर शक्यतो जाऊ नका. बाहेर गेल्यावर नेहमी एकत्र राहा. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे करू नका,  उघड्यावरील अन्नपदार्थ, पाणी प्यायचे टाळा, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे मग तुमची पावसाळी पिकनिक किंवा एखादा ट्रेक छान होईल. त्याला कसलेही गालबोट लागणार नाही. हे वय धड ना मोठे ना लहान असे असते. त्यामुळे स्वताची आणि आपल्या मित्र-मैत्रिणींचीही काळजी घ्या. कोणी वावगे वागत असेल तर त्याला त्यापासून पारावृत्त करा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला माहितेय, तुम्ही म्हणाल अहो, हे वयच मजा व धमाल करण्याचे असते. या वयात मजा केली नाही तर कधी करणार, पण मित्रांनो क्षणभराच्या मजेसाठी सर्व आयुष्य पणाला लागेल किंवा नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे वागू नका. हे वय असे असले तरीही...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8292938884764475382?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8292938884764475382/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_28.html#comment-form' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8292938884764475382'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8292938884764475382'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_28.html' title='हे वय असे असले तरी...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-3856424417091296706</id><published>2009-06-26T09:03:00.001+05:30</published><updated>2009-06-26T10:21:29.572+05:30</updated><title type='text'>दहावीची परीक्षा- हवी की नको</title><content type='html'>दहावीची परीक्षा, त्याचा जाहीर होणारा निकाल आणि त्यातून येणाऱया तणावातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी दहावीची परीक्षाच नको, असा नवा प्रस्ताव मांडला आहे. बोर्डाच्या परीक्षेऐवजी नियमित अंतराने परीक्षा, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब, नववी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये गुणांऐवजी ग्रेड पद्धत आणि देशभरात दहावीसाठी एकच बोर्ड असावे, त्यासाठी सहमती करण्याचा प्रयत्न अशा अन्य काही सूचनाही सिब्बल यांनी केल्या आहेत. यातील परीक्षाच नको या प्रस्तावावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवरील दहावीच्या परीक्षेचा ताण-तणाव कमी करण्यासाठी परीक्षाच नको, ही भूमिका योग्य नाही, असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दहावीच्या परीक्षेचे पालक आणि विद्यार्थी नको तेवढे दडपण घेतात. आपला पाल्य दहावीत गेला की घरात या सगळ्याला सुरुवात होते. पुढील आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा ही अत्यंत महत्वाची असली तरी त्याचे इतके दडपण घेण्याची खरोखरच गरज आहे का, त्याचा विचार आपण करत नाही. मार्कांच्या रेसमध्ये सगळेच धावत सुटतो. गुणवत्ता यादीमुळे विद्यार्थ्यांवर येणारे दडपण लक्षात घेऊन राज्य एसएससी बोर्डाने गेल्या दोन वर्षांपासून गुणवत्ता यादी जाहीर करणे बंद केले. ते योग्य पाऊल बोर्डाने उचलले. मात्र त्यामुळे दहावीची परीक्षा व दडपण यात काही फरक पडलेला नाही. खरे म्हणजे पहिली ते नववी पर्यतच्या जशा परीक्षा असतात,तशीच दहावीची परीक्षा आहे, त्यात वेगळे काही नाही, असे विद्यार्थी व पालक यांनी समजून घेतले पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;विद्यार्थ्यांवरील दहावीच्या परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी ही परीक्षाच रद्द करणे हा उपाय होऊ शकतन नाही. जर ही परीक्षा रद्द झाली तर विद्यार्थी आत्ता जो काही अभ्यास करताहेत, तोही अजिबात करणार नाहीत. शिक्षक त्यांना हव्या त्या पद्धतीने शिकवतील. त्यामुळे परीक्षा आत्ता आहेत तशाच सुरु राहाव्यात. फक्त गुणांऐवजी ग्रेड देण्याची पद्धत सुरु करावी. तसेच दहावीचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, त्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे ही परीक्षा लगेच एक महिन्याच्या आत घेता आली तर त्यासाठी प्रयत्न केले जावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी हे विषय खूप कठीण जातात. या विषयांत अनेक विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे हे विषय ऐच्छिक ठेवता येतील का, त्यावरही चर्चा आणि विचार होण्याची आवश्यकता आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशभरात एकच बोर्ड असावे, ही सूचना चांगली आहे. त्यामुळे सीबीएसई आणि अन्य बोर्ड व त्या त्या राज्यांचे दहावीची परीक्षा घेणारी मंडळे यांच्यातील तफावत दूर होऊ शकले. मात्र त्यासाठी कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, त्याची काळजी घेऊन अभ्यासक्रम तयार करावा लागेल. त्या त्या राज्याची प्रथम भाषा ही प्रत्येकाला सक्तीची करायची की नाही, तो विषय परीक्षेसाठी ठेवायचा की नाही, त्यावरून पुन्हा वाद होऊ शकतील. त्यामुळे आत्ता जे विषय आहेत,त्याऐवजी व्यवसायाभिमुख विषय ठेवता येतील का, त्यावरही विचार झाला पाहिजे. जी मुले खऱोखरच हुशार आहेत, ज्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेकडे जायचे आहे, त्यांच्यासाठी आणि सर्वसाधारण बुद्धीमत्ता असणाऱयांसाठी वेगवेगळे विषय ठेवले तर ते सोयीचे होईल. अर्थात त्यासाठी दहावीचा नवा आणि वेगळा अभ्यासक्रम तयार करावा लागेल. इंग्रजी हा विषय पुस्तकी अभ्यासापेक्षा बोलणे व लेखन अशा प्रकारे ठेवता येईल का, त्यावरही विचार व्हावा. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा असे ज्ञान देणे उपयोगी ठरेल, असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात जे काही करायचे ते साधक-बाधक विचार करुनच निर्णय़ घेतला पाहिजे. नाहीतर घाईघाईत निर्णय़ घेऊन विद्यार्थी व पालकांचा त्रास आणखी वाढेल. तसेच केवळ काहीतरी बदल हवा म्हणूनही असा निर्णय घेऊन चालणार नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-3856424417091296706?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/3856424417091296706/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_26.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/3856424417091296706'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/3856424417091296706'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_26.html' title='दहावीची परीक्षा- हवी की नको'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8072069983850399013</id><published>2009-06-25T22:39:00.003+05:30</published><updated>2009-06-25T23:40:42.193+05:30</updated><title type='text'>श्री महागणपती रुग्णालय</title><content type='html'>मराठीमध्ये सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे.याचा साधा अर्थ असा की आपले आरोग्य चांगले असेल तर आपण बरेच काही करू शकतो. मनात खूप काही करायची ऊर्मी असेल पण त्याला शरीराने साथ दिली नाही, तर काही उपयोग नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठीच उत्तम आरोग्य ही महत्वाची गोष्ट आहे. आरोग्य जपणे आणि ते टिकवणे हे आपल्याच हातात आहे. योग्य आहार-विहार आणि काळजी घेतली तर आजार आपल्याला होणारच नाहीत. इतके करुनही व काळजी घेऊनही समजा आपल्याला एखादा रोग/आजार झाला तर वेळीच व योग्य औषधोपचार मिळणेही तितकेच गरजेचे असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहरात किंवा मोठ्या गावात विविध पॅथींचे तज्ज्ञ डॉक्टर, अद्ययावत आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीची रुग्णालये तसेच अन्य तातडीच्या रुग्णसेवा उपलब्ध होऊ शकतात. मात्र हे उपचार रुग्णाला वेळीच मिळणे आवश्यक असते. मोठी शहरे किंवा गावे सोडली तर आजही लहान खेड्यातून डॉक्टर्स व अद्ययावत रुग्णालयांची वानवाच आहे. लहान खेड्यातून कोणी माणूस अत्यवस्थ झाला तर त्याला मोठ्या शहरात उपचारांसाठी हलवावे लागते. त्यात वेळ गेला किंवा वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. राज्य शासन किंवा स्थानिक महापालिका-नगरपालिका यांची नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मुख्य जबाबदारी असली तरी सर्व ठिकाणी शासन पुरे पडू शकत नाही. किंवा अनेक वेळा अशा प्रकारचे उपक्रम किंवा प्रकल्प लाल फितीत अडकले किंवा अडकवले जातात. मात्र समाजात अशा काही संस्था आहेत की त्या समाजासाठी काम करत असतात. अशापैकीच एक टिटवाळा येथील क्रिएटीव्ह ग्रूप ही संस्था &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;टिटवाळा आणि परिसरातील सुमारे ६८ खेडेगावांसाठी, या भागातील नागरिकांसाठी असे एकही सुसज्ज रुग्णालय नाही. हीच बाब लक्षात घेऊन मांडा-टिटवाळा परिसरातील काही तरुणांनी एकत्र येऊन क्रिएटीव्ह ग्रूप ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून काम सुरु केले. संस्थेतर्फे तज्ज्ञ डॉक्टर्स, एक्सरे, ईसीजी, पॅथॉलॉजी लॅब, औषधांचे दुकान आदी विविघ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या तरुणांचा मुख्य उद्देश मांडा-टिटवाळा परिसरातील ६८ खेड्यांमधील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणे हा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. संस्थेचे काम पाहून डोंबिवलीतील प्रमिला दलाल यांनी टिटवाळ्यातील आपली साडेतीन गुंठे जागा संस्थेला दान दिली. संस्थेनेही याच जागेजवळची साडेतीन गुंठ्याची जागा विकत घेतली आणि भव्य रुग्णालय उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱया या रुग्णालयाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी हिंदुजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले, तेथील डॉक्टर्स श्री. डावर, भालेराव तसेच अन्य मंडळींचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा संपूर्ण प्रकल्प सुमारे दोन ते सव्वादोन कोटी रुपयांचा आहे. टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी मंदिरातर्फे एक कोटीची मदत जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. शासकीय पातळीवरुनही या प्रकल्पाला मदत मिळावी, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भातील बातम्या काही दिवसांपूर्वी बहुतेक मराठी वृत्तपत्रातून येऊन गेल्या आहेत. त्याचा तसेच कल्याण येथून प्रसिद्ध होणाऱया कल्याण नागरिक या साप्ताहिकाच्या (१७ जून २००९, अंक तिसरा) अंकातील माहितीचा आधार घेतला आहे. महागणपती रुग्णालय प्रकल्पाची माहिती सर्वाना व्हावी, या उद्देशाने ती दिली आहे. क्रिएटीव्ह ग्रूपच्या तरुणांचे हे काम खरोखरच सर्वाना प्रेरणादायक आणि आपल्याही गावासाठी अशा प्रकारचे विधायक व कायमस्वरुपी काम उभे करण्यासाठी स्फूर्ती देणारे आहे. त्यामुळेच माझ्या ब्लॉगवर मी त्याबद्दल लिहिले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या संदर्भात कोणाला माहिती हवी असेल किंवा काही मदत करायची असेल तर त्यासाठी संपर्क&lt;br /&gt;विक्रांत बापट (संस्थापक क्रिएटीव्ह ग्रूप) ९८२०८७२०८४/ ई-मेल vikrant_creative@yahoo.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8072069983850399013?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8072069983850399013/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_25.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8072069983850399013'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8072069983850399013'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_25.html' title='श्री महागणपती रुग्णालय'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-7966335147056216111</id><published>2009-06-24T09:13:00.003+05:30</published><updated>2009-06-24T09:37:45.115+05:30</updated><title type='text'>एकटा जीव आत्मचरित्र हाऊसफुल्ल</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_ptmxHY_nM8U/SkGmRIHY6kI/AAAAAAAAAGc/QnkXoffaqgQ/s1600-h/EKTA+JEEV+FR.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 131px; height: 200px;" src="http://4.bp.blogspot.com/_ptmxHY_nM8U/SkGmRIHY6kI/AAAAAAAAAGc/QnkXoffaqgQ/s200/EKTA+JEEV+FR.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5350740645459323458" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;मराठी रंगभूमीवर विच्छा माझी पुरी करा या नाटताद्वारे नवा इतिहास घडविणारे आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वतची खास शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे अभिनेते-दिग्दर्शक दिवगंत दादा कोंडके यांच्या &lt;strong&gt;एकटा जीव&lt;/strong&gt; या आत्मचरित्रालाही वाचकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईत उद्या २५ जून रोजी होणाऱया एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे. चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करणाऱया अनिता पाध्ये यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्या मॅजेस्टिक प्रकाशननाने प्रकाशित केल्या होत्या. त्यानंतरच्या चार आणि गुरुवारी प्रकाशित होणाऱया सातव्या आवृत्तीसह सर्व आवृत्या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ मार्च १९९९ मध्ये तर दुसरी आवृत्ती अवघ्या एका महिन्यात म्हणजे ४ एप्रिल १९९९ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यानंतर हे पुस्तक न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईच्या कचाट्यात सापडले होते. न्यायालयाकडून या पुस्तकावर बंदीही घालण्यात आली होती. मात्र अनिता पाध्ये यांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागून हे पुस्तक २००० या वर्षी न्यायालयाच्या कचाट्यातून सोडवले. त्यामुळे पुस्तकावरील बंदीही उठली आणि त्याच वर्षी पुस्तकाची तिसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. त्यापुढे दर वर्षी एक या प्रमाणे एकेक आवृत्ती येत राहिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दादांचे आयुष्य हे विविध नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या सर्व आयुष्याचा पट उलगडला गेला आहे. हे आत्मचरित्र असूनही दादांनी आपल्या आयुष्यात जे काही घडले त्यापैकी काहीही न लपवता सर्व काही प्रांजळपणे सांगितले आहे. आपल्यातील गुण-दोषांसकट त्यांनी स्वताला वाचकांपुढे सादर केले आहे. त्यांचे हे प्रांजळपण दादांच्या चाहत्यांसकट सर्व वाचक आणि रसिकांना भावल्यामुळेच दहा वर्षात या पुस्तकाची सातवी आवृ्त्ती प्रकाशित होत असल्याचे पाध्ये यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करत असल्यामुळे दादांशी परिचय होताच. या पुस्तक लेखनाच्या निमित्ताने तो जास्त जवळून झाला. प्रत्यक्ष पुस्तकाचे लेखन करण्यापूर्वी मी जवळपास अकरा महिने दररोज दादांशी बोलून, सर्व माहिती घेत होते. दुपारी ४ ते ९ अशा वेळेत आमची मुलाखत चालायची. आमचे हे सर्व बोलणे ध्वनीमुद्रीत केलेले असून त्याच्या ८० कॅसेट्स माझ्याकडे आहेत. सर्व माहिती घेऊन झाल्यानंतर मी पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली आणि तीन महिन्यांत लेखनाचे काम पूर्ण झाले. पुस्तकातील सर्व लेखन हे दादांच्या शैलीतच केले असल्याचेही पाध्ये म्हणाल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदी आणि गुजराथी भाषेतही या पुस्तकाच्या भाषांतर/ अनुवादासाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनिता पाध्ये यांच्या संपर्कासाठी त्यांचा ई-मेल&lt;br /&gt;&lt;br /&gt;anitaapadhye@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-7966335147056216111?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/7966335147056216111/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_24.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7966335147056216111'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7966335147056216111'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_24.html' title='एकटा जीव आत्मचरित्र हाऊसफुल्ल'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_ptmxHY_nM8U/SkGmRIHY6kI/AAAAAAAAAGc/QnkXoffaqgQ/s72-c/EKTA+JEEV+FR.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-7924497463287272653</id><published>2009-06-23T09:06:00.005+05:30</published><updated>2009-06-28T07:55:36.744+05:30</updated><title type='text'>पंढरीची वारी पोहोचली जगभरी!</title><content type='html'>महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अव्यातपणे सुरु असलेली पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा अनोखा अविष्कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या वारीमध्ये विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळी आणि इंटरनेटसॅव्ही व ‘आयटी’ क्षेत्रातील युवकही सहभागी होत आहेत. दरवर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणारी ही लाखो माणसे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अशाच उत्सुकतेतून आणि आपण घेतलेल्या वारीचा अनुभव लोकांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने छायाचित्रकार शिरीष शेटे यांनी ‘वारी-पाथ टू दि डिवाइन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे पंढरीची वारी आता जगभर पोहोचणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही बातमी २३ जून २००९ च्या लोकसत्ता (मुंबई)च्या अंकात पान तीन वर प्रसिद्ध झाली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; &lt;br /&gt;या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; &lt;br /&gt;‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिरीष शेटे यांचा संपर्क &lt;br /&gt;&lt;br /&gt;भ्रमणध्वनी-९३२१७१३१४७/ ईमेल shirishgs@gmail.com&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिरीष शेटे यांचे संकेतस्थळ असून त्याचा पत्ता www.shirishshete.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-7924497463287272653?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/7924497463287272653/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_23.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7924497463287272653'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7924497463287272653'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_23.html' title='पंढरीची वारी पोहोचली जगभरी!'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-90551361772087319</id><published>2009-06-21T09:24:00.003+05:30</published><updated>2009-06-21T11:01:42.499+05:30</updated><title type='text'>आला आला वारा संगे पावसाच्या धारा.</title><content type='html'>अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या माणसांना शनिवारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने जरा दिलासा मिळाला. मुंबईत मात्र त्याने फक्त वातावरण निर्मिती केली. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि राज्याच्या अन्य भागात मात्र त्याने काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात आपली हजेरी लावली. दोन दिवसात मान्सून मुंबईसह राज्यात सक्रिय होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरो आणि काल आलेला हा पाऊस राज्यात चांगला मुक्कामाला राहो, अशी आशा आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊस सुरु झाल्यानंतर सृष्टीचे सर्व रंगरूपच बदलून जाते. उन्हाळ्यात तप्त झालेली धरणी पावसाच्या पहिल्या धारांनी म्हाऊन निघते आणि मन धुंद करणारा मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागतो. जसजसा पाऊस चढू लागतो, तसतसे आजूबाजूचे सर्व वातावरण हिरवेगार होऊन जाते. हा हिरवा निसर्ग मन मोहून टाकतो, मनाला उत्साह-आनंद देतो. मराठी साहित्य. भावगीते. चित्रपटगीते यातूनही या पावसाचे वर्णन करणारी खूप गाणी आहेत. यापैकी अनेक गाणी लोकप्रिय असून पाऊस सुरु झाली की ही गाणी आपल्या मनात रुंजी घालायला सुरुवात करतात. आपल्याला ती गाणी आठवून आपण ती अगदी सहज गुणगुणायला लागतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी साहित्य, भावगीते आणि चित्रपटगीतांमधून आलेला हा पाऊस वेगवेगळी रुपे घेऊन आलेला आहे. कधी तो हळूवारपणे तर कधी धिंगाणा घालत येतो. कधी तो पावसाच्या आठवणींनी आपले मन धुंद करतो तर कधी हाच पाऊस आपले मन व्याकुळ करतो. हाच पाऊस प्रियकर-प्रेयसीला हवाहवासा वाटतो तर कधी हाच पाऊस त्यांना विरहाचे चटके देतो. कधी हाच पाऊस बडबड गाणी होऊन लहान मुलांची गाणी बनून येतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊस म्हटला की पटकन ओठावर येते ते देवबाप्पा चित्रपटातील &lt;br /&gt;&lt;strong&gt;नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच &lt;/strong&gt; &lt;br /&gt;हे गाणे. आज इतकी वर्षे झाली तरी हे गाणे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. मराठी वाद्यवृदामध्ये आजही हे गाणे हमखास वन्समोअर घेते. साधे-सोपे शब्द आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल व आशा भोसले यांच्या आवाजाने हे गाणे फक्त लहान मुलांचे न राहता मोठ्यांचेही झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे असेच एक पावसाचे लोकप्रिय बालगीत. या बरोबरच पटकन आठवणारी पावसाची आणखी बालगीते म्हणजे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;किंवा&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;टप टप टप काय बाहेर वाजताय ते पाहू&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;चल ग आई, चल ग आई पावसात जाऊ&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही दोन बालगीते आठवतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटातील पाऊस गाण्यांविषयी बोलताना पटकन आठवणारे एक लोकप्रिय गाणे म्हणजे वरदक्षिणा चित्रपटातील&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मन्ना डे यांनी गायलेले हे गाणे अद्याप लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंदात आजही हे गाणे नेहमी गायले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा खेळ सावल्यांचा य़ा चित्रपटातील &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आला आला वारा संगे पावसाच्या धारा &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पाठवणी करा सया निघाल्या सासुरा&lt;/strong&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सुद्धा गाणे पाऊस गाणे म्हणून माहितीचे आहे.       &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अहो राया मला पावसात नेऊ नका&lt;/strong&gt;,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना &lt;/strong&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;घन ओथंबून येती, मनात राघू फुलती&lt;/strong&gt;,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वादळ वारं सुटलय गो &lt;/strong&gt;,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;चिंब पावसांन रान झालं आबादानी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी अजरामर केलेले&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;रिमिझम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही सुद्धा अशीच पावसाची काही लोकप्रिय गाणी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कवयित्री इंदिरा संत यांची&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;नको नको रे पावसा &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;असा धिंगाणा अवेळी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;घर माझे चंद्रमौळी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अन दारात सायली&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही कविता&lt;br /&gt;&lt;br /&gt;किंवा त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची&lt;br /&gt;&lt;strong&gt;श्रावण मासी हर्ष मानसी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;हिरवळ दाटे चोहीकडे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;क्षणात येते सरसर &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;क्षणात हिरवे उन पडे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या कविताही सहज आठवणाऱया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी आणखीही अनेक पाऊस गाणी आहेत व असतील. मला सहज आठवली तेवढी मी येथे दिली. अनेक गाणी राहिलीही असतील. ती तूम्ही मनात आठवून आलेल्या या पावसाचे मनापासून स्वागत करा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-90551361772087319?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/90551361772087319/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_21.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/90551361772087319'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/90551361772087319'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_21.html' title='आला आला वारा संगे पावसाच्या धारा.'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-7345777370658484445</id><published>2009-06-20T15:46:00.003+05:30</published><updated>2009-06-20T16:14:42.538+05:30</updated><title type='text'>अखेर पाऊस आला...</title><content type='html'>गेल्या काही महिन्यांपासून अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण हैराण झाले होते. कधी एकदा पाऊस सुरु होतोय, त्याकडे सगळे डोळे लावून बसल होते. जून महिन्याची १८/१९ तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे आता कधी एकदाचा पाऊस येतोय, असे झाले होते. ऐला चक्रीवादळामुळे यंदाच्या वर्षी लवकर दाखल झालेला पाऊस पुढे सक्रीय झालाच नाही. महाराष्ट्रातही पाऊस रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र तो पुढे सरकत नव्हता. मात्र अखेर आज त्याने आपला रुसवा सोडला आणि मुंबईसह ठाणे परिसरात त्यांने आपली हजेरी लावली. आजच्याच वृत्तपत्रातून येत्या ४८ तासात मान्सून मुंबई व कोकणात दाखल होईल, असे वेधशाळेचे म्हणणे असल्याच्या बातम्या आल्या आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजची त्याची हजेरी आणि दिवसभरातील ढगाळ वातावरण, अधूनमधून होणारी पावसाची रिमझिम पाहता, आता पाऊस अगदी नक्की आला असे म्हणायला हरकत नाही. फक्त आता त्याने कुठेही न रेंगाळता वाजत, गाजत आणि गर्जत आपली हजेरी लावावी, अशी अपेक्षा त्रस्त झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरेच जवळपास पाच महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषत शेतकऱयांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊसच न आल्यामुळे केलेली पेरणी वाया जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माणसाचे मन मोठे विचित्र असते नाही, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आपणाला कधी एकदा पाऊस सुरु होतोय, याची ओढ लागलेली असते. मात्र तो सुरु झाल्यानंतर त्यांने आपले रौद्र रूप दाखवून दाणादाणा उडवून दिली, सगळीकडे पाणी, चिखल करून टाकला आणि पावसाचे कॅलेंडरवरील महिने संपत आल्यानंतरही त्याचा मुक्काम राहिला तर आपण वैतागतो. पावसाला शिव्या घालतो. आता पुरे कर असे म्हणतो. पावासाळ्यानंतर आपल्याला ओढ लागते ती थंडीची. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. पण गेल्या वर्षी थंडीच पंडली नाही. ग्लोबल वॉर्मिंग, ढासळते पर्यावरण, वाढते प्रदूषण आणि अन्य काही कारणांमुळे ऋतुचक्रात हे बदल होत आहेत. होणारे हे बदल पाहता असे वाटते की यापुढे कदाचित दहा महिने उन्हाळा आणि दोन महिने पावसाळा असे दोनच ऋतू कदाचित असतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरोखर आपण भारतीय किती सुखी आहोत नाही, आपल्याला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीनही ऋतूंचा आनंद घेता येतोय, नव्हे आजवर आपण घेत आलो आहोत. उन्हाळ्याने तप्त झालेल्या धरित्रीसह सर्व पशू-पक्षी आणि माणसालाही पावसाचे वेध लागतात. पहिला पाऊस, मातीचा तो मन धुंद व प्रसन्न करणारा गंध, बहरलेली झाडे, सर्वत्र पसरलेली हिरवाई सारे काही आपल्याला हवेहवेसे वाटते. त्यानंतर हिवाळा येतो. पावसाळा नुकताच संपत आलेला असतो. वातावरणातील बदल आपल्याला कळत असतात. थंडीची चाहूल लागताना तयार झालेली पिके आणि त्याचा येणारा विशिष्ट गंध आता हिवाळा सुरु होणार, त्याची जाणीव करून देतो. त्यानंतर उन्हाळा येतो. मला स्वताला सगळ्यात जास्त हिवाळा, त्यानंतर पावसाळा व शेवटी उन्हाळा आवडतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्ता कुठे पावसाची चाहूल लागली आहे. एकदा का तो धबाधबा कोसळायला लागला की पावसाळी पिकनीक, ट्रेक्स आणि अन्य पावसाळी कार्यक्रमांना सुरुवात होईल. बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरम गरम कांदा भजी व गवती चहाची पाती किंवा आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे घुटके घेण्यातील मजा काही और असते. प्रेमीजनांच्या मनातही हा पाऊस रुंजी घालतो. त्यांना वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आता पुन्हा एकदा ही सर्व धमाल सुरु होईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चला , पाऊस आल्याचा आनंद साजरा करु या, हो पण तो साजरा करताना भान ठेवा, आपला तोल जाऊ देऊ  नका, क्षणिक मजेसाठी आयुष्य पणाला लावू नका...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-7345777370658484445?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/7345777370658484445/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_20.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7345777370658484445'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7345777370658484445'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_20.html' title='अखेर पाऊस आला...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-92607467689138700</id><published>2009-06-19T17:10:00.006+05:30</published><updated>2009-06-19T17:26:37.518+05:30</updated><title type='text'>तुकोबांचा अभंग आणि तीन माकडांची गोष्ट</title><content type='html'>महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते. तुकोबांच्या अभंगावरून महत्माजींना स्फुरली तीन माकडांची गोष्ट अशी शेखर जोशी यांची बातमी लोकसत्ताच्या (१७ जून २००९) च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये, &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पापाची वासना नको दावू डोळा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;त्याहूनी आंधळा बराच मी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;निंदेचे श्रवण नको माझे कानी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;बधीर करोनी ठेवी देवा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अपवित्र वाणी नको माझ्या मुखा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;त्याहूनी मुका बराच मी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;नको मज कधी परस्त्रीसंगती&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जनातून माती उठता भली&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तू ऐक गोपाळा आवडीसी&lt;/strong&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते. एका प्रार्थनासभेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली, असल्याचे या बातमीत म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नसल्याचे या बातमीत म्हटले आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-92607467689138700?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/92607467689138700/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_19.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/92607467689138700'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/92607467689138700'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_19.html' title='तुकोबांचा अभंग आणि तीन माकडांची गोष्ट'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-6177027581823461857</id><published>2009-06-18T09:14:00.004+05:30</published><updated>2009-06-18T10:17:33.938+05:30</updated><title type='text'>शब्दकोश रामदास स्वामी यांच्या साहित्यातील शब्दांचा</title><content type='html'>महाराष्ट्राच्या संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक संतांनी विठ्ठलाची तर रामदास स्वामी यांनी श्रीराम आणि मारुतीची उपासना जनमानसात रुजवली. केवळ उपासनेवर भर न देता त्यांनी त्याच्याबरोबरच बलोपासनेवर मोठा भर दिला होता. रामदास स्वामी यांनी विपूल ग्रंथलेखन केले. यात मनाचेश्लोक, दासबोध, करुणाष्टके आणि अन्य लेखनाचा समावेश आहे. त्यांनी केलेले लेखन हे आजच्या काळातही मार्गदर्शक व प्रेरणा देणारे आहे. समर्थांच्या या समग्र साहित्यातील शब्दांचा कोश नुकताच प्रकाशित झाला आहे. या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील तब्बल अठरा हजार शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. रामभाऊ नगरकर व डॉ. मुकुंद कानडे या दोघा ज्येष्ठ तरुणांनी हे काम केले आहे. त्यांची वये अनुक्रमे ७६ व ७८ अशी असून या वयातही उत्साहाने आणि जिद्दीने कोशाचे काम त्यांनी पूर्णत्वाला नेले. हा शब्दकोश नुकताच प्रकाशित झाला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा शब्दकोश दासबोध वगळून समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील शब्दांचा असून वाचन, संशोधन, मेहनत आणि अन्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून नगरकर व डॉ. कानडे यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे. या अगोदर नगरकर व कानडे यांनी संत एकनाथ, नामदेव यांच्यावरील कोश तयार केले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील एकही शब्द वगळला गेला नसल्याचा दावा नगरकर यांनी केला. साहित्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि व्याकरण, शब्दाचा संदर्भ, एकाच शब्दाचे असणारे वेगवेगळे अर्थ, रामदास स्वामी यांच्या साहित्यातील कठीण व समजण्यास अवघड असलेले शब्द व त्यांचा उलगडलेला अर्थही यात देण्यात आला आहे. शब्दकोश तयार करण्यासाठी शंकर देव, ल. रा. पांगारकर, अ. चिं. भट, शं. ना. जोशी आदींच्या ग्रंथांची संदर्भ म्हणून मदत घेण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून अनेक नवीन शब्द दिले असून त्यातील अनेक शब्द आजही प्रचलित आहेत. पण ते रामदास स्वामी यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला माहिती नसते. असे अनेक शब्द आम्ही या कोशात दिले आहेत. लोकमान्य हा शब्द आज आपण सर्रास वापरतो, तो रामदास स्वामी यांचा आहे. हा शब्दकोश ५१२ पानांचा असून तो आम्ही दोघांनी प्रकाशित केला असल्याचे नगरकर यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक, मराठी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी व साहित्यप्रेमी, धार्मिक साहित्यात रुची असणारे वाचक यांच्यासाठी हा शब्दकोश म्हणजे अमूल्य असा संदर्भ ठेवा आहे. नगरकर आणि कानडे यांनी वयाच्या या टप्प्यात केलेले हे काम सर्वानाच प्रेरणादायी आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामभाऊ नगरकर यांचा संपर्क दूरध्वनी ०२०-२४४९००७७&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-6177027581823461857?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/6177027581823461857/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_18.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6177027581823461857'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6177027581823461857'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_18.html' title='शब्दकोश रामदास स्वामी यांच्या साहित्यातील शब्दांचा'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-742947210969468004</id><published>2009-06-17T08:56:00.003+05:30</published><updated>2009-06-17T09:40:12.902+05:30</updated><title type='text'>कमलाक्षरं</title><content type='html'>&lt;strong&gt;अक्षरंच माणसांचे सगेसोयरे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अक्षरंच होती श्वासाचे धुमारे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अक्षरंच घालतात हळूच साद&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अक्षरंच होतात जगण्याचा नाद&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अक्षरंच चेतवतात जीवनाच्या वाती&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अक्षरंच आहेत अतूट नाती&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अक्षरंच सजवतात जीवनसोहळा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अक्षरंच प्राण... अक्षरंच डोळा&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अक्षरसम्राट कमल शेडगे यांचे कमलाक्षर हे पुस्तक येत्या १८ जून रोजी प्रकाशित होत असून त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या ओळी देण्यात आल्या आहेत. शेडगे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाचे यथार्थ वर्णन या ओळीतून आपल्याला होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी, अनेक पुस्तके, दिवाळी अंकांची मुखपृष्ठे, जाहिरात विश्वासाठी आवश्यक असलेली सजावट, मांडणी, अक्षरांचे लेखांकन व मांडणी यात गेल्या अनेक वर्षांपासून कमल शेडगे हे नाव अग्रभागी आहे. शेडगे यांनी केलेले अक्षरांचे सुलेखन त्या नाटकाचे/चित्रपटाचे तसेच कोणत्याही साहित्यकृतीचा आशय अगदी सहजपणे प्रकट करते. त्यांनी केलेल्या जाहिराती या सर्वसामान्य रसिकांबरोबरच भल्या भल्या व्यक्तिमत्वांनाही भुरळ घालतात. असे हे अक्षरसम्राट कमल शेडगे हे येत्या २२ जून रोजी पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने राजेंद्र प्रकाशनातर्फे शेडगे यांचे कमलाक्षरं हे पुस्तक प्रकाशित होत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाटककार प्रशांत दळवी यांनी या पुस्तकात कमलाक्षरं या शीर्षकाखाली लिहिलेल्या मनोगतात म्हटले आहे की, एक क्षेत्र आणि त्यात अनेक व्यक्ती हे् समीकरण आपल्या ओळखीचे आहे. पण एक क्षेत्र आणि त्यात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहेर उठवणारी एकमेव व्यक्ती हे सूत्र मात्र क्वचितच अनुभवायला मिळते. मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात तब्बल ४५ वर्षे ज्यांच्या अक्षरसाम्राज्यावरचा सूर्य अस्ताला गेला नाही, अशी एकमेवाद्वितीय व्यक्ती म्हणजे अक्षरसम्राट कमल शेडगे. नाट्यक्षेत्रातल्या या त्यांच्या अफाट अक्षरकर्तृत्वाबरोबरच अनेक पुस्तके आणि नियतकालिकांच्या त्यांच्या शीर्षकानाही आपल्यावर खोल ठसा उमटवला आहे. अक्षर, माहेर या दिवाळी अंकांचे लोगे सुमारे २५ वर्षे तर कालनिर्णचा लोगो गेल्या ३३ वर्षांपासून आपण पाहतो आहोत. या खेरीज अनेक गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांची शीर्षके जीवंत करताना त्यांनी अक्षरांना कसा सिनेमॅटिक टच दिला आहे हे या पुस्तकात जागोजागी पाहायला मिळेल. या कमलाक्षरांचं काळाबरोबर एकवेळ वळण बदलेल, रुप,आकार, पोत बदलेल पण महत्व कालातीतच राहणार...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच पुस्तकात ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ, ज्येष्ठ लेखक व नाटककार रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सह्याद्री वाहिनीचे माजी संचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी, नाटककार प्र. ल. मयेकर, कवी प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव, दत्ता पाडेकर तसेच मं. गो. राजाध्यक्ष यांनी शेडगे यांच्या अक्षरलेखनाबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय देण्यात आले आहेत. शेडगे यांना २००२ मध्ये कै. कृ. रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार मिळाला होता. तेंव्हा त्यांना देण्य़ात आलेले मानपत्रही या पुस्तकात पाहायला मिळते. रवी परांजपे फाऊंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी हे मानपत्र लिहिले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;९२ पानांचे हे पुस्तक १३० ग्रॅम आर्ट पेपरवर आणि रॉयल साईझ आकारात आहे. पुस्तकात ९२ कृष्णधवल व ८ रंगीत चित्रे आहेत. शेडगे यांनी मराठी व हिंदी चित्रपट तसेच मराठी नाटकांच्या केलेल्या विविध जाहिरातींचे नमुने यात देण्यात आले आहेत. प्रत्येक नाटकांच्या केलेल्या शीर्षकाबाबतची शेडगे यांची टीपणी त्याखाली देण्यात आली आहे. हे सर्व पुस्तक वाचणे/पाहणे हा एक सुंदर अक्षरानुभव आहे. पुस्तकाच्या पहिले पान उलगडल्यापासून आपण त्यात इतके रंगून जातो. दिवंगत ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांनी शेडगे यांच्या अक्षरप्रदर्शनाच्या निमित्ताने लिहिलेला खास लेख, प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचा शेडगे यांच्यावरील अक्षरांचा शहेनशहा हा लेख, जयंत पवार यांचा कमलाक्षरं हा लेखही पुस्तकात देण्यात आला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुंदर सुलेखन व अक्षरलेखनाची आवड असणाऱयांसाठी तसेच सर्वसामान्य वाचक, रसिक आणि कला शाखेचे विद्यार्थी व अभ्यासकांसाठी हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे. राजेंद्र कुलकर्णी यांनी एक खूप चांगले पुस्तक उत्तम छपाईस मांडणीसह सादर केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपर्कासाठी पत्ता- राजेंद्र प्रकाशन (राजेंद्र कुलकर्णी)&lt;br /&gt;महाराजा बिल्डिंग, पोर्तुगिज चर्चसमोर, गिरगाव,&lt;br /&gt;मुंबई-४००००४&lt;br /&gt;दूरध्वनी ०२२-२३८२३५४८/२८३३२४०६&lt;br /&gt;ईमेल rajendraprakashan@gmail.com&lt;br /&gt;&lt;br /&gt;कमल शेडगे&lt;br /&gt;१००२ ईस्टर्न हाऊस, टाटा कॉलनी,&lt;br /&gt;मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८१&lt;br /&gt;दूरध्वनी ०२२-२१६३२९८३&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-742947210969468004?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/742947210969468004/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_17.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/742947210969468004'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/742947210969468004'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_17.html' title='कमलाक्षरं'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8979095524333828218</id><published>2009-06-16T10:09:00.004+05:30</published><updated>2009-06-16T10:54:15.853+05:30</updated><title type='text'>ही तर सणसणीत चपराक...</title><content type='html'>नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या जाहीर केलेल्या बदलीला अखेर राज्य शासनाने स्धगिती दिली आहे. सर्वसामान्य आणि विविध क्षेत्रातील नाशिककरांनी मिश्रा यांच्या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपला तीव्र संताप प्रकट केला होता. अखेर राज्य शासनाला त्याची दखल घेऊन या बदलीला स्थगिती देणे भाग पडले. स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकाऱयांच्या पाठीशी उभे राहून नाशिककरांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. अशा प्रकारे अन्यत्र एखाद्या चांगल्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱयांची बदली झाली तर तेथेही नाशिकचाच कित्ता गिरवला गेला पाहिजे. लोकांच्या रेट्यामुळे आणि संघटीत जनशक्तीमुळे केलेली बदली स्थगित करायला लागणे म्हणजे राज्य शासनाला लगावण्यात आलेली सणसणीत चपराक आहे. किमान आता तरी राजकारणी मंडळी यातून काही शिकतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मिश्रा यांनी कोणाच्याही दबावाला आणि दडपणाला भीक न घालता आपले काम कर्तव्यदक्षपणे केले. पोलिसांचे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, असे जे ब्रीदवाक्य आहे, त्याच्याशी ते प्राणाणिक राहिले. सर्वपक्षीय गुंडांना त्यांनी तडीपारीच्या नोटीसा बजावल्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पुढारी म्हणून वावरणाऱया व्हाईट कॉलर गुंडांसहित अवैध धंदे व व्यवसाय करणाऱया गुन्हेगारानाही, त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. एखादा सनदी किंवा पोलीस  अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करतो, लोकांच्या भल्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवतो, तेव्हा तो लोकांच्या गळ्यातील ताईत बनतो. मात्र असे अधिकारी मंत्री, राजकीय नेते यांना नकोसे असतात. मग मंत्री, नेते आणि त्यांच्या ताटाखालची मांजरे असलेली मंडळी अशा प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱयांची बदली करतात किंवा त्यांना बढती देऊन अन्यत्र पाठवतात. त्यामुळे आपल्या मर्जीतील आणि हाजी हाजी कऱणारा अन्य एखादा अधिकारी त्या जागी त्यांना आणून बसवता येतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मिश्रा यांच्या बदलीबाबतही तसेच घडले. मिश्रा यांनी सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे धाबे दणाणले. मग मिश्रा यांनीच बदली करण्याबाबत विनंती केली होती, असे नाशिकचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बेधडक सांगितले. मात्र त्यावर मिश्रा यांनी तातडीने आपण अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे सांगून भुजबळ यांचे दात त्यांच्याच घशात घातले. उलट केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवर किमान पाच वर्षे आपल्याला पाठवताच येणार नाही, असेही त्यांनी सांगून टाकले. इकडे सर्वसामान्य नाशिककरांबरोबरच व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, काही राजकीय पक्ष हे या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. गेल्या काही दिवसांपासून विविध गुंड टोळ्यांनी नाशिकमध्ये हैदोस घातला होता. या टोळ्यांचे म्होरके कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने पोलीस यंत्रणा त्यांना हात लावायला घाबरत होती. त्यामुळे लुटालूट, खंडणी, छेडछाड यांना उत आला होता. दोन महिन्यांपूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून आलेल्या मिश्रा यांनी याच्या विरोधात कठोर पावले उचलली आणि सर्वसामान्य नाशिककरांना दिलासा दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात ही बदली का करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित मिश्रा यांची बदली केल्यामुळे जो जनक्षोभ उसळला आणि त्यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नाशिकरांसह विविध क्षेत्रातील लोक एकत्र आले आणि रस्त्यावर उतरले, त्याची कल्पना राजकारणी व गृहमंत्री जयंत पाटील यांना तेव्हा आली नसेल. बदली तर केली, काय होणार आहे, अशा थाटात उपमुख्यमंत्री भुजबळ  वावरत होते. मात्र संघटित जनशक्तीचा रेटा असा काही लागला की मिश्रा यांनीच बदली करण्याबाबत विनंती केली होती, असे सांगणाऱया भुजबळ यांनाच ही बदली स्थगित करावी, अशी विनंती गृहमंत्री जयंत पाटील यांना करावी लागली. मात्र मिश्रा यांच्या सारख्या प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकाऱयांची कोणाच्या तरी सांगण्यावरून बदली करण्यापूर्वी जयंत पाटील यांनी काही सारारार विचार का केला नाही, बदली प्रकरण त्यांनी इतक्या सहज का घेतले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगोदरच गुंडांचा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची जनमानसात प्रतिमा तयार होत आहे, त्यात मिश्रा यांची बदली केली तर त्याला खतपाणीच मिळेल, असा साधा विचारही जयंत पाटील यांच्या मनात आला नाही का, की मिश्रा यांची बदली केली जावी, म्हणून त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी जयंत पाटील व भुजभल यांची जाहीर कानउघाडणी का केली नाही, की त्यांचाही या बदलीस मुक पाठिंबा होता, अशा प्रकारे जर कोणी सनदी किंवा पोलीस अधिकारी काम करत असेल, तर ती त्याची चूक आहे का, की त्याने असे काम करुच नये, केवळ मंत्री, राजकारणी यांची हाजीहाजी करत आपल्या ताटाखालचे मांजर व्हावे, अशी अपेक्षा शरद पवार, भुजबळ व जयंत पाटील यांची आहे का, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जोशीपुराणवर दोनच दिवसांपूर्वी मी विनाशकाले विपरितबुद्धी या लेखाद्वारे हा विषय मांडला होता. त्यात मी म्हटलेही होते की जनक्षोभाच्या रेट्यामुळे राज्य शासनाला ही बदली रद्द करावी लागली, तशी नामुष्की त्यांच्यावर आली तरी ही निर्लज्ज मंडळी पुन्हा तोंड वर करून त्याचेही समर्थन करतील आणि लोकांच्या विनंतीचा व मताचा आदर करत आम्ही ही बदली रद्द करत आहोत,असे निर्लज्जपणे सांगतील. या प्रकरणी तसेच झाले. गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत मिश्रा यांच्या बदलीला तात्पुरती स्घगिती देत असल्याची घोषणा केली. मात्र ती करताना नाशिकच्या जनतेचे मी अभिनंदन करतो, भुजबळ व आमदार शोभा बच्छाव यांनी ही बदली स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.&lt;br /&gt;म्हणजे पडलो तरी यांचे नाक वर, माकड म्हणते माझीच....तसा प्रकार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. पण झाले हे चांगले झाले. जनशक्तीच्या रेट्यापुढे शासनाला झुकावे लागले आणि अगोदर केलेली बदली स्थगित करण्याची नामुष्की गृहमंत्र्यांवर आली. हे उदाहरण म्हणजे सत्तेचा माज चढलेले राज्य शासन, मंत्री, राजकारणी आणि सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी डोळ्यातील झणझणीत अंजन ठरावे आणि यापुढे कोणत्याच राजकीय पक्षाच्या शासनाला असे करण्याची दुर्बुद्धी होऊ नये आण तशी ती झाली तर जनशक्तीचा सोटा त्यांच्या टाळक्यात बसल्याखेरीज राहणार नाही, हेच या घटनेने दाखवून दिले आहे. त्यासाठी नाशिककरांचे अभिनंदन...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8979095524333828218?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8979095524333828218/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_16.html#comment-form' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8979095524333828218'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8979095524333828218'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_16.html' title='ही तर सणसणीत चपराक...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-3906542995577551484</id><published>2009-06-15T17:17:00.003+05:30</published><updated>2009-06-15T18:04:53.786+05:30</updated><title type='text'>महाराष्ट्रातील शक्तिस्थाने</title><content type='html'>आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारची धर्मस्थाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रत्येक धर्मस्थळाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असून आनेक भक्त मंडळी वर्षातून एकदा किंवा जमेल तसे या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. सध्याच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या आयुष्यात लोकांना सतत काळजी, विवंचना, समस्या भेडसावत असतात. त्यातून  प्रत्येकजण आपापल्या परिने मार्ग काढत असतो. काहीजण देव-धर्म, धार्मिक स्थळे, देवस्थाने आदी ठिकाणी भेट देऊन व देवदर्शन करून आपल्या मनाला शांतता व समाधान मिळवून घेत असतात तर काही जण जपजाप्य, पूजाअर्चा, ध्यानधारणा आदींच्या सहाय्याने मनावरचा ताण-तणाव आणि काळजी दूर करतात. महाराष्ट्रातही अशी अनेक धार्मिक स्थळे असून आपल्याला ती सर्व माहिती असताततच असे नाही. रामकृष्ण विनायक अभ्यंकर यांनी आपल्या महाराष्ट्रातील शक्तिस्थाने (मराठी कुटुंबियांची कुलदैवते) या पुस्तकातून अशा धार्मिक स्थळांची व देवस्थानांची माहिती करून दिली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पुस्तक आमोद प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. अभ्यंकर यांना पर्यटनाची मनस्वी आवड असून गेली चाळीस वर्षे त्यांची भ्रमंती सुरु आहे. एस. टी.च्या पर्यटक पासाचा वापर करून त्यांना बराचसा महाराष्ट्र पाहिला आहे. गेली २५ वर्षे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यातून त्यांचे विविध विषयांवर लेखनही सुरु असते. अभ्यंकर यांनी या पुस्तकात महाराष्ट्रातील शंकर, देवी, गणेश, परशुराम, श्रीराम, शनिदेव, दत्त, बालाजी, विठ्ठल, मारुती आदी दैवतांच्या विविध देवळांचा, धार्मिक स्थळांची माहिती करून दिली आहे. तसेच प्राचीन विद्यानगरी कान्हेरी, समर्थ रामदास स्वामी यांची शिवथरघळ, चिंचवडचे मोरया गोस्वामी आणि चिपळूणचा कालभैरव यांची माहिती करून दिली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शंकराच्या स्थानांमध्ये व्याडेश्वर-रत्नागिकी, महाबळेश्वर मंदिर-महाबळेश्वर, गोंदिया जिल्ह्यातील कामठ्याचे शिवमंदिर, वेंगुर्ला येथील श्रीदेव रामेश्वर, अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर, ठाण्यातील श्री कोपिनेश्नवर मंदिर, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा, जेजुरीचा खंडोबा, रत्नागिरी जिल्ह्यातील श्री नाटेश्वर, सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिखऱ शिंगणापूर, मुंबईजवळील मढ येथील किल्लेश्वर महादेव, हरिहरेश्वर, रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर, पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील कर्णेश्वर व येथीलच काळबादेवीचा रामेश्वर, किरडुव्याचा सोमेश्वर, पुणे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिर बनेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, बारा ज्योतिर्लिंगातील घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री औढ्या नागनाथ तसेच वसई जवळील तुंगारेश्वर व रागड जिल्ह्यातील श्री वैजनाथ यांचा परिचय करून दिला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;देवीस्थानांमध्ये सातारा जिल्ह्यातील श्री कृष्णा मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, अंबेजोगाईची अंबाभवानी, रत्नागिरी जिल्ह्यातील कळकवणे येथील श्रीरामवरदायिनी, तुळजाभवानी, श्रीवर्धन येथील सोमजाई देवी, श्री भराडीदेवी, मांढरा देवी, आडिवऱयाची श्री महाकाली,चिपळूण येथील श्री विंध्यवासिनी, वणीची सप्तशृंगी, ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, माहुरची रेणुकादेवी, डहाणू व केळशीची महालक्ष्मी, कार्ल्याची एकविरा देवी, मुंबईतील महालक्ष्मी, नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मोहटा देवी यांची माहिती आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्रात गणेशाची स्वयंभू स्थाने म्हणून अष्टविनायक सर्वानाच माहिती आहेत. या अष्टविनायक स्थानांसह राज्यातील अन्य प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा श्री गणेश स्थानांची माहितीही या पुस्तकात वाचायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील अडे (पाडले) व याच जिल्ह्यातील परशुराम येथे असलेल्या अनुक्रमे भार्गवराम व परशुराम मंदिरांची माहितीही अभ्यंकर यांनी करून दिली आहे. तसेच श्रीराम, शनि, दत्त, बालाजी, विठ्ठल, समर्थस्थापित मारुती स्थाने व अन्य मारुतीची देवळे याबद्दलही वाचायला मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अभ्यंकर यांनी ही माहिती देतांना ती स्थाने कुठे आहेत, त्या ठिकाणी कसे जायचे याबरोबरच त्या त्या देवस्थानाच्या स्थापनेचा इतिहास, पौराणिक/ऐतिहासिक आख्यायिका, जुने संदर्भही सांगितले आहेत. त्यामुळे वाचकांसाठी हे पुस्तक संग्राह्य  झाले आहे. यातील अनेक देवस्थाने व धार्मिक स्थळे ही मराठी माणसांची कुलदैवते आहेत. आपल्या कुलदैवताबरोबरच मराठी माणसांची अन्य विविध कुलदैवतांची माहिती या पुस्तकात एकत्र मिळते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपर्कासाठी लेखकाचा पत्ता&lt;br /&gt;रामकृष्ण अभ्यंकर, २/४६, भक्तियोग सोसायटी, परांजपे नगर, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००००९१&lt;br /&gt;दूरध्वनी क्रमांक ०२२-२८३३८८०८&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपर्कासाठी प्रकाशकांचा पत्ता&lt;br /&gt;आमोद प्रकाशन (नीमा ठाकूर), ५८, गोयल ट्रेड सेंटर, सोना सिनेमा कंपाऊंड, शांतिवन, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६&lt;br /&gt;दूरध्वनी ०२२-५५२९४८४४&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-3906542995577551484?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/3906542995577551484/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_15.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/3906542995577551484'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/3906542995577551484'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_15.html' title='महाराष्ट्रातील शक्तिस्थाने'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8666572713631885263</id><published>2009-06-14T17:37:00.003+05:30</published><updated>2009-06-14T18:28:44.655+05:30</updated><title type='text'>विनाशकाले विपरीत बुद्धी</title><content type='html'>राजकारणी म्हटले की वकीलांसारखे खऱयाचे खोटे आणि खोट्याचे खरे नेहमीच करावे लागते. आपले चुकले असले तरी चूक कबुल करायची नाही, घोळवत घोळवत काहीतरी कारणे सांगत राहायचे, त्या विषयावरुन लोकांचे लक्ष भलत्याच विषयाकडे वळवायचे, यात ही मंडळी तरबेज असतात. राजकारणी मंडळींना- मंत्र्यांना किंवा खरेतर कोणत्याही क्षेत्रातील उच्चपदस्थांना आपले काम प्रामाणिकपणे करणारी, कर्तव्यतत्पर आणि स्पष्टवक्त्या स्वभावाची माणसे नको असतात. भारतीय प्रशासकीय किंवा पोलीस सेवेत एखादा अधिकारी जर हुषार, प्रामाणिक, पैसे न खाणारा, वरिष्ठांची हाजी-हाजी न करणारा, स्वत भ्रष्टाचार न करणारा व दुसऱयांनाही करु न देणारा, अवैध धंदे व व्यवसाय यांना पाठीशी न घालणारा असा कोणी अधिकारी असेल तर तो फार दिवस त्या पदावर टिकत नाही, असे आपल्याला नेहमीच दिसून येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी प्रामाणिक व स्वच्छ कारभार करणारे अधिकारी राजकारण्यांनाही नकोसे होतात. त्यांना असे अधिकारी म्हणजे आपल्या मार्गातील कटकट व अडथळा वाटत असतो. त्यामुळे मग काही ना काही कारणाने किंवा निमित्ताने त्यांची बदली केली जाते. असाच अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. त्या संदर्भातील बातम्या आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. नाशिकमधून गुंडाना तडीपार करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांचीच राज्य शासनाने नाशिकमधून हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता गुंडांच्याविरोधात थेट कारवाई सुरु केली होती. नाशिक शहरात निर्माण झालेले गुंडाराज संपविण्यासाठी त्यांनी अनेक ठोस उपाय केले होते. गुंडांच्या विरोधात तडीपारी, मोक्का या सारखे कडक उपाय हाती घेतले होते. त्यामुळे नाराज झालेल्या राजकारण्यांकडून विशेषत सत्ताधारी मंडळींकडून त्यांच्या बदलीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. राजकीय पक्षांच्या आड लपणाऱया गुंडांना तडीपार करणऱया मिश्रा यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आल्यामुळे गुंड व सत्ताधाऱयांनी आपल्या पद्धतीने मिश्रा यांचा अडथळा दूर केल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नाशिककरांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या संदर्भात काल एका मराठी वृत्तवाहिनीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली. मिश्रा यांनीच विनंती केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. प्रत्यक्षात आपण अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. नाशिकमधील सर्वसामान्य जनमत मिश्रा यांच्या बाजूने आहे. मिश्रा यांच्या बदलीच्या विरोधात काही संघटना, राजकीय पक्ष आणि लोकांनी तीव्र आंदोलन करायचे ठरवले आहे. त्यामुळे कदाचित सत्ताधाऱयांना त्यांची बदली रद्दही करावी लागेल. जनमताची भावना लक्षात घेऊन आम्ही ही बदली रद्द करत असल्याचेही निर्लज्जपणे राज्य शासनाकडून सांगण्यात येईल. खरे तर सध्याचा काळ हा राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिकूल आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने राष्ट्रवादीचे बडे नेते, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांना ज्या दिवशी अटक केली तेव्हाच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येऊन खासदारकीचा राजीनामा द्यायला भाग पाडायला हवे होते. राष्ट्रवादी म्हणजे गुंडांचा पक्ष ही प्रतिमा जनमानसात तयार होत आहे आणि राज्यात याच पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्ताचे जे गृहमंत्री आहेत, त्यांच्यापूर्वीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच होते. पद्मसिंह पाटील प्रकरणी त्यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचा आरोप करण्यात येत आहेच. त्यामुळे खरे तर या प्रकरणात गृहमंत्री जयंत पाटील यांनी मिश्रा यांच्या बदलीबाबत &lt;br /&gt;कोणाचाही दबाव आला असला तरी त्यापुढे झुकायला नको होते. ज्या कोणी मिश्रा यांची बदली करण्यासाठी सांगितले असले, त्यांना ठामपणे त्यांची बदली केली जाणार नाही, असे सुनवायला हवे होते. अर्थात ज्या पक्षाच्या उच्च नेत्यानेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण व गुन्हेगारीचे राजकारण सुरु केले, गुन्हेगारांना निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्याच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात पाताळयंत्री, धूर्त, कावेबाज आणि काडीचीही विश्वासार्हता नसलेला अशी प्रतिमा ज्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल आहे, त्या राष्ट्रवादी साहेबांच्या चेल्यांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना दोन अंकी संख्येइतकेही खासदार निवडून आणता आले नाहीत, ते पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. निवडणुकीतील या पराभवापासून तसेच पद्मसिंह पाटील प्रकरणातून तरी राष्ट्रवादीचे हे साहेब काही धडा घेतील, असे वाटत होते. पण मिश्रा यांच्या बदली प्रकरणावरून त्यांनी असा कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. खरे तर मिश्रा यांच्या अशा झालेल्या बदलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या या साहेबांनी संबंधितांचे व गृहमंत्री जयंत पाटील यांचे कान उपटायला हवे् होते. पण या प्रकरणी त्यांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राष्ट्रवादीचे हे साहेब, त्यांचे गृहमंत्री व पक्षासाठी मिश्रा यांची केलेली बदली म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, असेच म्हणावे लागेल आणि त्याची फळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला नक्कीच भोगावी लागतील.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8666572713631885263?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8666572713631885263/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_14.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8666572713631885263'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8666572713631885263'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_14.html' title='विनाशकाले विपरीत बुद्धी'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-6426746616773492748</id><published>2009-06-13T11:26:00.004+05:30</published><updated>2009-06-13T12:02:18.392+05:30</updated><title type='text'>अकरावी प्रवेशाचा यंदाही मनस्ताप</title><content type='html'>बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असून आता सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. दहावीचा निकाल तोंडावर आला असला तरी अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणते धोरणे राबवायचे, कोणत्या सूत्रानुसार प्रवेश द्यायचे या बाबतचा घोळ अद्यापही सुरु आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबतचा हा घोळ विद्यार्थी आणि पालकांसाठी काही नवा नाही. दरवर्षी काही ना काही कारणाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत घोळ निर्माण होऊन राज्य शासन विद्यार्थी व पालकांच्या मनावरील ताण वाढवत असते. मूळात प्रश्न पडतो की हे सर्व दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच काही दिवसांपूर्वी का सुरु होते, यात किमान एख वर्ष ते सहा महिने अगोदर का तयारी करता येऊ शकत नाही, पालक व विद्यार्थ्यांच्या सहननशीलतेचा अंत का पाहिला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा महामंडळातर्फे मार्चमध्ये दहावीच्या परीक्षा घेतल्या जातात. त्याचा निकाल जूनच्या महिन्यात जाहीर होतो. मात्र आपल्या राज्य परीक्षा महामंडळाच्या १० वीच्या परीक्षेच्या निकालाअगोदर सीबीएसई,आयसीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात. आपल्या राज्यातील दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना अमाप गुण मिळालेले असतात. आपल्या येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा असते. गुणवत्ता यादीत एकेका क्रमाकांवर अनेक विद्यार्थी असतात. नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी केवळ मिळालेले गुण हाच निकष असल्याने त्यात आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी जास्त टक्के गुण असल्याने बाजी मारून जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे आपल्या बोर्डाच्या मुलांना प्रवेश मिळण्यास अनेक अडचणी येतात किंवा प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी यंदाच्या वर्षी राज्यातील शालांत शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के आणि सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के अशा सूत्रावर अकरावीला प्रवेश देण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राज्यातील दहावीच्या शिक्षण मंडळाचे लाखो विद्यार्थी व पालक यांच्याकडून त्याविषयी समाधान व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी आपल्या राज्यातील बोर्डाच्या मुलांना प्रवेश मिळविण्यासाठी ज्या अडचणी येतात, त्यातून नक्की सुटका झाली असती. मात्र या बाबत आता घोळ निर्माण झाला आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्ड विद्यार्थ्यांच्या पालकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे हा निर्णय अद्याप अधांतरी असल्याचा तसेच ९०-१० टक्के कोट्याप्रमाणे प्रवेश झाले नाहीत तर सोमवारपासून उपोषण करण्याचा इशारा राज्य माध्यमिक शालांत बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालक संघटनेने दिला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत यंदाही घोळ होण्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रकरणी सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे पालक न्यायालयात गेले तर ९०-१० च्या कोट्याबाबत काही कायदेशीर अडचणी येऊ शकतील, असे राज्य शासनाला वाटत आहे. अशा अडचणी आल्या तरी राज्य शासनाने आपल्या ९०-१० कोट्याच्या सूत्राशी ठाम व खंबीर राहिले पाहिजे. राज्यात नोकऱयांसाठीही लघु व मध्यम उद्योगांमध्ये ९४ टक्के व विशाल प्रकल्पांमध्ये ९१ टक्के नोकऱया स्थानिक भूमिपुत्रानाच मिळाल्या पाहिजेत व ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱया राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य़ शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या संदर्भात नुकतीच राज्याच्या विधीमंडळात माहिती दिली. घटनेनुसार कोणत्याही प्रांतातील व्यक्तीला कोणत्याही राज्यात नोकरी, व्यवसाय करण्याची मुभा आहे. त्यामुळे परप्रातीयांना डावलण्याची सक्ती शक्य नसल्याने केवळ स्थानिकानाच रोजगारात प्राधान्य देण्याचे आवाहन करणारा शासकीय आदेश काढण्यात आला. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यातही भूमिपुत्र व स्थानिकानाच नोकरय़ांमध्ये प्राधान्य देण्यात येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे जर आहे, तर अकरावीच्या प्रवेशासाठीही तेच सूत्र अवलंबले तर त्यात काहीच चूक नाही. राज्य शासनाने सीबीएसई-आयसीएसई बोर्ड व त्यांच्या पालकांच्या दबावाला अजिबात बळी पडू नये. या प्रकरणी न्यायालयात कोणी गेले तर निष्णात वकील देऊन आपली बाजू न्यायालयात मांडावी. ९०-१० कोट्याच्या सूत्राशी ठाम राहावे. या निर्णयाला राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उगाचच फाटे न फोडता किंवा मराठीचा मुद्दा म्हणून न पाहता राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा एक चांगला निर्णय म्हणून पाहावे. उगाच विरोधासाठी विरोध करु नये. सर्वपक्षीय आमदार व खासदार यांनी आपली एकजूट जाखवली तर या निर्णयाला होणारा विरोध नक्की मोडून पडेल. गरज आहे ती प्रखर इच्छाशक्तीची व तळमळीची...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-6426746616773492748?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/6426746616773492748/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_13.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6426746616773492748'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6426746616773492748'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_13.html' title='अकरावी प्रवेशाचा यंदाही मनस्ताप'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-5032322314917944123</id><published>2009-06-12T09:03:00.003+05:30</published><updated>2009-06-12T09:38:43.873+05:30</updated><title type='text'>गुटख्याचा विळखा...</title><content type='html'>मोठी माणसे, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा तरुणच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांमध्येही गुटख्याचे व्यसन वाढत चालले आहे. देशाच्या भावी पिढीलाही गुटख्याचा विळखा पडला असून ही बाब अत्यंत गंभीर व काळजी करण्यासारखी आहे. गुटखा खाणे ही आता एक फॅशन झाली असून शालेय विद्यार्थीही त्याच्या आहारी गेले आहेत. एखादा गुटखा न खाणारा विद्यार्थी हा गुटखा खाणाऱया विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय ठरत आहे. विविध प्रसारमध्यमे आणि डॉक्टर मंडळींकडून गुटखा व तंबाखूचे दुष्परिणाम लोकांसमोर आणूनही गुटखा खाणे कसे कमी होत नाही, याचेच आश्चर्य आहे. आत्ता तर खाऊन घेऊ व मजा करु, पुढचे पुढे पाहू काय होईल ते होईल, अशी बेदरकार प्रवृत्ती शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढील लागल्यामुळे केवळ गुटखाच नव्हे तर सिगरेट, दारू आणि अन्य व्यसने करण्याचे प्रमाणही वाढत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या वर्षी देशात या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील निष्कर्ष हे धक्कादायक असून देशभरात पंधरा वर्षांखालील पन्नास लाख मुले गुटख्याच्या आहारी गेल्याचे दिसून आले होते. अन्य एका सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुलांना गुटख्याचे व्यसन लागले होते, त्यापैकी १६ टक्के मुलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या या गुटख्याच्या व्यसनाबाबतची एक बातमी नुकतीच काही मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यात मुंबई महापालिकेतील शांळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना गुटख्याचे व्यसन लागले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. महापालिका शाळांच्या जवळपास गुटखा विकणाऱया अनेक टपऱया असून त्या दुकानांमधून गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात मुळात अशा दुकानांना अधिकृत परवानगी कशी काय दिली गेली, जर या दुकानांना अधिकृत परवानगी नसेल, तर कोणाच्या आशीर्वादामुळे ती दुकाने सुरु आहेत, यात कोणाकोणाचे हात गुंतले आहेत, पोलीस, महापालिका अधिकारी आणि व्यापारी यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे गुटख्याचा विळखा आणखी फोफावत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुटख्याच्या सेवनाचे अवेक वाईट परिणाम ते सेवन करणाऱयांवर होत असतात. अशा माणसांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा माणसांना भूक लागत नाही, ती कमी होत जाते. शांत झोप लागत नाही, ही माणसे कोणत्याही विषयावर आपले लक्ष एकाग्र करू शकत नाहीत असे अनेक गंभीर परिणाम गुटखा खाण्याने होत असतात. हे वेळोवेळी जाहीर होते, तरीही माणसे गुटखा का खातात, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक यांच्यासमोर त्याचे वडील, मोठा भाऊ किंवा चित्रपट व दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेते यांचे आदर्श असतात. आपले काही राजकारणीही याचे सेवन उघडपणे करतात. त्याचा कळत नकळत परिणाम या मुलांवर होत असतो. त्या वयात स्वताचे चांगले वाईट कळत नसते किंवा ते कळून घ्यायची इच्छा नसते. मित्रांच्या संगतीने किंवा एकदा अनुभव घेऊन पाहू या म्हणून गुटखा, सिगरेट आणि दारू घेणे सुरु होते. कुठे थांबायचे किंवा या व्यसनांच्या किती आहारी जायचे याचे भान या मुलांना राहात नाही. त्यामुळे या व्यसनांचा विळखा त्यांच्या शरिराला पडतो. हा विळखा नंतर सुटता सुटत नाही. काही अपवाद असतात, की ते यातून बाहेर पडतात. पण अनेक लोकांच्या मानेभोवती पडलेला हा विळखा सुटता सुटत नाही आणि त्याचा फास त्यांच्याभोवतीच आवळला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्व व्यसनाधीनतेला आपले राज्यकर्तेही तेवढेच जबाबदार आहेत. गुटखा, सिगरेट आणि दारू यांच्या उत्पादनापासून भले केंद्र व राज्य शासनाला कररुपाने महसूल मिळत असेल. पण त्यामुळे जर भावी पिढीची जर वाताहात होणार असेल तर असा महसूल न मिळालेला चांगला. कायदा करून किंवा अशा वस्तूंवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. लोक त्यातून पळवाटा शोधून काढणारच. त्यामुळे याचे उत्पादन पूर्णपणे थाबवणे हाच त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि खरी तळमळ असेल तर गुटखा, सिगरेट आणि दारू यांच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालता येऊ शकेल. मात्र समजा भविष्यात असे झाले तर ही व्यसने कमी होतीलच याचीही खात्री देता येत नाही. कारण मग चोरून किंवा या वस्तूंची तस्करी करून त्या आपल्या येथे उपलब्ध होऊ शकतील, त्यातून आणखी नव्या समस्या निर्माण होतील. हे एक न संपणारे दुष्टचक्र आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी किंवा गुटखा व अन्य व्यसनांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी स्वताची विवेकबुद्धी जागृत ठेवणे आणि आपल्या मनाचा तोल जाऊ न देणे हेच आपल्या हातात आहे. ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावे आणि गुटखा व अन्य व्यसनांचा फास आपल्या मानेभोवती आवळला जाणार नाही, त्याची काळजी घ्यावी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-5032322314917944123?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/5032322314917944123/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_12.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5032322314917944123'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5032322314917944123'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_12.html' title='गुटख्याचा विळखा...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8289954490759177042</id><published>2009-06-10T08:39:00.003+05:30</published><updated>2009-06-10T09:31:00.960+05:30</updated><title type='text'>निर्लज्जम सदासुखी...</title><content type='html'>पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, खासदार पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठरवले आहे. पद्मसिंह हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रामाणिक सदस्य असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी नवी दिल्ली येथे सांगितले असल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. पद्मसिंह यांच्याबाबतीत पक्षाने घेतलेली ही भूमिका म्हणजे निर्लज्जम सदासुखी अशा प्रकाची आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;न्यायालययात जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार किंवा दोषी मानू नये, हे कायद्याच्या दृष्टीने योग्य असले तरी तात्वीक व नैतिक दृष्ट्या ते अयोग्य आहे. विशेषत सार्वजनिक जीवनात वावरणाऱया, राजकारणात असणाऱया आणि मंत्रीपद, आमदार, खासदार, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधींसाठी तर ते क्षम्य नाहीच. खरे तर पक्षाने पाठराखण करण्यापूर्वीच पद्मसिंह यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी तो दिला नाही तर पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी पद्मसिंह यांना तो देण्यास भाग पाडायला हवे होते. पण पवार यांनीही कठोर भूमिका घेतली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळात पवार या व्ययक्तीविषयी सर्वसामान्य जनमानसात चांगले मत नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण पवारानीच सुरु केले, असे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे. उल्हासनगर येथील पप्पू कलानी, वसईतील हितेंद्र ठाकूर ही पवार यांच्याच आशीर्वादाने पुढे आलेली आणि राजकारणात प्रतिष्ठा मिळवलेली मंडळी. याच पवारांच्या विमानातून कुख्यात दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांनी केलेला प्रवास लोक विसरलेले नाहीत. पवार म्हणजे धूर्त, कावेबाज, पातळयंत्री आणि अशा प्रकारच्या अनेक रसायनांचे मिश्रण असल्याचे लोक मानतात. त्यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्वासार्हता अजिबात राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पवार यांच्या पक्षाला खासदारांची दोन अंकी संख्याही गाठता आली नाही आणि हे महाशय पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पवार आपल्याच पक्षातील अन्य नेत्यांना जो न्याय लावतात, तो पद्मसिंह यांना का लावत नाहीत, ते पवार यांचे निकटचे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत का, अशी शंका मनात येण्यास जागा आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तर पद्मसिंह यांच्यासाररखी माणसे खऱे तर कायमच तुरुंगात असायला हवीत, ही माणसे पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याची सडेतोड टिका केली आहे.    &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता या प्रश्नावरती सर्वपक्षीय राजकारणी पद्मसिंह, पवार आणि त्यांच्या पक्षावरती तुटून पडले आहेत. परंतु त्यांच्या त्यांच्या पक्षात काय आहे, असे जर त्यांच्या एखाद्या नेत्याच्या बाबतीत घडले असते, तर त्यांनी काय केले असते, असे प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात येत आहेत. पद्मसिंह यांच्या रुपाने सर्व विरोधकांना एक आयते कोलीत मिळाले आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत अशा प्रकारची उदाहरणे घडली तेव्हा काय झाले, हे सहज आठवले तरी लक्षात येईल. अर्थात हे सांगणे म्हणजे पद्मसिंह किंवा पवार यांचे समर्थन करणे नाही, तर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, त्यांचे हात किती बरबटलेले आहेत, एखादे प्रकरण आपल्या पक्षावर किंवा नेत्यावर शेकले की कशी सारवासारव केली जाते, मी  किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, हे कसे दाखवून दिले जाते, त्याची केवळ आठवण करून देण्यासाठीच हे लिहिले आहे. या मंडळींचे एक बरे असते. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे किंवा नेते जो पर्यंत आपल्या पक्षात नसतात तो पर्यंत ते गुन्हेगार असतात. ते आपल्या पक्षात आले की पवित्र होतात, अशा थाटात सर्वपक्षीय नेते वागत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर प्रश्न असा आहे की पवार हे पद्मसिंह यांची पाठराखण का करत आहेत. आपली आणि आपल्या पक्षाची जनमानसातील प्रतिमा चांगली नाही, हे माहिती असूनही पवार पद्मसिंह यांन पाठीशी का घालत आहेत, पद्मसिंह यांच्या जागी पक्षाचा दुसरा कोणी नेता असता, तर त्याचीही अशीच पाठराखण आणि संरक्षण पवारांनी केले असते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपिस्थत होत आहेत. झी टीव्हीच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा नैतिक ठपका ठेवून पवार यांनी तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला होताच ना तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणीही उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनाही राजीनामा द्यायला लावला होताच ना, मग आत्ताच हत्येसारखा गंभीर आरोप पद्मसिंह यांच्यावर असताना त्यांची पाठराखण का करण्यात येत आहे. खरे तर पद्मसिंह यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तातडीने त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावणे आवश्यक होते, तसे झाले असते तर चांगला संदेश लोकांमध्ये गेला असता. न्यायालयात ते निर्दोष ठरले असते तर पुन्हा त्यांना संधी देता आली असती. पण पवारांनी ती संधी घालवली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात पद्मसिंह यांना अटक झाली असली तरी न्यायालयात त्यांना शिक्षा होईल, यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही. आजवर कोणत्या बड्या राजकारण्याला अशा प्रकारे शिक्षा झालेली आहे, ही सर्व मंडळी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर काहीही करू शकतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. खऱे तर अशा लोकांना मतदारांनी योग्य धडा शिकवण्याची गरज आहे. अशी मंडळी मग ती कोणत्याही पक्षातील असो, निवडणुकीला मग ती नगरसेवक, आमदार किंवा खासदार आदी पदांसाठी उभी राहिली तरी त्यांना पाडायचेच, असे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पण म्हणतात ना, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर गेंड्याची कातडी आणि निर्लज्ज असायला पाहिजे. जो असा असतो, तोच राजकारणात यशस्वी होऊ शकतो. राजकीय नेते सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरतात, मतदार आणि सर्वसामान्य नागरिक चार-सहा महिन्यांत सर्व काही विसरुन जातील, असा त्यांचा ठाम विश्वास असतो आणि त्याच बळावर हवे ते करायला आणि करून सवरुन निर्लज्जासारखे मिरवायलाही ते पुढे असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही वर्षांत अशा घटना वारंवार घडत आहेत. सत्ता आणि संपत्तीचा माज चढलेल्या या सर्वपक्षीय राजकाऱण्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. शेवटी लोकांच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. राजकारणी मंडळी वेळीच शहाणी झाली नाहीत आणि लोकांची सहनशक्ती संपली तर एक दिवस या राजकारण्यांना उघडे-नागडे करून भर रस्त्यात व चौकात लोक बडवायला कमी करणार नाहीत आणि सध्याचे दिवस पाहता ती गोष्ट दूर नाही...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8289954490759177042?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8289954490759177042/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_10.html#comment-form' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8289954490759177042'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8289954490759177042'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_10.html' title='निर्लज्जम सदासुखी...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-5579608668654090668</id><published>2009-06-09T21:18:00.003+05:30</published><updated>2009-06-09T21:29:52.295+05:30</updated><title type='text'>स्मारकांच्या घोषणेचे स्मारक</title><content type='html'>लोकोत्तर आणि ऐतिहासिक पुरुषांची स्मारके उभी करण्यासाठी राज्य़ शासनाकडून घोषणा केल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही, या संदर्भातील एक चांगली बातमी लोकसत्ताच्या ३ जून २००९ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी लोकोत्तर पुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली जाते. त्याकरिता रकमेची तरतूद केली जाते. परंतु प्रत्यक्षात एकही पैसा दिला जात नाही. मागील अर्थसंकल्पात साने गुरुजी व सी. डी. देशमुख यांचे स्मारक रायगड जिल्ह्यात त्यांच्या गावात उभारण्याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु एक पैसाही दिला गेला नाही. त्यामुळे आता ‘स्मारकांच्या घोषणे’चे स्मारक उभारण्याकरिता एकदाची तरतूद करा, असे संतप्त उद्गार स्मारकांच्या उभारणीकरिता पाठपुरावा करणारे कार्यकर्ते काढू लागले असल्याचे या बातमीत म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्याचे तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तळा येथे माजी केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पात केली होती. याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. साने गुरुजींचे स्मारक निसर्गरम्य ४० एकर जागेवर उभारले जाणार असून त्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूण खर्चाच्या एकतृतीयांश रक्कम शासनाकडून मिळावी अशी असून दोनतृतीयांश रक्कम लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्पा २००२ मध्ये पूर्ण झाला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुनील तटकरे, गणपतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. स्मारकात दरवर्षी सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. एका युवक शिबिराला खुद्द तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र एक रुपयाही स्मारकाला प्राप्त झाला नसल्याचे स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तर ज्यांनी तुमचे पैसे जाहीर केले त्यांच्याकडून तुमचे पैसे मिळवा, अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रायगड जिल्ह्यातील सी. डी. देशमुख यांच्या स्मारकाचीही फारशी प्रगती झालेली नाही. तेथेही सरकारी अनास्थेचेच दर्शन घडले आहे. आतापर्यंत ग. दि. माडगुळकर, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतीसिंह नाना पाटील आदींची स्मारके उभारण्याच्या घोषणा झाल्या आहेत. नेमकी कोणती स्मारके उभी राहिली हा संशोधनाचा विषय असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि नंतर निधीअभावी किंवा अन्य काही कारणांमुळे ही कामे पूर्ण करायची नाही, असा खाक्या शासनाचा असतो. आजवर अशा प्रकारे कोणाकोणाच्या स्मारकांची घोषणा करण्यात आली आणि त्याची कामे पूर्ण झाली नाहीत, त्याची माहिती या बातमीत देण्यात आली आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-5579608668654090668?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/5579608668654090668/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_09.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5579608668654090668'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5579608668654090668'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_09.html' title='स्मारकांच्या घोषणेचे स्मारक'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-5163577707642601580</id><published>2009-06-08T07:53:00.003+05:30</published><updated>2009-06-08T08:50:28.651+05:30</updated><title type='text'>सत्ता आणि संपत्तीचा माज</title><content type='html'>सत्ता आणि संपत्तीचा माज चढला की काय घडू शकते आणि माणूस कोणत्या थरला जाऊ शकतो, याची उदाहरणे आपल्या भारतीय समाजाला काही नवीन नाहीत. राजकारणात आल्यानंतर कधी पायरी-पायरीने वर चढताना आपल्याला हवे ते पद व प्रतिष्ठा मिळविण्यासाठीही काय काय करावे लागते, ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी कल्पनेच्या पलिकडले असते. सत्तेची आणि संपत्तीची धुंदी माणसाला छडली की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खासदार व माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे त्याचेच ठळक उदाहरण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पवनराजे हे पद्मसिंह यांचे चुलत भाऊ होते. गेली अनेक वर्षे त्यांनी पद्मसिंह यांना साथ दिली. परंतू काही कारणाने पद्मसिंह यांचे पवनराजे यांच्याबरोबरचे संबंध बिघडले आणि त्यांनी स्वताच्या चुलत भावाच्या हत्येची सुपारी दिली, असे सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अगोदर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पाटील यांना सीबीआयने अटक केली आता त्यांना १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पवनराजे आणि त्यांचा चालक असा दुहेरी खुनाचा आरोप पद्मसिंह यांच्यावर आहे. अटक करण्यात आल्यानंतर नेहमीप्रमाणे पद्मसिंह पाटील यांनी छातीत दुखत असल्याची व रक्तदाब वाढल्याची तक्रार केली. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकती ठिक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर सीबीआयने पुढील कारवाई केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक मोहन शुक्ल यालाही पूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे महाशय ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. त्यांच्या उमेदवारीला काही स्थानिक भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेकांचा विरोध होता. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून संघपरिवारातीलच उमेदवार उभा करण्यात आला होता. मात्र तरीही भाजपने त्यांना उमेदवारी दिली. विशेष बाब म्हणजे शुक्ल यांची मुलगी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची नगरसेविका आहे. आता या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर भाजपवर मतदारांची माफी  मागण्याची आणि शुक्ल याची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वतला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया एका बड्या नेत्याच्या कारकिर्दीतच राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीच्या राजकारणाला सुरुवात झाली. कुख्यात दाऊद इब्राहिमच्या गुंडांना याच नेत्याने आपल्याबरोबर विमानातून नेले होते. उल्हासनगर, वसई आदी ठिकाणच्या तथाकथित राजकारण्यांना (भाई मंडळींना) या नेत्यानेच राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून दिला होता. पंतप्रधान पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या या नेत्याच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आलेली नाही. मतदारांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला झिडकारलेच आता तर  पद्मसिंह यांच्या या प्रकरणाने या नेत्याची व पक्षाची पुरती नाचक्की झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकरणाचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. खरे तर सीबीआय चौकशीत पद्मसिंह यांचे नाव आल्यानंतर आणि सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करयाला हवी होती. तसेच खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. तसे झाले असते तर जनाची नाही पण मनाची तरी चाड या राष्ट्रवादी नेत्याला आहे, असे लोकांना दिसून आले असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्याचे राजकारण हे अत्यंत वाईट आणि खालच्या पातळीवर उतरलेले आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, आत्ता आहे, त्यापेक्षा मोठे पद मिळवायचे असेल, तर बरे-वाईट सर्व काही करावे लागते. गेंड्याची कातडी आणि निर्लज्जपणा अंगी आणावा लागतो, धडधडीत खोटे बोलता यावे लागते, या हाताची थुंकी, त्या हातावर झेलता येणे आवश्यक असते, हुजरेगिरी, लाळघोटेपणा, सत्ता व संपत्तीचा माज असावा लागतो, हे सर्व गुण की दुर्गुण जर तुमच्याकडे असतील, तरच तुम्ही यशस्वी राजकारणी होऊ शकता, असे चित्र सध्याच्या राजकाऱणाचे आहे. हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडचे आहे. म्हणूनच सुशिक्षित, अभ्यासू अशी मंडळी राजकारणात येत नाहीत. आणि आली तर त्यांनाही यशस्वी व्हायचे असेल तर भल्या-बुऱया मार्गाचा अवलंब करावाच लागतो. आणि तसे केले नाही तर ही मंडळी मागे पडतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक करण्यापूर्वी पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांकडे होता. त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गृहमंत्री होता. पद्मसिंह पाटील हेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. त्यामुळे जाणूनबुजून या प्रकरणाचा तपास करण्यात हलगर्जीपणा झाला, अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. स्वतला स्वच्छ प्रतिमेचा म्हणवणाऱया राष्ट्रवादीच्या त्या गृहमंत्र्याने याचा तपास खऱोखर केला की केवळ धुळफेक केली. की राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा त्यांच्यावर काही दबाव होता, त्या नेत्याच्या दबावामुळे तपास झाला नाही, असेही अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रकरणी आता पद्मसिंह पाटील यांना अटक झाली आहे, पण त्यांना खरोखरच शिक्षा होईल का, की सीबीआयवरही दबाव येऊन त्यांची सुटका होईल, सबळ पुरा्व्याअभावी पद्मसिंह निर्दोष सुटतील का, मुळात त्यांना शिक्षा झाली तर ती कठोर असेल का, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहेत. काही असो, इथल्या न्याय व्यवस्थेतून ते सुटले तरी परमेश्वराच्या न्याय व्यवस्थेतून ते नक्कीच सुटणार नाहीत. कधी ना कधी त्याची शिक्षा त्यांना मिळेलच या ना त्या स्वरुपात, असे सामान्य लोकांना वाटत आहे...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-5163577707642601580?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/5163577707642601580/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_08.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5163577707642601580'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/5163577707642601580'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_08.html' title='सत्ता आणि संपत्तीचा माज'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8480868933138743430</id><published>2009-06-07T11:58:00.003+05:30</published><updated>2009-06-07T12:17:09.009+05:30</updated><title type='text'>मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता</title><content type='html'>पावसाळ्यात दरवर्षी किंवा मान्सूनपूर्व पावसात महाराष्ट्राच्या अनेक भागात दरवर्षी विजा कोसळतात आणि त्यात अनेकांचा मृत्यूही होतो. मुंबई मात्र विजा कोसळण्याच्या घटना दुर्मिळ! पण आता मुंबईकरांनाही बेसावध राहून चालणार नाही, कारण वातावरणातील बदलांमुळे मुंबईतही विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तच्या ५ जून २००९ च्या अंकामध्ये अभिजीत घोरपडे यांनी ही बातमी दिली आहे. त्यात त्यांनी वेधशाळा आणि काही शास्त्रज्ञांचा हवाला देऊन मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मुंबईतही मान्सूनच्या काळात धो-धो पाऊस पडतो. तरीसुद्धा येथील वेगळेपण म्हणजे विजा कोसळण्याच्या घटना क्वचितच घडतात. त्यामुळेच तीन वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तेंव्हा या प्रकाराची बरीच चर्चा झाली होती. अलीकडच्या काळात वातावरणातील बदलांमुळे पावसाची वैशिष्टय़ेसुद्धा कमालीची बदलत असून त्यापैकी एक बाब म्हणजे विजा कोसळण्याच्या संख्येत वाढ होण्याचा धोका! त्यामागे तसे हवामानशास्त्रीय कारणही असल्याचेही घोरपडे यांनी या बातमीत म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईच्या तापमानात गेल्या शंभर वर्षांमध्ये दीड अंश सेल्सिअसहून अधिक वाढ झाल्याचे कुलाबा वेधशाळेने अभ्यासाद्वारे जाहीर केले आहे. ही वाढ पृष्ठभागाप्रमाणेच वातावरणाच्या विविध थरांमध्येही दिसते. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत जास्त उंचीपर्यंत वातावरण उबदार बनले आहे. परिणामी ढग जास्त जाडीचे असणे आणि ते अधिक उंचीवर जाण्याची शक्यता वाढली आहे. ढग जास्त उंचीपर्यंत पोहोचू शकले, तर ढगातील पाण्याचे थेंब व बर्फाचे सूक्ष्म कण यांच्या घर्षणाचे प्रमाणही वाढते. परिणामी, ढगांचा गडगडाट व विजा चमकण्याचे प्रमाण वाढते. मग कोसळणाऱ्या विजांची संख्यासुद्धा वाढते. मुंबईत गेल्या काही दशकांमध्ये किती उंचीवर ढग निर्माण झाले किंवा किती विजा चमकल्या याच्या नोंदी उपलब्ध नाहीत. पण गेल्या २०-२५ वर्षांमध्ये तापमानवाढीचा वेग वाढला आहे. त्यावरून मुंबईत भविष्यात विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची भीती हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याचे या बातमीत म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ढगांची जाडी जास्त विजांबरोबरच एकाच वेळी मोठा पाऊस पडण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे मुंबईत पाण्याचा निचरा न होण्याची समस्या तीव्र बनण्याचाही धोका आहे. या सर्व बदलांच्या मुळाशी असलेली तापमानवाढ होण्यास मुंबईतील पर्यावरणाची ढासळलेली स्थिती कारणीभूत असल्याचेही या बातमीत म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे जर असेल तर सर्व मुंबईकरांनी जागरुक राहिले पाहिजे. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाऊस म्हटला की सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात धडकीच भरते. त्यात आता वेधशाळेने आणि हवामान तज्ज्ञांनी मुंबईत विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत मोठमोठे गगनचुंबी टॉवर्स असून त्या ठिकाणी वीज प्रतिबंधक व वीजरोधक उपाययोजना केलेली असते. मात्र जुन्या चाळी, इमारती आदी ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था केलेली नसते. अशा मंडळींना आपल्या नशिबावर आणि दैवावरच हवाला ठेवावा लागणार आहे. अर्थात या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाची जी काही वाट लावली आहे, त्याचीच फळे आज आपण भोगत आहोत आणि आपल्या पुढील पिढ्यांनाही ती भोगावी लागणार आहेत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8480868933138743430?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8480868933138743430/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_07.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8480868933138743430'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8480868933138743430'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_07.html' title='मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-2092258887253208682</id><published>2009-06-06T16:28:00.004+05:30</published><updated>2009-06-06T17:09:30.364+05:30</updated><title type='text'>सावध ऐका पुढल्या हाका...</title><content type='html'>गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जे हिंदी भाषिकांचे जे आक्रमण होत आहे, त्याच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.काही वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठीचाच मुद्दा घेत मुंबई व महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले होते. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडून दिला आणि तोच मुद्दा राज ठाकरे यांनी उचलला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मनसेचा कोणीही उमेदवार निवडून आला नाही, परंतू त्यांनी लाखोंनी मते मात्र घेतली. मनसेची सुप्त लाट मतदानातून प्रकर्षाने दिसून आली. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच राज्य विधिमंडळात सादर करण्यात आला. त्यातून मुंबई व महाराष्ट्रातील मराठी टक्का घसरला असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी ज्या मराठीच्या व परप्रांतीयांच्या आक्रमणावरून आवाज उठवला, त्याला या अहवालाने दुजोराच दिला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या तीस वर्षांत राज्यातील मराठी माणसांची टक्केवारी ७.७ टक्क्यांनी घटली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत १२ लाख ३९ हजार लोकांनी इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर केल्याची माहितीही यात देण्यात आली आहे. महाराष्ट्रात १९७१ मध्ये मराठी मातृभाषा असणाऱया्ची संख्या ७६.५ टक्के इतकी होती. २००१ मध्ये ती ६८.८ टक्क्यांपर्यंत घटली आहे. हिंदी मातृभाषा असणाऱयांचे प्रमाण तीस वर्षांपूर्वी पाच टक्के होते, ते आता ११ टक्के झाले आहे. उर्दू भाषिकांचे प्रमाण ७.३ टक्क्यांवरून ७.१ टक्के तर गुजराथी भाषिकांचे प्रमाण २.८ टक्क्यांवरून २.४ टक्के इतके झाले आहे. अन्य भाषिकांचे प्रमाण ८.४ टक्क्यांवरून १०.७ टक्के इतके झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या पाच वर्षांत जे १२ लाख ३९ हजार परप्रांतीय महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत, त्यात सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातील लोकांची आहे. उत्तर प्रदेशातून गेल्या पाच वर्षांत ४ लाख २३ हजार लोक महाराष्ट्रात आले आहेत. अन्य राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या अशी आहे.&lt;br /&gt;कर्नाटक-१ लाख ३५ हजार, गुजराथ-१ लाख १९ हजार, राजस्थान-८२ हजार, बिहार-५१ हजार, पश्चिम बंगाल-४९ हजार, केरळ-४१ हजार, आंध्र प्रदेश-३२ हजार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा पाहणी अहवाल धक्कादाय़क असून आता तरी महाराष्ट्र शासनाने या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ही काही धर्मशाळा नाही. मुळात मुंबई किंवा महाराष्ट्रात आले की मराठी भाषा येत नसली तरी चालते. कुठेही आणि कसेही पोट भरण्यापुरते पैसे मिळवता येतात, हे परप्रांतीयांना समजून चुकले आहे. अन्य राज्यात जशी स्थानिक भाषा ही सर्व ठिकाणी सक्तीची केलेली असते, तसे आपल्याकडेन नाही. मराठी भाषा ही शाळा किंवा महाविद्यालयातून सक्तीची करण्यात आलेली नाही. इंग्रजी किंवा अन्य भाषिकांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत, त्यांचा मराठी भाषा सक्तीची करण्यास ठाम विरोध आहे. जर अन्य राज्यात स्थानिक भाषेची सक्ती केली जाऊ शकते तर महाराष्ट्रात ते का होऊ शकत नाही. कारण आपल्या येथील राज्यकर्त्यांना मुळातच तशी राजकीय इच्छाशक्ती व मराठीची आच नाही. मराठीला कोणी विरोध केला ती आपले राज्यकर्ते त्यांच्यापुढे नांगी टाकून मोकळे होतात. त्यामुळे मराठी भाषा येत नसली तरी आपले काहीही अडत नाही हे या परप्रांतीयांना समजून चुकले आहे. त्याचाच ते गैरफायदा घेत आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी भाषा ही आलीच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही, मराठी भाषा लिहितास वाचता आणि बोलता आली नाही तर आपले अडते आहे, काहीच करता येत नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत परप्रांतीय येथे असेच येत राहतील. अनेक खासगी आस्थापने, कार्यालये येथे मराठीची गळचेपी केली जाते. मोबाईल कंपन्यांचे कस्टमर केअर सेंटर येथे मराठीतून बोलले तर उत्तरे मिळत नाहीत, दोन मराठी माणसेही एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात. मुळात मराठी भाषा, संस्कृती या विषयीचा अभिमान, वारसा आपण विसरत चाललो आहोत. आपले स्वत्व पुन्हा एकदा जागृत करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकताच जो आर्थिक पाहणी आहवाल सादर झाला आहे, तो सर्व मराठी माणसे, सत्ताधारी आणि विरोधकांसाठी डोळ्यांत अंजन घालणारा आहे. त्यातून आपण काही शिकलो तरच पुढे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राला भवितव्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आणि १०५ हुतात्म्यांच्या बलीदानाने व संघर्ष करून मुंबईसह हे महाराष्ट्र राज्य आपण मिळवले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केंद्रातील सत्ताधाऱयांना मुंबई ही महाराष्ट्रपासून वेगळी करून केंद्रशासित करायची आहेच. भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी टक्का आणखी घसरला तर मुंबई केंद्रशासित करण्यासाठीचे जे समर्थक आहेत, त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळेल. आपण सगळ्यानीच जागरुक राहिले पाहिजे. त्यामुळे सावध ऐका पुढल्या हाका...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-2092258887253208682?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/2092258887253208682/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_06.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/2092258887253208682'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/2092258887253208682'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_06.html' title='सावध ऐका पुढल्या हाका...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-1062946533449209188</id><published>2009-06-05T09:40:00.001+05:30</published><updated>2009-06-05T09:41:58.105+05:30</updated><title type='text'>मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण</title><content type='html'>मखासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत. &lt;br /&gt;आकाशवाणीच्या मुंबई आणि पुणे केंद्रावरून सध्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे अभिवाचन सुरू झाले आहे. अमेरिकास्थित उद्योजक-व्यावसायिक असलेले डॉ. ठाणेदार यांच्या या पुस्तकाच्या गेल्या तीन-चार वर्षांत वीसहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दर बुधवारी सकाळी ७-४० वाजता त्याचे प्रसारण होत असून २७ भागात या पुस्तकाचे अभिवाचन केले जाणार आहे.&lt;br /&gt;आकाशवाणीच्या मुंबई (ब) केंद्रावरून म्हणजे आत्ताच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरुन गेल्या काही वर्षांपासून मराठीतील निवडक पुस्तकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला व्यावसायिक स्वरुप देण्याचे आणि पुस्तकांचे वाचनमहामालिका स्वरुपात सादर करण्याचे श्रेय आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांना जाते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे २५ पुस्तकांवर अभिवाचनाच्या मालिका सादर केल्या आहेत. यात धनुर्धारी (वाईकर भटजी), डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आणि आम्ही) गोडसे भटजी (माझा प्रवास), मधु मंगेश कर्णिक (लागेबांधे), प्रल्हाद चेंदवणकर (टाच) आणि अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे.&lt;br /&gt;विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील ‘महानायक’ या कादंबरीच्या अभिवाचनाची महामालिका खूप गाजली. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील अनेक नामवंत या अभिवाचनात सहभागी झाले होते. या मालिकेचे २५५ भाग सादर झाले व या मालिकेने आकाशवाणीलाही सुमारे २५ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला होता. &lt;br /&gt;आकाशवाणीवर एखाद्या पुस्तकावरील अभिवाचन सादर झाले की वाचकांमध्ये तसेच साहित्यप्रेमींमध्ये त्या पुस्तकाची चर्चा होऊन सार्वजनिक किंवा खासगी ग्रंथालयातून त्या पुस्तकाला मागणी येते, पुस्तकाची विक्री वाढते, असा अनुभव आहे. मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांसाठीही त्याचा चांगला उपयोग झाला असल्याचे डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-1062946533449209188?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/1062946533449209188/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_05.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/1062946533449209188'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/1062946533449209188'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_05.html' title='मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-7959570156853074416</id><published>2009-06-04T07:25:00.002+05:30</published><updated>2009-06-04T07:37:59.287+05:30</updated><title type='text'>महाराष्ट्र साहित्य परिषद इंटरनेटच्या महाजालात</title><content type='html'>सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे असून संगणक, इंटरनेट आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे सर्व जग एका क्लिकवर आले आहे. आपण घरबसल्या कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. अशा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात व्हायला लागला आहे. बॅका, वृत्तपत्रे, शिक्षण, उद्योग-व्यापार यासह अन्य अनेक क्षेत्रात आज याचा उपयोग करून घेण्यात येत आहे. त्याला मराठी साहि्त्य क्षेत्रही अपवाद नाही. मराठीतील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते, लेखक यांची संकेतस्थळे आहेत. या संकेतस्थळांमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील आणि परदेशातील मराठीप्रेमी, साहित्य रसिक आणि वाचकांना घरबसल्या व एका क्लिकवर मराठी साहित्य उपलब्ध झाले आहे. पुण्यात गेल्या शंभर वर्षांहून अधिक वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणाऱया महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेही इंटरनेटचे महत्व ओळखून नुकतेच आपले संकेतस्थळ सुरु केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्र साहित्य परिषद इंटरनेटच्या महाजालात, अशी एक बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (४ जून २००९) प्रसिद्ध झाली आहे.      &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी भाषा आणि साहित्य प्रसारासाठी गेली १०० हून अधिक वर्षे काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेही आता इंटरनेटच्या महाजालात प्रवेश केला आहे. ‘मसाप’ने नुकतेच आपले स्वत:चे \www.masapaonline.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे मसापचे विविध उपक्रम, कार्यक्रम आणि त्यांचे काम एका क्लिकवर उपलब्ध झाले आहेत. मसापची स्थापना २७ मे १९०६ रोजी पुण्यात चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. मराठी भाषा व साहित्य यांची जपणूक, विकास आणि प्रसारासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. हेच ग्रंथकार संमेलन पुढे काही वर्षांनी मराठी साहित्य संमेलन म्हणून आयोजित करण्यात येऊ लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;‘मसाप’च्या या संकेतस्थळावर इतिहास, कार्यकारी मंडळ, कार्यक्रम, सदस्यत्व, पुरस्कार, स्पर्धा, उपक्रम, शाखा, कार्यालयीन व्यवस्था आणि निवेदने असे विभाग करण्यात आले आहेत. इतिहास या विभागात ‘मसाप’च्या स्थापनेचा सविस्तर इतिहास देण्यात आला आहे. ‘मसाप’तर्फे देण्यात येणारे विविध ग्रंथ पुरस्कार, ग्रंथकार पुरस्कार, ‘मसाप’चे नाटय़कार्यशाळा, एकांकिका लेखन, कथालेखन, काव्यवाचन स्पर्धा, बाल वाचनालय, कॉफीक्लब साहित्यिक गप्पा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र, वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय, ‘मसाप’च्या विविध शाखांचे पत्ते आणि अन्य उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संकेतस्थळावर सुरुवातीलाच तुकाराम महाराज यांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांची शस्त्रे यत्न करू’ अशा ओळी देण्यात आल्या आहेत. तर त्याखाली मराठी साहित्यातील अक्षरलेणी म्हणता येतील, अशा काही मान्यवरांची वचने, ओळी उधृत करण्यात आल्या आहेत. यात संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानातील ‘दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’, समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे’, सुरेश भट यांच्या ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ आदींचा समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे संकेतस्थळ सुरू केल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद व संस्थेचे काम आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांनाही ‘मसाप’चे काम कळण्यास मदत होणार आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-7959570156853074416?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/7959570156853074416/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_04.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7959570156853074416'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7959570156853074416'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_04.html' title='महाराष्ट्र साहित्य परिषद इंटरनेटच्या महाजालात'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-1611817353139308092</id><published>2009-06-03T12:01:00.002+05:30</published><updated>2009-06-03T12:04:28.061+05:30</updated><title type='text'>कसाबगिरीची सरकारी बक्षिसी</title><content type='html'>मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील जीवंत पकडण्यात आलेला एकमात्र आरोपी अजमल कसाबच्या वकीलाला त्यांच्या कामगिरीचा मोबदला म्हणून राज्य शासनाकडून दररोज अडीच हजार रुपये इतके भरघोस मानधन देण्यात येणार आहे. महिनाभराचे हे मानधन सुमारे पन्नास हजार रुपये इतके होणार आहे. हा खर्च राज्य शासनाचा विधी विभाग करणार असला तरी अप्रत्यक्षपणे ही रक्कम करदात्या नागरिकांच्या खिशातूनच खर्च होणार आहे. हा सर्व प्रकार म्हणजे काझमी सध्या कसाबला सोडविण्यासाठी जे काही डावपेच खेळत आहेत, त्याचीच ही सरकारी बक्षिसी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या न्यायालयात हा खटला सुरु असून तो किती महिने किंवा वर्ष सुरु राहील, हे नेमके कोणालाच सांगता येणार नाही. या न्यायालयात कसाबच्या विरोधात निकाल गेला तर काझमी हे त्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. म्हणजे पुन्हा काही वर्षे हा खटला चालणार. तो पर्यंत निरपराध नागिरक, पोलीस अधिकारी यांचे बळी घेणारा क्रूर कसाब मात्र राज्य़ शासनाच्या पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांवर पोसला जाणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संसदेवर हल्ला करणाऱय़ा अफजल गुरुला अद्याप फाशी देण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात कसाबच्या बाबतीतही तसेच होऊ शकते. म्हणजे त्याला न्यायालयाने फाशीची सजा सुनावली तरी अफजल गुरु साऱखाच फाशी देण्यासाठी वेळ काढला जाईल. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंह, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यापासून ते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते, भाजप, शिवसेनेचे नेते आदींनी कसाब आणि त्याच्या साथीदारांचे हे कृत्य म्हणजे भारताविरुद्धचे युद्ध असल्याचे सांगितले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे जर आहे तर मग कसाबच्या विरुद्ध कोर्टमार्शल का करत नाही, एखाद्या गुन्हेगाराला जो न्याय लावला जातो, तोच न्याय कसाबला का लावण्यात येतो, कसाबचे हे कृत्य जर देशाविरुद्धचे युद्ध आहे, तर येथे भारतीय दंड विधान, न्यायप्रक्रिया यांचा आधार घेऊन त्याला का पोसले जात आहे, अपवाद म्हणून या संपूर्ण प्रक्रियेत बदल करता येणार नाही का, कसाबला वकील न देता, त्याच्या कबुलीजबाबावर त्याला शिक्षा सुनावली तर काय आकाश कोसळणार आहे का, कसाबचे वकील काझमी हे तर जणू काही आपण कसाबसाठी पाकिस्तानने नेमलेले वकील आहोत, अशा थाटात कसाबला वाचविण्याचा आणि त्यासाठी न्यायालयाचा वेळ वाया घालविण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर काझमी यांनाही कानपिचक्या देण्याची गरज आहे. तुमची नेमणूक ही खटल्यासाठीच्या अपरिहार्यतेततून झाली आहे. कसाबला वकील दिला नसता तर खटलाच सुरु होऊ शकला नसता. त्यामुळे त्याचे वकील म्हणून आवश्यक तेवढेच बोला, उगाच खऱयाचे खोटे व खोट्याचे खरे करण्यात न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असे त्यांना खडसावून सांगितले पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जे आरोपी स्वताहून वकील करण्यास पात्र सक्षम नसतात, त्यांच्यासाठी न्यायालयाच्या विधी सहाय्य केंद्रतून वकील देण्यात येतो. न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या वकीलाला लंपूर्ण खटल्यासाठी नऊशे रुपये देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अनेक वकील अशा कामासाठी उत्साह दाखवत नाहीत. मात्र २६/११ च्या खटल्याचे महत्व पाहता विशेष न्यायालयाचे काझमी यांची नियुक्ती केली व त्यांना योग्य ते मानधन मंजूर करावे, अशी विनंती राज्य़ शासनाला केली. या खटल्याचे महत्व लक्षात घेऊन नेमण्यात आलेल्या वकीलाला रोज अडीच हजार रुपये मानधन देणे हे जास्त आहे, असे वाटते. नऊशे रुपये देण्याची तरतूद असताना त्या तुलनेत अडीच हजार रुपये देणे कितपत योग्य आहे. हे मानधन दीड हजार रुपये योग्य ठरले असते. काझमी यांनीही जे मानधन ठरले आहे, त्याबाबत कोणतीही हरकत घेतलेली नाही. खरे तर काझमी मला इतके मानधन नको, नियमानुसार जे काही आहे, तेवढेच द्या, किंवा त्यापेक्षा थोडे जास्त द्या, असे सांगितले असते, तर त्यात काझमी यांचेही मोठेपण दिसून आले असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा सर्व प्रकार फक्त आपल्या देशातच होऊ शकतो. ज्या कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला करून निरपराध नागरिक व पोलीसांचे बळी घेतले, चार दिवस संपूर्ण मुंबईला वेठीला धरले, त्या कसाबला सोडविण्यासाठी आपणच वकील देतोय, नुसता वकील देऊन थांबलो नाही, तर त्याला भरघोस मानधनही देणार आहोत. हे सगळे आपल्या पैशातूनच. म्हणजे कसाबचे जे क्रूर कृत्य जगजाहीर आहे, ते खोटे ठरविण्यासाठी आपणच आपल्या पैशातून त्याला वकील देणार आहोत आणि हा वकीलही असा आहे की आपली नेमणूक पाकिस्तानने किंवा कसाबने केलेली आहे, त्याचे मानधन कसाब किंवा पाकिस्तान आपल्याला देणार आहे, अशा थाटात कसाबला वाचविण्यासाठी डावपेच खेळत आहेत. खरे तर शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, असे आपले तत्व आहे. यात बदल करून शंभर निरपराध्यांना शिक्षा झाली तरी चालेल, पण एकही गुन्हेगार सुटता कामा नये, असे तत्व आपण अंमलात आणले पाहिजे. तसे झाले तरच उरलेले कैक कोटी निरपराधी नागरिक शांतपणे जगू शकतील. पण आपल्याकडे तसे कधीच होणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे कसाबच्या बाबतीत सध्या जे काही चालले आहे, काझमी त्याच्या बचावासाठी जे डावपेच खेळत आहेत, जणू काही त्याचीच ही सरकारी बक्षिसी आहे. तेच आपले दुर्दैव आहे, आपल्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-1611817353139308092?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/1611817353139308092/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_03.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/1611817353139308092'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/1611817353139308092'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post_03.html' title='कसाबगिरीची सरकारी बक्षिसी'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-4682186557830883654</id><published>2009-06-02T09:26:00.003+05:30</published><updated>2009-06-02T10:41:20.025+05:30</updated><title type='text'>ध्यासपंथ सामाजिक कार्याचा...</title><content type='html'>केवळ आपल्या स्वतासाठी किंवा कुटुंबासाठीच न जगता समाजासाठी जगणारी काही मंडळी आणि संस्था आपल्या समाजात काम करत आहेत. ही मंडळी आपल्या कार्याचा कोणताही गवगवा न करता आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. अशा कामातून अन्य काही जणांना प्रेरणा मिळते आणि ते ही अशा सामाजिक कार्याला आपले जीवन वाहून घेतात. सध्याच्या वातावरणात आणि केवळ मी आणि माझे कुटुंब अशा मनस्थितीत असणाऱयांसाठी ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, अशी भावना वाढीस लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या गोष्टीत आपला कोणताही स्वार्थ नाही, ज्यातून आपला काहीही फायदा होणार नाही किंबहुना स्वताच्या पदराला खार लावून काम करावे लागते आहे (ज्या कामाला लष्कराच्या भाकऱया भाजणे) असेही काही जण उपहासाने म्हणतात, असे काम आज समाजाच्या विविध क्षेत्रात सुरु आहे. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या आणि निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करणाऱया अशाच काही मंडळींचा व संस्थाचा परिचय ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी आपल्या ध्यासपंथ या पुस्तकातून करून दिला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईत प्रभादेवी येथे पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते ध्यासपंथसह अन्य तीन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. माधव जोशी यांच्या परममित्र पब्लिकेशन्सने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. मुंबई, ठाणे किंवा कोणत्याही शहरातील प्रमुख बुक डेपो/पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक मिळू शकेल. गुणे यांनी अनेक वर्षे लोकसत्ता दैनिकात पत्रकारिता केली असून सध्या ते सकाळ (मुंबई)मध्ये ज्येष्ठ वार्ताहर म्हणून काम करत आहेत. पत्रकारिता करत असताना वेगळे काहीतरी करावे, या उद्देशातून ध्यासपंथ साकार झाले आहे. विशिष्ट ध्येयाने किंवा ध्यासाने कोणताही स्वार्थ नसताना केवळ समाजासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱया माणसांचा परिचय संपूर्ण समाजाला व्हावा, त्याचे हे सामाजिक काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, हे काम पाहून, पुस्तक वाचून त्यातून कोणी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचे काम आपणही करावे, असे वाटावे, हा उद्देश या पुस्तक लेखनामागे असल्याचे गुणे यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;समाजासाठी झटणाऱया आणि समाजासाठी आपले सर्वस्व वाहून काम करणाऱया व्यक्ती व त्यांच्या सामाजिक कामांची गाथा म्हणजे ध्यासपंथ पुस्तक आहे. आयुष्यात एखाद्या चांगल्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणाऱया माणसांचे हे पुस्तक असून पुस्तकांची भाषा साधी व सोपी आहे. या पुस्तकातून सामाजिक जीवन आणि त्यावरील लेखकाचे भाष्य/चिंतन प्रकट होते. प्रत्येक संवेदेनक्षम माणसाने हे पुस्तक जरुर वाचावे. प्रत्येक माणूस हा आपल्यापुरता किंवा कुटुंबापुरा जगत असतो. मात्र काही माणसे ही समाजासाठी जगतात व समाजासाठीच आपले आयुष्य खर्ची घालतात. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱया अशा ध्येयवादी व्यक्तींचे चित्रण या ध्यासपंथ पुस्तकात केले असल्याचे गौरवोद्गार मनोहर जोशी यांनी पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना काढले. हे पुस्तक म्हणजे नवरत्नांचा हार असून पुस्तक वाचून आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेरणा घेऊन स्वताला किमान एका तरी कोणत्याही सामाजिक कामात गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;फासेपारध्यांसाठी आपले आयुष्य वाहून घेणारे गिरीश प्रभूणे, कोकणातील खेड्यांमध्ये राहून आपला वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि त्याच बरोबर या मंडळींच्या जगण्याला नवा अर्थ देणारे, त्यांना आम्ही शेती हा व्यवसाय करतो, हे अभिमानाने सांगायला लावणारे डॉ. प्रसाद देवधर, सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात पर्यावरण, निसर्ग याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी झटणारे पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलकर, कुष्ठरुग्णांसाठी काम करणारे संजय कांबळे, घऱून पळून येऊन किंवा कधी अन्य काही कारणांमुळे रस्त्यावर किंवा रेल्वेस्थानकांवर आयुष्य काढणाऱया मुलांना पुन्हा त्यांच्या घरच्यांच्या हवाली करून त्यांना घरी पाठविण्याचे मोलाचे काम करणारे विजय जाधव तसेच अन्य मंडळींचा आणि त्यांच्या कामाचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गिरीश प्रभूणे यांचे काम आता बऱयापैकी समाजाला माहिती झाले आहे. मात्र पुस्तकातील जी अन्य मंडळी आहेत, ती आणि त्यांचे काम समाजाला अपरिचित आहे. ही मंडळी व त्यांचे काम माहिती असेल तर ते त्यांच्या जिल्ह्यापुरते किंवा गावापुरतेच मर्यादित होते. मात्र गुणे यांनी लिहिलेल्या ध्यासपंथमुळे या सर्वांचे काम समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यास मोलाची मदत होणार आहे. सध्याच्या सवंग आणि पेजथ्री कल्चर पत्रकारितेच्या काळात समाजासाठी आपले सर्वस्व वाहून घेतलेल्या अशा ध्येयवादी व्यक्तींचा परिचय करून देण्याचे महत्वाचे काम गुणे यांनी केले आहे. तसेच अशा वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडसही परममित्र पब्लिकेशन्सचे माधव जोशी यांनी केले आहे. त्याबद्दल या दोघांचेही मनापासून अभिनंदन. या व्यक्ती किंवा संस्थांप्रमाणेच समाजात आज इतरही अनेक मंडळी व संस्था अशा आहेत, की ते आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या कामालाही प्रसिद्धी मिळणे आवश्यक आहे. गुणे यांनी अशा व्यक्ती व संस्थांचा शोध घेऊन ध्यासपंथ-भाग दोन, तीन, चार लिहावेत आणि माधव जोशी यांनी ते प्रकाशित करावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्याच्या स्वार्थी समाजात आणि मी अमूक काम केले तर त्यातून माझा फायदा काय, अशी वृत्ती असणाऱया समाजासाठी ध्यासपंथसारखी पुस्तके दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरणार आहेत. सध्याच्या वातावरणात त्याचीच खरी आवश्यकता आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिनेश गुणे यांचा संपर्क- ९८७०३३९१०१&lt;br /&gt;&lt;br /&gt;परममित्र पब्लिकेशन्स (माधव जोशी) यांचा संपर्क-३०९७५४९६&lt;br /&gt;ई-मेल param_mitra@yahoo.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-4682186557830883654?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/4682186557830883654/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4682186557830883654'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4682186557830883654'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='ध्यासपंथ सामाजिक कार्याचा...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-3704103543928973762</id><published>2009-05-31T11:36:00.003+05:30</published><updated>2009-05-31T12:14:36.130+05:30</updated><title type='text'>गणितासाठीचा डोंबिवली पॅटर्न</title><content type='html'>आनंदकुमार बाळकृष्ण गोरे यांच्या संकल्पना आणि लेखनातून साकार झालेल्या गणित या विषयावरील डोंबिवली पॅटर्न या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो. हा विषय सोपा वाटावा आणि मुलांना या विषयात गोडी निर्माण व्हावी, असे लेखकाला अनेक वर्षांपासून वाटत होते. त्यांची ही धडपड त्यांच्या या पुस्तकातून साकार झाली आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २९ जुलै २००७ मध्ये आणि आता दुसरी आवृ्त्ती ४ जानेवारी २००८ मध्ये प्रकाशित झाली आहे. डोंबिवलीच्याच अंजली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालक आणि मोठ्या माणसांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त व संग्राह्य आहे. पुस्तकाचे मूल्यही अवघे शंभर रुपये इतके आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाची पहिली आवृत्ती चार महिन्यात डोंबिवलीतच संपली. या पुस्तकाची लवकरच इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करण्यात येणार आहे. मुलांसाठी लिहिणे हे मुळातच आव्हानात्मक काम असून त्यातून गणितासारखा न आवडणारा विषय सोपा करून मुलांना गोडी लावायची हे कठीणच, असे लेखकांने दुसऱया आवृत्तीच्या आपल्या मनोगतात म्हटले आहे. हे पुस्तक लिहिताना लहानपणचे दिवस आठवतात. माझे वडील १ ली ते ४ थी पर्यंत रोज सकाळी पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी आणि औटकी लिहून घेत असत. व संध्याकाळी परवचा म्हणण्यापूर्वी म्हणायला लावत असत. त्यानंतर दहा मिनिटे अधले मधले पाढे ते औटकी यातील काहीही विचारत असत. अगदी रोज. त्यानंतर तोंडी गणित विचारत अशत. व त्याची उत्तरेही झटपट दिलीच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे. पुढे शाळेतील माझे शिक्षक प्रभाकर गद्रे यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली. हे पुस्तक लिहिताना त्यांच्याशीही चर्चा झाल्याचे गोरे यांनी आपल्या ऋणनिर्देशात म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाची प्रस्तावना र. म. भागवत यांची आहे. आपल्या प्रस्तावनेत भागवत यांनी म्हटले आहे की, गणिताच्या अभ्यासाचे अंकगणित, बीजगणित आणि भूमिती असे तीन विभाग आहेत. अंकगणित आणि बीजगणित यासाठी आकडेमोड करण्याचे कौशल्य आवश्यक असते. भूमितीमध्येही ते आवश्यक आहे्. म्हणूनच आकडेमोडीचे कौशल्य अवगत केले की गणिताच्या सर्व विभागांचा अभ्यास सुधारतो. एकदा हे कौशल्य प्राप्त केले की ते कायमचे टिकते आणि पुढील आयुष्यातही ते उपयोगी पडते. भारतामध्ये तोंडी गणिताची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे. मध्यंतरी आधुनिक शिक्षण पद्धतीच्या नावाखाली पाठांतराची पद्धत नाहीशी झाली किंबहुना ती केली गेली. त्याचे दुष्पपरिणाम आजचे विद्यार्थी भोगत आहेत. गोरे यांनी गणिताच्या अभ्यासातील ही त्रुटी ओळखली आहे. म्हणून त्यांनी पाढे, सूत्रे आणि प्रमेयाची विधाने तोंडपाठ करण्यावर या पुस्तकात भर दिला आहे्. तसेच तोंडी बेरीज व वजाबाकी कशी करायची याचेही मार्गदर्शन केले आहे. त्यांनी ठरवलेल्या रीतीने या पुस्तकाचा उपयोग केला तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना गणितामध्ये चांगले गुण मिळतील व त्यांची गणिताबद्दलची भीती कायमची नाहीशी होईल, यात शंका नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पुस्तकात वर्ग व घन चालीत कसे म्हणायचे, तिरका/तिरकस गुणाकार म्हणजे काय, त्रैराशिक व त्याचा उपयोग, वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे, वर्ग पाठ असण्याचे फायदे, अवयव पाडण्याचे नाविन्यपूर्ण सूत्र, भूमितीची गणिते सोडवताना कोणते त्रिकोण समरुप दाखवायचे याचे स्पष्टीकरण/पद्धत आदी वेगळी माहिती या पुस्तकात आहेच. त्याचबरोबर पाठांतराचे फायदे, २ ते ३० पाढे, पावकी, निमकी, वर्ग व त्याचे उच्चार, घन, विभाज्यतेच्या कसोट्या,अपूर्णांक, दशांश अपूर्णांकाच्या क्रिया, घातांकाचे नियम, करणी, गुणोत्तर प्रमाण, वर्गसमीकरणे, त्रिकोणमिती, अपूर्णांक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काही महत्वाच्या व्याख्या व माहिती, व्याख्या, गुणधर्म, व प्रकार, चौकोनांचे प्रकार, भूमिती-काही गृहीतके, व्याख्या, एकरुपता, प्रमेय यांचीही माहिती आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी १६ सराव संग्रह दिले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अधिक माहिती व पुस्तकासाठी संपर्क&lt;br /&gt;&lt;br /&gt;आनंदकुमार गोरे, ए-१, देवांग सागर, प्रांजली बंगल्यामागे, नांदिवली पथ, डोंबिवली-पूर्व&lt;br /&gt;&lt;br /&gt;दूरध्वनी-०२५१-२८८३५८३&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-3704103543928973762?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/3704103543928973762/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_31.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/3704103543928973762'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/3704103543928973762'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_31.html' title='गणितासाठीचा डोंबिवली पॅटर्न'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8491271944218175774</id><published>2009-05-30T12:19:00.003+05:30</published><updated>2009-05-30T12:59:45.030+05:30</updated><title type='text'>क्रूर कसाब आणि मऊ न्यायसंस्था</title><content type='html'>मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब हा एकमात्र आरोपी जीवंत पक़ण्यात आला. सध्या त्याच्या विरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कसाबविषयी प्रचंड संताप आणि चीड आहे. मुळात कसाबविरुद्ध खटलाच न चालवता त्याला फाशी द्यावे अशी सार्वत्रिक भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. परंतु भारतीय न्यायप्रक्रिया आणि दंडविधानानुसार कसाबला वकील देऊन हा खटला चालवणे आवश्यक आहे. कारण तसे केले नाही तर त्याला शिक्षा सुनावता येणार नाही. कसाबचे हे कृत्य देशविघातक, देशाची युद्ध पुकारणे अशा प्रकारचे आहे, तर मग त्याला सर्वसाधारणपणे एखाद्या आरोपीबाबत जे निकष लावण्यात येतात, ते का लावले जातात, अपवाद म्हणून यात प्रक्रियेत काही बदल करता येणार नाही का, असे प्रश्नही आपल्याला पडत असतात. सकाळ (मुंबई)च्या २९ मे २००९ च्या अंकात पान क्रमांक ७ वर निवृत्त न्यायाधीस राजन कोचर यांचा एक चांगला लेख प्रसिद्ध झाला आहे. जाणकार आणि सर्वानी तो मुद्दामहून वाचावा. आज त्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे आणि विचार यांची जुजबी माहिती देत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रूर कसाब आणि मऊ न्यायसंस्था असे या लेखाचे शीर्षक आहे. निरपराध व्यक्तींचे जीव क्रूरपणे घेणाऱया कसाबला इथल्या न्यायव्यवस्थेचे भय वाटत नाही. या वास्तवाची गंभीर दखल घेऊन कायद्यात आणि खटला चालविण्याच्या पद्धतीत कालानुरुप बदल केले पाहिजेत, असे सडेतोड मत कोचर यांनी आपल्या या लेखात व्यक्त केले आहे. अगोदर वयाचा मुद्दा उपस्थित, तांत्रीक मुद्दे काढून त्याचा खटला या न्यायालयाला चालविण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा कसाबचे वकील काझमी यांनी उपस्थित करून वेळ काढण्याचा प्रयत्न केला. १६६ लोकांचे प्राण घेतलेला खुनी बाळ कसा असू शकेल, पण असले मुद्दे आपल्या मऊ मातीत रुजलेल्या न्यायसंस्थेच लगेच ग्राह्य धरले जाऊ शकतात, या विश्वासानेच उपस्थित केले जातात. अफजल गुरुला फासावर लटकावले तर खबरदार, अशी धमकी देणारी वक्तव्ये भारतातच केली जाऊ शकतात, असे कोचर यांनी या लेखात म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;निदान अशा अपवादात्मक खटल्यात तरी आरोपीच्या तोंड न उघडण्याच्या अधिकाराला मुरड का घालण्यात येऊ नये, माझ्या मत आरोपीचा हा अधिकारच पूर्णपणे काढून घेण्यात यावा. आरोपीने सर्व माहिती न्यायालयात सांगावी. जरुर भासल्यास घटनेच्या कलम २० (३) व क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये योग्य तो बदल करावा. कारण आता दहशतवादाचे गुन्हे भारतात यापुढेही घडू शकतात. न्यायसंस्था हे गुन्हेगारांना सहज सुटण्याचे हमखास द्वार वाटता कामा नये. एवढी खबरदारी आपण घ्यायला हवी. अणेरिकेच्या परराष्ट्र खात्याने आपल्या कायदा व्यवस्थापनाचे वर्णन अकार्यक्षम, कालबाह्य आणि प्रमाणाबाहेर ओझे लादलेली , असे केले आहे. त्यांनी त्यांच्याकडे ९/११ चे गुन्हेगार ज्याप्रमाणे निकाली काढले ते वाखाणण्याजोगे असून आपणसुद्धा ती पद्धत का अनुसरु नये, ९/११ नंतर त्या देशात दहशतवादी फिरकलेसुद्धा नाहीत, असे कोचर आपल्या लेखात म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रूरकर्मा सद्दाम हुसेनला अवघ्या सहा महिन्यात फासावर लटकवून ते मोकळे झाले. जगभर कोणी काही बोलले नाही व जे काही तथाकथित मानवाधिकारवादी ओरडत होते, त्याची अमेरिकेने पर्वा केली नाही. आपल्याकडे अफजल गुरुचे समर्थन करणाऱयांची वाण नाही. कसाबला येथील न्यायालयाचे भय नाही. न्यायालयात तो हसत असतो. आपल्या व्यवस्थेची चेष्टा करत असतो. आसुरी आनंदच त्याच्या वागण्यातून व्यक्त होतो. कसाबचा कबुलीजबाब ग्राह्य मानून त्याची भारतातील उपस्थिती बेकायदा ठरविण्यात यावी. त्याच्याकडील शस्त्रास्त्रे व झालेले हत्याकांड या गोष्टींना नेहमीच्या फौजदारी खटल्याप्रमाणे न चालवता समरी ट्रायल पद्धतीने चालवून तातडीने निकाल देण्यात यावा. त्यासाठी योग्य तो वटहुकूम काढून न्यायालयाला तसा आदेश देण्यात यावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;झालेल्या हत्याकांडाला वेगळा असा कुठलाच पुरावा नको आहे. सर्वप्रथम कसाबला तोंड उघडण्यास भाग पाडावे व सर्व माहिती पुरावा म्हणून विचारात घ्यावी. लॉर्ड मॅकॉलेने केलेले कायदे आता बदललेच पाहिजेत. खुद्द इंग्लंडमध्ये फौजदारी खटले आपल्या पद्धतीप्रमाणे न चालवता त्यांनी १९९४ मध्ये आणलेल्या नवीन कायद्याप्रमाणे चालतात. याप्रमाणे सर्वसाधारणता दिवाणी पद्धतीनुसार फिर्यादी पक्षाची कैफियत व आरोपीने त्यास उत्तर  देणे अत्यावश्यक ठरवले आहे. आरोपीने स्वताची कैफियत मांडलीच पाहिजे. जर इग्लंडमध्ये हा महत्वाचा बदल झाला असेल तर आपल्याकडे त्याचे योग्य अनुकरण का होऊ नये, न्या. मल्लीपठ समितीने तशी शिफारस केलीच असल्याचेही कोचर यांनी या लेखात सांगितले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदरीत माजी न्यायमूर्ती राजन कोचर यांनी एका आवश्यक आणि महत्वाच्या अशा विषयाला या लेखाद्वारे वाचा फोडली आहे. सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी यांनी तसेच सर्व वकील, त्यांच्या संघटना, निवृत्त न्यायमूर्ती यांनीही त्यावर आपले मत जाहीरपणे मांडावे. या विषयावर देशपातळीवर चर्चा घडवून आणली जावी, असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा संपूर्ण लेख सकाळमध्ये वाचावा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8491271944218175774?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8491271944218175774/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_2338.html#comment-form' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8491271944218175774'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8491271944218175774'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_2338.html' title='क्रूर कसाब आणि मऊ न्यायसंस्था'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-7690021047660160303</id><published>2009-05-29T10:01:00.004+05:30</published><updated>2009-05-29T10:08:44.025+05:30</updated><title type='text'>वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा</title><content type='html'>मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकावरून आणि या स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती केल्याच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने जेव्हा असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही विविध स्तरातून त्याविषयी तीव्र नाराजी प्रकट झाली होती. आता तर मराठा अभिमानाने पछाडलेल्या काही तथाकथीत नेत्यांनी स्मारकाच्या समिती अध्यक्षपदावरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे, त्यांनी शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण केले, शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी उगाच मोठे केले, असे अकलेचे तारे तोडत बाबासाहेबांचा अपमान केला आहे. पुरंदरे यांच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वावर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक करणाऱया या नेत्यांना त्यांच्या समाजानेच जागा दाखवून दिली पाहिजे. हा वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा आहे, हे बेताल बडबड करणाऱया नेत्यांनी आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही स्पष्ट करावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराज यांचे चरित्र पाहिले तर असे दिसते की शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या बरोबर प्राणांची बाजी लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात मराठ्यांबरोबरच ब्राह्मण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशा उच्च जातींबरोबरच सर्व जातीतील लोक सहभागी झाले होते. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातही ब्राह्मण मंडळी होती. शिवाजी महाराज यांनी आजच्या भ्रष्ट आणि नालायक राज्यकर्त्यांसारखे केवळ जात पाहून किंवा केवळ आपली हुजरेगिरी करणाऱया मंडळींना पदे दिलेली नव्हती. तर प्रत्येक व्यक्तीची योग्य ती पारख करून, त्याचे कर्तृत्व आणि बुद्धीमत्ता पाहूनच त्यांना पदे, व जबाबदाऱया दिल्या होत्या. या देशाशी व राजाशी निष्ठा असलेले मुसलमान मावळे व सरदारही महाराजांच्या पदरी होते. शिवाजी महाराज यांनी प्रसंगी आपल्या सग्यासोयऱयांचीही गय न करता, त्यांना दयामाया न दाखवता, त्यांच्या अपराधाला कठोर शासन केले असल्याचे दाखले इतिहासात आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे असतानाही हा सर्व इतिहास विसरुन केवळ जातीपातीचे राजकारण करून मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी करण्यात येणारे हे राजकारण पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बशिंग बांधून बसलेल्यांच्या अंगाशी येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आली नाही. खरे तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अशी वक्तव्ये केल्याप्रकरणी या साहेबांनी बेताल वक्तव्य करणाऱया नेत्यांचे कान धरायला हवे होते, पण त्यांनी तोंडातून एक चकार शब्द काढलेला नाही. कॉंग्रेसचे नेते, मुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांचे नेतेही तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. एकट्या राज ठाकरे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सर्वसामान्य शिवप्रेमी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांच्या मनात जी भावना होती, त्यालाच राज ठाकरे यांनी मोकळी वाट करून दिली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेली अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे हे निष्ठेने आणि एखादे व्रत घेतल्याप्रमाणे शिवचरित्राचे कथन संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत शिवचरित्र पोहोचविण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. आजवर शिवचरित्रावर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जाणता राजा सारखे भव्य महानाट्य सादर केले आहे. पुरंदरे यांच्या शिवप्रेमाविषयी, त्यांच्या निष्ठेविषयी कोणालाही शंकाही घेता येणार नाही, असे त्यांचे कार्य आहे. मात्र असे असताना तथाकथीत काही नेते जातीच्या नावावर पुरंदरे यांच्या नावाला विरोध करतात, हे आपले दुर्दैव म्हणयाचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुरंदरे यांनी कधीही पेशवाई व ब्राह्मण गौरवाचा उदोउदो केलेला नाही. ते पेशवाईवर व्याख्याने देत नाहीत. तसेच शिवचरित्राचा इतिहास जुन्या बखरी, कागदपत्रे यांचाच आधार घेऊन सांगतात. आपल्या मनाचे ते काही घुसडत नाहीत. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट व अन्य प्रसंग हे ही एेतिहासिक कागदपत्रे, नोंदी व पुराव्यांच्या आधारे बोलत असतात. त्यांचे म्हणणे कोणाला पटत नसेल तर त्यांनी ते चर्चा करून खोडून काढावे, ते खोटे आहे, असे म्हणणाऱी काददपत्रे सादर करावीत. पण हे काहीही न करता केवळ पुरंदरे हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. आता जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा भंपक व जातीच्या नावावर राजकारण करणाऱया या तथाकथीत नेत्यांना भर चौकात चाबकाने फोडले असते किंवा त्यांच्या वळवळणाऱया जीभा छाटून टाकल्या असत्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून समुद्रात हे स्मारक उभारण्याची खरोखरच गरज आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. महाराजांचे जीवंत स्मारक असलेले अनेक गड व किल्ले आज दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. अनेक गडांची पडझड होत आहे, त्यामुळे खरे तर या पैशातून सर्व गडांची देखभाल व दुरुस्ती करता येऊ शकेल. प्रत्येक गड व किल्ल्यावर त्या गडाचा इतिहास, लाईट अॅण्ड साऊंड सारखे शो, छायाचित्रे किंवा गडावर घडलेल्या प्रसंगांची चित्रे यांचे भव्य प्रदर्शन, गडावर घडलेले प्रसंग दर्शवणारी म्युरल्स/ पुतळे करता येतील, गडावर जाण्यासाठी चांगला रस्ता, गडावर विविध ठिकाणी त्या त्या वास्तूची ओळख सांगणारे फलक लावणे आदी कामेही करता येऊ शकतील. किंवा या पैशातून महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, प्राथमिक शाळा, दवाखाने, आरोग्यकेंद्रे सुरु करता येतील. पण हे सगळे करण्याची मनापासून आच व इच्छा हवी. प्रखर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुरंदरे यांना घेण्यावरून जर असा नाहक वाद उत्पन्न होत असेल तर राज्य शासनाने स्मारकाचा हा प्रकल्पच रद्द करून टाकावा. पुरंदरे यांच्या विरोधात बोलणाऱयांना सुतासारखे सरळ करावे. अन्यथा पुन्हा जातीपातीच्या राजकारणावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष निर्माण होईल. शिवाजी महाराज यांना एका जातीपुरते मर्यादित करून नका, तो लोकोत्तर महापुरुष होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवासीयांना त्यांचा अभिमान आहे. सर्व ज्ञातीच्या ब्राह्मणांनाही ते आदरणीय आहेत...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-7690021047660160303?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/7690021047660160303/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_29.html#comment-form' title='7 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7690021047660160303'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/7690021047660160303'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_29.html' title='वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-2756034190139677699</id><published>2009-05-28T07:40:00.003+05:30</published><updated>2009-05-28T08:15:39.919+05:30</updated><title type='text'>संख्या संकेत कोश</title><content type='html'>व्याकरण विपुलता आणि कोशसंपन्नता हे भाषेच्या प्रतिष्ठेचे आधारस्तंभ आणि तिच्या भावी प्रगतीचे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, असे मत लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे यांनी संख्या संकेत कोशाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत व्यक्त केले होते. या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९५८ मध्ये प्रकाशित झाली होती. प्रसाद प्रकाशन-पुणे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. ग्रंथाची द्वितीय आणि तृतीय आवृत्ती अनुक्रमे १९६४ व १९८० मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर काही वर्षे हा ग्रंथ दुर्मिळ होता. २००४ मध्ये प्रसाद प्रकाशनानेच ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणारे अभ्यासक, संशोधक व जाणकारांची मोठी सोय झाली आहे. श्रीधर शामराव हणमंते यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी भाषेतही विविध विषयांवरील कोश प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यात संख्या संकेत कोश हा वेगळा प्रकार आहे. संख्या किंवा विविध संकेत हे भाषेच्या व ज्ञानाच्या अभिव्यक्तीत किती महत्वाचे आहेत, याची माहिती आपल्याला असते, मात्र नेमकी एखादी संख्या घेतली आणि तिचे महत्व काय असा प्रश्न विचारला तर पटकन काही सांगता येत नाही. या कोशात दिलेल्या संख्येतून या आकड्यांचा भारतीय संस्कृतीशी असलेला संबंधही आपल्या लक्षात येतो. या कोशात शून्य ते १०८ या संख्यांचे विशेष संदर्भ, त्याच्याशी निगडीत सर्व माहिती देण्यात आली आहे. काही ठिकाणी संख्याचे विशेष संदर्भ/माहिती आढळून आली नसल्याने त्याविषयी काही सांगण्यात आलेले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुमारे ५६६ पानाच्या या ग्रंथात एकसहस्त्र, पंचसहस्त्र, दशसहस्त्र या बरोबरच परिशिष्ट एक ते तीन देण्यात आली आहेत.पंचप्राण कोणते, सप्तधातू कशाला म्हणतात, नाटकाची सहा अंगे कोणती, १४ विद्या व ६४ कला कोणकोणत्या आहेत, नवविधा भक्तीचे प्रकार, अष्टसिद्धी कोणत्या, काळ्या बाजाराचे ४० प्रकार कोणते, ब्याण्णव मुलतत्वे कोणती अशी शून्य ते १०८ पर्यतच्या सर्व संख्यांविषयीची माहिती यात वाचायला मिळते. हणमंते यांनी विविध विषयांवरील ग्रंथांचे संदर्भ घेऊन पाच हजारांहून अधिक संकेतांची माहिती या कोशात संकलित केली आहे. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, भक्तीशास्त्र, पुराणे, योगशास्त्र, वैद्यक शास्त्र, विविध कोश अशा विविध ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील संख्यांशी निगडीत काही भाग यात देण्यात आला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही सर्व माहिती मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे. प्रत्येक आकड्याशी कोणत्या आणि किती गोष्टी निगडीत आहेत, याची समग्र माहिती या कोशामुळे आपल्याला सहज मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अधिक माहितीसाठी संपर्क&lt;br /&gt;प्रसाद प्रकाशन-पुणे (मनोहर जोशी)०२०-२४४७१४३७&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशाच प्रकारचा संख्या वाचक कोश अनमोल प्रकाशन-पुणे यांनी गेल्या महिन्यात प्रकाशित केला आहे. या पॉकेट साईज आकारातील कोशाचे संपादन रखमाजी देवाजी यांनी केले आहे. यातही शून्य ते ११० पर्यतच्या अंकांची माहिती व त्याच्याशी संबंधित विशेष बाबी सांगण्यात आल्या आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संपर्क-अनमोल प्रकाशन, पुणे (मोरेश्वर नांदुरकर), ६८३, बुधवार पेठ, पुणे-४११००२&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा वेगवेगळ्या विषयांवर जास्तीत जास्त प्रमाणात कोश प्रकाशित झाले पाहिजेत, त्यामुळे अभ्यासक, रसिक वाचक यांना ते उपयुक्त ठरतीलच परंतु, मराठी भाषेसाठीही ते महत्वाचे ठरेल, असे वाटते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-2756034190139677699?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/2756034190139677699/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_28.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/2756034190139677699'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/2756034190139677699'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_28.html' title='संख्या संकेत कोश'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-843920830042627206</id><published>2009-05-27T07:52:00.005+05:30</published><updated>2009-05-27T08:34:48.926+05:30</updated><title type='text'>ग्राहक हक्काचा विजय</title><content type='html'>ग्राहक म्हणून आपल्याला काही हक्क मिळाले आहेत. आपण आपल्याला मिळालेल्या या हक्कांचा योग्य वापर केला, ग्राहक म्हणून आपले कर्तव्य बजावले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा चिकाटीने पाठपुरावा केला तर ग्राहकांना गृहीत धरणाऱया  बड्या उद्योजकांना आणि व्यापाऱयांनाही दणका देता येऊ शकतो. मात्र त्यासाठी आपली नकारात्मक वृत्ती सोडून दिली पाहिजे. माझ्या एकट्याने काय होणार आहे, जाऊ दे, त्यात काय, असे न म्हणता आपल्यावर अन्याय झाला असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. तसे जर केले तर अंतिम विजय सत्याचाच होतो, हे नुकत्याच एका निकालाने दाखवून दिले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्ताच्या २७ मे २००९ च्या अंकात पहिल्या पानावर जयंत धुळुप यांनी दिलेली, १५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना, कामत हॉटेल व धारीवाल इंडस्ट्रीला ग्राहक मंचाचा दणका ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. ग्राहक चळवळीत काम करणाऱयांसाठी आणि ग्राहकांनी योग्य मार्गाने लढा दिला तर त्याला त्याचा हक्क मिळू शकतो, असे या बातमीने दाखवून दिले आहे. सर्व ग्राहकांसाठी ही बातमी प्रेरणादायी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजकाल पाण्याची बाटली विकत घेणे सर्रास झाले आहे. बंद बाटलीतील हे पाणी वेगवेगळ्या किंमतीला विकले जाते, असा आपला नेहमीचा अनुभव. असाच अनुभव प्रल्हाद पाडळीकर या ग्राहकाला आला. सर्व ठिकाणी १५ रुपयांना विकली जाणारी धारीवाल इंडस्ट्रीजची अॅक्सरीच हा पाण्याची बाटली विठ्ठल कामत हॉटेलमध्ये २५ रुपयांना विकली जात होती. पाडळीकर यांनी या प्रकरणी रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. आणि ग्राहक मंचाने हॉटेलचे संचालक विठ्ठल कामत व धारीवाल इंडस्ट्रीजचे संचालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे. शारिरीक व मानसिक त्रासापोटी आणि न्यायालयाच्या खर्चापोटी या दोघांनी पाच हजार रुपये ४५ दिवसांच्या आत तक्रारदार पाडळीकर यांना द्यावेत. व स्वताचा खर्च स्वतच सोसावा. या आदेशाचे पालन केले नाही तर ही रक्कम द.सा. द. शे. ८ टक्के व्याज दराने वसूल करण्याचा अधिकार पाडळीकर यांना राहील, असा अंतिम निकाल मंचाचे अध्यक्ष आर. डी. म्हेत्रस व सदस्य बी. ए. कानिटकर यांनी दिला आहे. बाजारात उपलब्ध किंमतीपेक्षा जादा किंमत लावून ती बाटली विकू नये, असेही या आदेशात म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;२३ जानेवारी रोजी पाडळीकर आपल्या दोन सहकाऱयांसह विठ्ठल कामत हॉटेलमध्ये थांबले होते. न्ह्याहरीचे पदार्थ आणि ही पाण्याची बाटली असे १४५ रुपये काउंटरवर भरून त्यांनी कुपन्स घेतली. खाताना त्यांचे लक्ष पाण्याच्या बाटलीकडे गेले. त्यावर त्याची किंमत २५ रुपये आणि स्पेशली पॅक्ड फॉर कामत हॉटेल, असे छापलेले त्यांना दिसले. प्रत्यक्षात या पाण्याच्या बाटलीची किंमत पंधरा रुपयांच्या आसपास असताना येथे २५ रुपये का, असा प्रश्न पाडळीकर यांच्या मनात आला. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडे विचारण केली. त्याने दिलेल्या उत्तराने पाडळीकर यांचे समाधान झाले नाही. त्यांनी धारीवाल इंडस्ट्रीजच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे चौकशी केली. मात्र त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. कामत व धारीवाल हे दोघेही संगमनत करून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरत आहेत आणि बेकायदेशीरपणे बेहिशोबी आर्थिक फायदा करून घेत आहेत, असे पाडळीकर यांचे म्हणणे होते. त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. पाडळीकर यांच्यातर्फे अॅड. संजीव जोशी व अॅड. सचिन जोशी यांनी काम पाहिले. ग्राहक मंचाने पाडळीकर यांचे म्हणणे मान्य करून उपरोक्त निकाल दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्यालाही असे अनुभव अनेकदा येत असतात. मात्र आपण कामाच्या गडबडीत असतो म्हणून किंवा जाऊ दे, नसता वाद हवाय कशाला, मागितलेत तेवढे पैसे देऊन टाकू, असे म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळेच व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांचे फावते. पाडळीकर यांच्या सारखा एखादा  जागरुक ग्राहक अशा मंडळींना भेटतो आणि ग्राहक मंचाचा दणका त्यांना मिळतो. या अशा बातम्या ग्राहकांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात. आता ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन विठ्ठल कामत व धारीवाल यांनी केले आहे की नाही, त्याचीही बातमी धुळुप यांनी द्यावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्राहक म्हणून आपल्याला जसे काही हक्क आणि अधिकार आहेत, तशीच आपली काही कर्तव्येही आहेत. हक्क आणि अधिकारांबरोबरच आपण सगळ्यानीच आपल्या कर्तव्याची जाणीव विसरता कामा नये. अशा प्रकारे जर व्यापारी, दुकानदार यांच्याकडून अव्वाच्या सव्वा किंमत लावून किंवा अन्य प्रकारे लुबाडणूक होत असेल तर आपण त्याविषयी आवाज उठवला पाहिजे. इथे पाडळीकर यांनी एकट्याने हे केले. आपल्यापैकी कोणाला एकट्याने करणे शक्य नसेल तर सामूहिकपणे असे पाऊल उचलायला पाहिजे. ग्राहक एकजुटीचा आणि शक्तीचा असा विधायक कामासाठी उपयोग केला पाहिजे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-843920830042627206?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/843920830042627206/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_27.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/843920830042627206'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/843920830042627206'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_27.html' title='ग्राहक हक्काचा विजय'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-4022161514414535186</id><published>2009-05-26T10:07:00.005+05:30</published><updated>2009-05-26T11:30:21.154+05:30</updated><title type='text'>पुन्हा लिहाया आमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत...</title><content type='html'>शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व परदेशातही शिवाजी महाराज यांचे चरित्र व कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी आजवर हजारो व्याख्याने दिली आहेत. आज या वयातही त्यांचा उत्साह  शिवशाहीरांनी लिहिलेले शिवाजी महाराज यांच्यावरील महाराज हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या चरित्रग्रंथासाठी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्याकडून त्यांनी अनेक रेखाचित्रे तयार करवून घेतली होती. या सर्व चित्रांचा संग्रह महाराज या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पुस्तक मासिकाच्या आकारात असून अर्ध्या भागात शिवचरित्रातील प्रसंगाचे चित्र आणि त्याखाली तो प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा, शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास आहे. शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, याचे फार सुंदर वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकात केले आहे. या प्रत्येक पानावर शिवचरित्रातील प्रसंग आणि त्याला अनुरुप असे दलाल यांचे चित्र तर आहेच, परंतु प्रत्येक प्रसंगाला समर्पक असे एका वाक्यात शिर्षक दिले आहे. या शीर्षकात जणू त्या प्रसंगाचे सर्व सार एकवटलेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी. आपल्या दोन्ही किंवा अनंत हातात विविध  शस्त्रास्त्रे पाजळीत असुरी शक्तींचा विध्वंस करणाऱया या देवदेवता मराठ्यांच्या घरीदारी अन देवळांराऊळात शतकानुशतके नांदत होत्या. या दैवतांचे भक्त जागे होते. आक्रमकांचे निर्दालन या असंख्य हातानी घडत होते. म्हणजेच ही दैवते आपल्या भक्तांच्या तनमनात जागृत होती. हातात शस्त्र नाही, अशी एकही देवता महाराष्ट्रात नांदत नव्हती. स्वातंत्र्यासाठी, स्वधर्मासाठी, संतसज्जनांच्या परित्राणासाठी अन दुर्जनांच्या निर्दालनासाठी हौसेने जगा आणि हसतहसत थाटाने मरा, असेच ही दैवते मराठ्यांना सांगत होती., शिकवत होती...&lt;br /&gt;अशी सुरुवात पुस्तकाच्या पहिल्या पानावर असून देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असे शीर्षक या प्रसंगाला दिले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढच्या एका प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, वाऱयालाही चाहुल लागू न देता देवगिरीवर दुश्मन चालून आला. राजधानी बेसावध होती. राजा रामदेवराव यादव गाफील होता. स्वराज्याची उत्तर सीमा दुभंगली. पठाणी फौज घेऊन अल्लाउद्दीन खीलजी आक्रंदत आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला... याच प्रकरणात बाबासाहेब यांनी सांगितलेली वाक्ये आजच्या राजकर्त्यानाही अगदी चपखल लागू पडतात. सद्यस्थितीतही ही वाक्ये आपल्याला  विसरून चालणार नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबासाहेब सांगतात, राजकरणात आणि रणांगणात अत्यंत दक्ष असावे लागते. पतिव्रतेइतके. जरा जरी बेसावध पाऊल पडले तरी परिणाम भोगावे लागतात पुढे पिढ्यानपिढ्यांना. मनुष्यबळ, शस्त्रबळ, द्रव्यबळ, बुद्धीबळ आणि बलाढ्य सह्याद्री पाठीशी असनुही महाराष्ट्र हरला. गुलागगिरीत पडला. कमी पडला स्वाभिमान आणि कर्तव्यतत्परता. पठाणांचा आणि अशाच परक्यांचा प्रचंड हैदोस सतत पाचशे वर्ष उत्तर भारतात सुरु होता. तरीही महाराष्ट्राचे यादवराजे गाफील होते. त्याचा परिणाम हा असा, इतका भयंकर...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पुस्तक पुरंदरे प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून फेब्रुवारी २००४ मध्ये या पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यात आता आणखी काही आवृत्यांची भर पडली असेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्यानाही हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. पुस्तकातील दलाल यांची चित्रे खूप सुंदर आणि समर्पक अशी आहेत. &lt;br /&gt;पुस्तकाच्या अखेरीस समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराज यांचे केलेले वर्णन देण्यात आले आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...&lt;br /&gt;तसेच आणखी काही ओळी खूप छान आहेत. त्या अशा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तव शौर्याचा एक अंश दे&lt;br /&gt;&lt;br /&gt;तव धैर्याचा जरा स्पर्श दे&lt;br /&gt;&lt;br /&gt;तव तेजातील एक किरण दे&lt;br /&gt;&lt;br /&gt;जीवनातला एकच क्षण दे&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दिप्तीतुनी दाही दीशा द्रुत&lt;br /&gt;&lt;br /&gt;उजळूनी टाकू, पुसू पानिपत&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुन्हा लिहाया आमुचे भारत&lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यास-वाल्मिकी येतील धावत...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-4022161514414535186?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/4022161514414535186/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_26.html#comment-form' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4022161514414535186'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4022161514414535186'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_26.html' title='पुन्हा लिहाया आमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-306940548368541030</id><published>2009-05-25T07:39:00.003+05:30</published><updated>2009-05-25T08:42:26.346+05:30</updated><title type='text'>जोशीपुराण-  पाच हजार वाचकांचा टप्पा पार</title><content type='html'>आपल्या आयुष्यात विशिष्ट संख्येला-आकड्यांना खूप महत्व असते. एक वर्षाच्या वाढदिवसापासून ते पन्नाशी,साठी, पंचाहत्तरी असे जे काही टप्पे आपल्या आयुष्यात येतात, ते आपण साजरे करत असतो. शालेय जीवनातही आपण असे वेगवेगळे टप्पे पार करत महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतो. हे महत्व फक्त वाढदिवस किंवा त्या अनुषंगिक गोष्टीनाच असते असे नाही, तर अन्यही काही गोष्टी यात येत असतात. आज हे सांगायचे कारण म्हणजे माझ्या जोशीपुराण या ब्लॉगने २२ फेब्रुवारी २००९ रोजी पाच हजार वाचकांचा टप्पा पार केला. मी हा ब्लॉग २७ फेब्रुवारी २००९ रोजी सुरू केला. तेव्हापासून ते आजच्या तारखेपर्यंत जोशीपुराणला भेट देणाऱया वाचकांची संख्या आता (हे लिहित असताना) ५ हजार १८९ इतकी झाली आहे. तीन महिने पूर्ण होण्याच्या आतच पाच हजारांचा हा टप्पा पार झाला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात यात खरा वाटा आहे, सर्व श्रेय आहे ते जोशीपुराणला भेट देणाऱया जगभरातील वाचकांचे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि परदेशातूनही अनेक वाचक दररोज माझ्या ब्लॉगला आवर्जून भेट देऊन ब्लॉगवरील लेख वाचत आहेत, त्यापैकी काही जण सूचना, प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त करत आहेत, त्या सर्वांचे मनापासून आभार. आपण वेळोवेळी केलेल्या सूचना, व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे माझाही लिहिण्याचा हुरुप आणि उत्साह वाढत आहे. या पाच हजारांच्या वाचक संख्येतील अनेक मंडळी ही आता प्रतिक्रयांच्या माध्यमातून परिचित झाली आहेत. अजून प्रत्यक्ष भेट व्हायचा योग आला नाही. येथे मी मुद्दामहूनच कोणाची नावे घेत नाही, कारण जर चुकून कोणाचे नाव लिहायचे राहून गेले तर कोणाला राग यायला नको किंवा कोणी नाराज व्हायला नको. पण जोशीपुराणला भेट देणाऱया सर्व वाचकांचे, वेळोवेळी आपुलकीने सूचना व प्रतिक्रिया व्यक्त करून माझा उत्साह वाढविणाऱया या सर्वांचे मनापासून आभार. आपले प्रेम व लोभ आहेच, तो असाच ठेवावा आणि वाढवावा, ही विनंती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जोशीपुराण या ब्लॉगची नोंदणी मी मराठी ब्लॉग विश्व आणि ब्लॉगवाणीवरही केलेली आहे. नवा ब्लॉग लिहून तो पब्लिश केला की लगेच तो या दोन ठिकाणीही दिसू लागतो. या दोन ठिकाणी भेट देणारे वाचकही खूप आहेत. मराठी ब्लॉग विश्व आणि ब्लॉगवाणीचे सर्व संचालक व समन्वयक यांचेही आभार. मराठी वृत्तपत्रसृष्टीतील घडामोडींचा आढावा घेणारी बातमीदार नावाचा एक ब्लॉग आहे. त्या ब्लॉगवरही माझ्या जोशीपुराणची लिंक देण्यात आली आहे. बातमीदारलाहा भेट देणारी अनेक मंडळी आहेत. त्यामुळे बातमीदारचे संचालक व समन्वयक तसेच कार्यालयातील माझे सहकारीही ब्लॉग वाचून वेळोवेळी सूचना व प्रतिक्रिया व्यक्त करत असतात त्यांचे तसेच ब्लॉगला वेळोवेळी भेट देऊन तो वाचणाऱया ज्ञात-अज्ञात अशा हजारो वाचकांचे मनापासून आभार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा ब्लॉग सुरू करण्यासाठी कार्यालयातील माझा सहकारी तुषार खरात याचेही मला खूप सहकार्य मिळाले. त्याने अगोदरच ब्लॉग सुरू केला होता. तो मलाही तुम्ही ब्लॉग सुरु करा, म्हणून सांगायचा. ब्लॉग सुरू करण्यापूर्वी तो कसा सुरू करायचा, त्यासाठी काय करावे लागते, तो पोस्ट कसा करायचा, याची मला काहीच माहिती नव्हती. म्हणजे माझे गुगलवर खाते होते. पण मी अद्याप या वाटेला गेलो नव्हतो. अखेरीस सायबर कॅफेमध्ये जाऊन मी जोशीपुराण हा ब्लॉग तयार केला. पण मध्ये काही दिवस तसेच गेले. कारण सायबरमध्ये जाऊन मराठी टाईप करता येत नव्हते. घरी संगणक होता, पण नेट कनेक्शन नव्हते. नेट कनेक्शनसाठी अर्ज केला होता. सहा महिन्यात नेट कनेक्शन मिळेल, असे सांगण्यात येत होते. अखेर २२ फेब्रुवारी २००९ या दिवशी घरी नेट सुरु झाले. मग मात्र मी आता ब्लॉगवर नियमित लेखन करायचे, असे मनाशी ठरवून अखेर २७ फेब्रुवारी २००९ या दिवशी पहिला लेख जोशीपुराणवर पब्लिश केला. भेट देणाऱया ब्लॉग वाचकांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी काय करायचे, मराठी ब्लॉगविश्ववर जाऊन नोंदणी कशी करायची, मराठी ब्लॉग विश्वचा लोगो आपल्या ब्लॉगवर कसा घ्यायचा अशा काही प्रश्नांसंदर्भात मी वेळोवेळी तुषारची मदत घेतली. नंतर हळूहळू प्रयत्न करत, कधी चुकत तर कधी बरोबर करत हे जोशीपुराण सजवले. जोशीपुराणचे आज जे स्वरुप दिसत आहे, ते अशा प्रयत्नातून साकार झाले आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी मी अभिनेते-दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांची मुलाखत घेतली होती. लोकप्रिय इंग्रजी कथाकार अॅगाथा ख्रीस्ती यांच्या चाळीस कादंबऱयांचा अनुवाद तोरडमल करत आहेत. त्याविषयासंदर्भात मी त्यांची घेतलेली मुलाखत लोकरंगमध्ये प्रसिद्ध झाली होती. तीच मुलाखत जोशीपुराणवर टाकली. तो जोशीपूराणवरचा पहिला लेख. ब्लॉग सुरु करतानाच मी ठरवले होते, की दररोज शक्यतो नवीन काहीतरी लिहिण्याचा व नवे देण्याचा प्रयत्न करायचा. मला प्रामाणिकपणे असे वाटते की मी आत्तापर्यंत तो संकेत पाळला आहे. लोकसत्तामध्ये मी ज्या बातम्या दिल्या होत्या, त्यात काही रुटीन तर काही स्पेशल (माझ्या नावाने प्रसिद्ध झालेल्या) त्या बातम्याही कधी मी या ब्लॉगवर दिल्या. उद्देश एवढाच की एखादा विषय किंवा मी केलेली ती बातमी लोकसत्ताच्या वाचकांबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी, त्यांनी ती वाचावी. काही वेळेस लिहिणे शक्य झाले नाही, तेवढा खंड पडला आहे. मात्र शक्यतो खंड पडू न देता मी दररोजच जोशीपुराणवर काहीतरी नवे लिहित असतो. २७ व २८ फेब्रुवारीचे दोन लेख, त्यानंतर मार्चमध्ये २२, एप्रिलमध्ये २९ आणि मे महिन्यातील २३ असे आजवरचे लेखन झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजवरच्या लेखनात मी अनेक विषय हाताळले असून त्यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त केल्या आहेत. अशा प्रतिक्रिया लेखनाचा उत्साह वाढवायला मदत करत असतात. ब्लॉगला भेट देणाऱया वाचकांच्या आकड्याबद्दल माझी मुलगी मानसी हिलाही खूप उत्सकुता असते, नवीन पोस्ट लिहायला सुरुवात केली, किंवा कधी सहज जोशीपुराण ओपन केले की, बाबा, आकडा किती झाला, हा तिचा ठरलेला प्रश्न असतो. पाच हजार वाचक पूर्ण झालेत हे तिंला सांगितल्यावर तीने वॉव, असे म्हणून आनंद व्यक्त केला. माझी पत्नी मृणाल हीनेही वेळोवेळी ब्लॉगवाचून काही सूचना केल्या, कधी काही विषय सुचवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण खरे सांगतो, एखाद्या विषयावरील आपले विचार, मते आपल्या मातृभाषेतून व्यक्त केल्यानंतर आणि आपण जे काही लिहिले आहे, ते जगात वाचले जातेय, हजारो लोक आपल्या ब्लॉगला भेच देतात, जे लिहिले आहे, त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करतात, याचा आनंद काही वेगळाच आहे. आजवर अशा हजारो वाचकांनी मला हा आनंद दिला. अगोदर सांगितल्याप्रमाणे जोशीपुराणवर नेहमीच मी नवे देण्याचा प्रयत्न करणार आहे, आपला लोभ आहेच, तो वृद्धींगत व्हावा हीच इच्छा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-306940548368541030?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/306940548368541030/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_25.html#comment-form' title='8 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/306940548368541030'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/306940548368541030'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_25.html' title='जोशीपुराण-  पाच हजार वाचकांचा टप्पा पार'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-6979755493358076838</id><published>2009-05-24T16:58:00.003+05:30</published><updated>2009-05-24T17:53:10.822+05:30</updated><title type='text'>दिवस आकाशवाणीचे... (४)</title><content type='html'>आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना पुढे आकाशवाणीवरील अन्य कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या सर्व अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. नवीन ओळखी झाल्या. अशीच ओळख आजचा प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे याच्याशी आकाशवाणीवरच झाली. एका ऑडिशनसाठी आम्ही आकाशवाणीवरच भेटलो. ओळख झाली. मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये होतो. आमच्याकडे तेव्हा सर्क्युलेशन/ जाहिरात विभागात एक्झिक्युटीव्हच्या काही जागा भरायच्या होत्या. शिवाजी धुरी हे प्रमुख होते. आकाशवाणीच्या भेटीत राजेशशी गप्पा मारताना तो नोकरीच्या शोधात असल्याचे कळले होते. मी त्याला सकाळाला अर्ज करायला सांगितला. योगायोग किंवा काही म्हणा, राजेशला मुंबई सकाळमध्ये नोकरी मिळाली. अर्थात त्याचे मन फार काळ नोकरीत रमले नाही. आठ-दहा महिन्यांत/वर्षभरात त्याने नोकरी सोडली. पुढे नाटक, सिरियलचे दिग्दर्शन, अभिनय यात त्याने वाहून घेतले. उमेदवारी करत आज त्याने या क्षेत्रात स्वताचे स्वतंत्र अस्तीत्व आणि नाव निर्माण केले. आजचा हा आघाडीचा दिग्दर्शक मित्र मला आकाशवाणीमुळे मिळाला. असेच आणखी एक नाव गीतकार, संवादलेखक गुरु ठाकूर. आकाशवाणीवरील युववाणी कार्यक्रमातील कॉफीहाऊसमध्ये सहभागी होण्याची संधीही मला खूप वेळा मिळाली. या कॉफीहाऊसचे लेखन गुरु ठाकूरचे असायचे. माझी आठवण बरोबर असेल तर एक-दोन कार्यक्रमात तो सहभागीही झाला होता. अर्थात नंतर त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट राहिले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;युववाणीमधील कॉफीहाऊस, कामगार सभेमध्ये एकदा भाषण, युववाणीमध्येच दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागात पहिल्या आलेल्या (नेमके वर्ष आता आठवत नाही) प्रीती आपटे व प्राजक्ता जोशी यांची घेतलेली मुलाखत असे इतरही कार्यक्रम केले. याच वेळी मला आंबटगोड या कार्यक्रमाच्या पाच भागात सहभागी होण्याची संधी मिळाली. अर्थात हे काम मी ऑनररी (मानद सेवा) म्हणून केले होते. पण त्यामुळे मला खूप चांगला अनुभव मिळाला. आकाशवाणीच्या हजारो-लाखो श्रोत्यांपर्यंत शेखर जोशी हे नाव पोहोचले. हे काम मला योगायोगानेच मिळाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून काम करत असताना एका ड्युटीच्या वेळी आंबटगोड कार्यक्रमाच्या निर्मात्या तनुजा कानडे वृत्तविभागात वृत्तसंपादक हरीश कांबळे यांना भेटायला आल्या होत्या. बोलता बोलता त्या सहज कांबळे यांना म्हणाल्या की, अहो आंबटगोड कार्यक्रमासाठी आम्हाला एक नवा व चांगला मेल व्हॉईस हवा आहे. कोणी आहे का, योगायोगाने मी त्यावेळी ड्युटीवर होतो. कांबळे यांनी मला बोलावले व कानडे बाईंना  म्हणाले, अहो हे आमचे शेखर जोशी, कॅज्युअल न्यूज रिडर आहेत. यांना घ्या, त्यांचा आवाज चांगला आहे. तनुजा कानडे यांनी मला एकदा भेटायला यायला सांगितले. माझ्याकडून संहितेतील काही संवाद वाचून घेतले. ओके आहे म्हणाल्या. आता एका भागासाठी तुम्ही सहभागी व्हा, चांगले वाटले तर पुढेही तुम्हालाच घेईन. तसेच याचे कोणतेही मानधन तुम्हाला मिळणार नाही, चालेल ना, असे त्यांनी मला विचारले. माझ्यासाठी ती एक संधी होती, मी हो म्हटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आंबटगोड कार्यक्रम म्हणजे आकाशवाणीवरील पुन्हा प्रपंच या गाजलेल्या कार्यक्रमाचे रूप. पुन्हा प्रपंचमध्ये टेकाडे भाऊजी असे पात्र होते. प्रचलित घडामोडींवर संवाद, टीकाटीपणी, चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप असायचे. विविध मान्यवर लेखक किंवा अन्य मंडळींकडून याची संहिता लिहून घेतली जायची. पंधरा ते वीस मिनिटांचा हा कार्यक्रम असायचा. आंबटगोडमध्ये नवा मेल व्हॉईस घेतल्यानंतर त्या जागी जुन्या भूमिकेतील पात्राचे (भाऊजी) नाव देणे योग्य ठरले नसते. कारण कलावंतच बदलला होता. मग माझे नाव भास्कर भाऊजी असे करण्यात आले. आकाशवाणीवरील ज्येष्ठ निवेदक किशोर सोमण, स्वत तनुजा कानडे आणि नवा मी असे तिघेजण या श्रुतीकेत असायचो. मला आठवताय, पहिल्या भागाच्या रेकॉर्डिंगच्यावेळी मी थोडासा दडपणाखाली होतो. माझ्या बोलण्यात किशोर सोमण व तनुजा कानडे यांच्या सारखी सहजता, उत्स्फुर्तता नव्हती. माझे वाक्य आले की मी म्हणायचो. अंतिम रेकॉर्डिंग करण्यापूर्वी आम्ही तिघानीही एकदा संहिता वाचून घेतली होती. पहिलचे रेकॉर्डिंग चांगले झाले. नंतरच्या एका भागातही मी दडपणाखाली होतो. माझा आवाज कानडे यांना पसंत पडला असावा, आणखी काही भागात मीच भास्कर भाऊजी असणार होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आंबटगोडचे नंतर मी आणखी तीन भाग केले. नंतरच्या सर्व भागांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मात्र मी एकदम टेन्शन फ्री होतो. माझे संवाद सहज झाले, काही वेळा मी अॅडिशन्सही घेतल्या. त्या श्रुतिकेमध्येही चपखल बसल्या. हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा रात्री प्रसारित व्हायचा आणि दुसऱया दिवशी त्याचे पुर्नप्रक्षेपण असायचे.( आता नेमका वार आठवत नाही) कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी सहभागी कलावंत यात माझे नाव सांगितले जायचे. मला वाटते पाच भागानंतर आकाशवाणीवरीलच अन्य स्टाफ निवेदक त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागला, त्यामुळे पाच भागानंतर मी त्यात नव्हतो. मात्र नंतर अनेक दिवस भास्कर भाऊजी हे नाव मात्र कायम होते. पाच भागांपुरते का होईना पण मला सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले, माझ्यासाठी तो अनुभव लाखमोलाचा होता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, आता तूर्तास तरी आकाशवाणीवरील माझे अनुभवाचे हे पुराण आता मी पुरे करतो. पुन्हा कधीतरी आकाशवाणीच्या दिवसांविषयी सांगेन.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-6979755493358076838?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/6979755493358076838/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_24.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6979755493358076838'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/6979755493358076838'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_24.html' title='दिवस आकाशवाणीचे... (४)'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-186074919770064860</id><published>2009-05-23T08:49:00.002+05:30</published><updated>2009-05-23T08:51:07.830+05:30</updated><title type='text'>दिवस आकाशवाणीचे... (३)</title><content type='html'>आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना खूप अनुभव मिळाला. अनेक महत्वाच्या बातम्या सांगण्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि अन्य काही महत्वाच्या बातम्या. परंतू या सगळ्यांमध्ये माझ्या कायम आठवणीत राहील आणि मी त्या बातम्या कधीच विसरु शकणार नाही, ती दुर्दैवी घटना म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्यांची...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी त्यावेळी आकाशवाणीवर ड्युटीला होतो. माझ्या बरोबर जयंत माईणकर होता. नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास मी आकाशवाणीवरल गेलो. जयंतही आला. त्याचवेळी मुंबईत एक-दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या वृत्तविभागात आल्या होत्या. वसंत ऊर्फ दादा देशपांडे यांनी त्यांच्या सूत्रांकडून खातरजमा करून घेतली होती. त्यावेळी वृत्तविभागात नाव बरोबर आठवत असेल तर रसुल खान नावाचे एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्यांनीही दोन-चार ठिकाणी चौकशी करून बातमी खऱी असल्याचे सांगितले होते. दुपारच्या पावणेतीनच्या बातम्या जयंत माईणकर वाचणार होता. युएनआय-पीटीआय, दादा देशपांडे व रसूल खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारच्या बातम्यांसाठी बातम्या तयार केल्या. दरम्यान मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट होत असल्याच्या बातम्या येतच होत्या. दुपारच्या बातम्यांसाठी बुलेटीन तयार झाले होते. वृत्तसंपादक हरीश कांबळे यांनी त्यावरून नजर फिरवली. साधारण दोन-चाळीसच्या सुमारास जयंत खाली स्टुडिओत गेला. आम्ही वरती न्यूजरुम मध्येच होतो. पावणेतीन वाजले, बातम्या सुरु झाल्या. वृत्तविभागात आम्हीही बातम्या ऐकत होतो. तशी ती पद्धतच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि तेवढ्यात आकाशवाणीच्या जवळपासच कुठेतरी जोरदार धडामधून असा आवाज झाला. क्षणभर आकाशवाणीची संपूर्ण इमारतही हादरली. नेमके काय झाले कोणाला कळलेच नाही. पहिल्यांदा वाटले आपल्या आकाशवाणीच्या इमारतीमध्येच हा आवाज झाला का, मग हा आवाज आपल्या येथे नाही हे कळल्यावर सगळेच भानावर आले. मग खिडक्यातून बाहेर पाहिले तर नरिमन पॉइंट भागातून धुराचे व आगीचे प्रचंड लोट आकाशात दिसले. त्याचक्षणी हा आणखी एक बॉम्बस्फोट असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. हातात वेळ खूप थोडा होता. त्यावेळीही जास्तीत जास्त ताजी बातमी श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची आम्हा सर्वांचीच धडपड असायची. हरीश कांबळे यांनी मला लगोलग कागद हातात घेऊन दोन ओळींची बातमी लिहायला सांगितली. मी कागद घेऊन, आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबईत नरिमन पॉइंट परिसरात एक भीषण बॉम्बस्फोट झाला असून तो नेमका कुठे व कसा झाला, त्यात कितीजण जखमी झाले त्याचा सविस्तर तपशील अद्याप हाती आलेला नाही. मात्र या स्फोटामुळे मुंबईतील बॉम्बस्फोटांची संख्या इतकी झाली आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे तो कागद घेऊन मी खाली स्टुडिओत गेलो. आत जाऊन जयंतकडे तो कागद दिला. त्याने ती बातमी लगेच वाचली. त्याचे बुलेटीन झाल्यावंर तो वर आला. त्यानंतर मुंबईतील ठिकठिकाणांहून बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. दादा देशपांडे मंत्रालयात गेले होते. तेथून ते जी नवी माहिती मिळेल ती कळवत होते. ठिकठिकाणांहून येणाऱया बातम्यांवरून जे काही झाले ते अत्यंत भीषण, भयानक आणि दुर्देवी असल्याचे लक्षात येत होते. मी आमच्या ऑफिसलाही फोन करून काही माहिती घेत होतो. आमचे सर्व रिपोर्टर वेगवेगळ्या स्पॉटवर रवाना झाले होते. बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही दुपारच्या  बुलेटीननंतर खाली उतरलो. तो खाली लोकांची प्रचंड गर्दी होती. रस्त्यावरून लोकांचे लोंढेच्या लोंढे घरी जायला निघाले होते. काही मंडळी नरिमन पॉइंट भागाकडे जात होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये दुपारीच सोडून दिली होती. वातावरणात एक प्रकारचा तणाव, सन्नाटा पसरला होता. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा वरती आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता संध्याकाळच्या बातम्यांची तयारी सुरू केली होती. युएनआय-पीटीआयवर आलेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्या, दादा देशपांडे यांनी मंत्रालय, पोलीस आणि अन्य ठिकाणी जाऊन आणलेल्या बातम्या आणि अन्य ठिकाणांहून अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या सहाय्याने बुलेटीन तयार होत होते. संध्याकाळच्या बातम्या मी वाचणार होतो. संध्याकाळच्या या बातम्या राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रे सहक्षेपीत करतात. बरे त्या वेळी आजच्या सारखे न्यूज चॅनेल्सचेही प्रस्थ वाढलेले नव्हते. फक्त दूरदर्शनचे आणि एखाद-दुसरे खासगी चॅनेल असले तर. त्यावेळी दूरदर्शनच्या बातम्या साडेसात वाजता असायच्या. ही बातमी तर संपूर्ण मुंबईत, राज्यात, देशातच नव्हे तर जगात वाऱयाच्या वेगाने पसरलेली. कधी नव्हे ते रेडिओ न ऐकणारी मंडळीही आज आकाशवाणीच्या बातम्या ऐकणार, कारण त्या दूरदर्शनच्या अर्धातास अगोदर होत्या. त्यामुळे नाही म्हटले तरी मनावर थोडे दडपण आले... त्यात बॉम्बस्फोटासारखी भीषण घटना घडलेली. अनेक जण जखमी अनेक जण या दुद्रैवी घटनेत मरण पावलेले... या सगळ्याचे नाही म्हटले तर दडपण आले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. ६-५० ला मी खाली स्टुडिओत गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत जाऊन बसलो, अगोदरचा कार्यक्रम सुरु होता. निवेदक कोण होता ते आठवत नाही. तो ही गंभीर होता. सातला दोन-तीन मिनिटे कमी होती. त्याने, आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या अशी घोषणा केली आणि जागा सोडली. त्याच्या जागेवर मी जाऊन बसलो. कामगार सभा हा कार्यक्रम बातम्याच्या अगोदर सुरू असायचा. कामगार सभा हा कार्यक्रम संपण्याची सिग्नेचर ट्यून सुरू झाली. घड्याळाकडे मी बघतच होता. स्टुडिओतील लाल दिवा लागला आणि &lt;br /&gt;आकाशवाणी मुंबई, शेखर जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे... &lt;br /&gt;ठळक बातम्या...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बातम्या सुरु झाल्यानंतरही काही क्षण मी दडपणाखाली होता. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो श्रोते आज या बातम्या ऐकत आहेत, ही सर्वात भीषण व महत्वाची बातमी आपण सांगत आहोत आणि ते सर्व ऐकत आहेत, पण हे दडपण काही क्षणापुरतेच होते. बातम्या झाल्या. मी वर आलो. आता मला ऑफिसला जायचे होते. चर्चगेटहून प्रभादेवी येथे यायला निघालो. रस्त्यावर, लोकल ट्रेनमध्ये काहीच गर्दी नव्हती. जणू काही अघोषित संचारबंदी, जी काही मंडळी होती त्यांच्यातही याच विषयाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ऑफिसला पोहोचलो. फोटोग्राफरने काढून आणलेले फोटो पाहिले आणि काय भयानक घडले आहे, त्याची कल्पना आली. आमच्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर सेंच्युरी बाजार येथे एका बेस्टबस मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मी त्या ठिकाणी गेलो होते. आजूबाजूच्या इमारती, हॉटेल, एका मॅटर्निटी हॉस्पीटलचा काही भाग &lt;br /&gt;उध्वस्त झाला होता. सुदैवाने रुग्णालयातील तान्ह्या बाळांना काहीह गंभीर इजा किंवा दुखापत झाली नव्हती. त्या परिसरातील वातावरणच सारे अंगावर शहारा आणणारे होते. काही वेळे तिथे थांबलो आणि सुन्न होऊन ऑफिसात आलो...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-186074919770064860?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/186074919770064860/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_23.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/186074919770064860'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/186074919770064860'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_23.html' title='दिवस आकाशवाणीचे... (३)'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-9050397208027150991</id><published>2009-05-22T08:00:00.003+05:30</published><updated>2009-05-22T09:04:12.528+05:30</updated><title type='text'>दिवस आकाशवाणीचे... (२)</title><content type='html'>मुंबई सकाळमधील नोकरी सांभाळून आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात माझे काम सुरु होतेच. आकाशवाणीच्या वृत्तविभागात तेथे काम करणाऱया कॅज्युअल न्युजरिडरला बातम्या करणे व वाचणे अशी दोन्ही कामे करावी लागतात. बातम्या करणे म्हणजे आकाशवाणीने गावोगावी नेमलेले जे वार्ताहर असतात, ते तेथील घडामोडींचे वृत्तांकन तारेद्वारा पाठवत असत. युएनआय आणि पीटीआय या वृत्तससंस्थांच्या बातम्या मशिनद्वारे येत असत. वार्ताहरांनी तारेने पाठवलेल्या बातम्या एकत्र करणे, त्यातील महत्वाच्या बातम्या निवडून ठेवणे, युएनआय-पीटीआयचे टेक शिपाई फाडून आणून देत असे. त्यातून मुंबई किंवा महाराष्ट्राशी संबंधित ज्या काही बातम्या असतील त्या बाजूला काढणे, असे काम असायचे. मग शरद चव्हाण, कुसुम रानडे, ललिता नेने किंवा वृत्तसंपादक हरीश कांबळे आले की त्यांना ते सर्व दाखवत असू. मग ते त्यातील काही महत्वाच्या बातम्या करायला सांगत असत. मग त्या वार्ताहरांनी पाठवलेल्या तारेच्या किंवा युएनआय/पीटीआयच्या असायच्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आकाशवाणी किंवा दूरदर्शनसाठी बातम्या या मोजक्या शब्दांत लिहणे आवश्यक असते. उगाचच फाफटपसारा तेथे चालत नाही. वाक्ये लहान, छोटी आणि सुटसुटीत असावी लागतात. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे लिहिताना ते केलं, झालं, सांगितलं, अशा बोली भाषेत लिहायचे असते. सुरुवातीला असे लिहायची सवय नव्हती. मग हळूहळू ती झाली. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी करत असल्याने मला तेथे वृत्तपत्रीय भाषेत लिहिण्याची सवय होती. आकाशवाणीवर काम करताना ती बदलावी लागली. पण दोन्हीकडे काम करताना नेमके भान कसे ठेवायचे, हे सरावाने जमत गेले. पुढे पुढे पाच मिनिटे आणि दहा मिनिटांच्या बातम्यांसाठी किती बातम्या तयार कराव्या लागतात, त्याचे गणितही कळले व जमायला लागले. सुरुवातीला तिघे ज्येष्ठ वृत्तनिवदेक असल्याने बातम्या तयार केल्यानंतर त्या त्यांना दाखवणे, त्यांनी तपासून देणे, बातम्यांचा क्रम लावून देणे आणि संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्यांसाठी संपूर्ण बुलेटीन लावून देणे (यात पहिले पान ठळक बातम्यांचे, नंतर पहिल्या पाच मिनिटांच्या बातम्या, त्यानंतर या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येत आहेत, असे वाचायचा कागद, त्यानंतर उर्वरित पाच मिनिटांच्या बातम्या व शेवटी ठळक बातम्यांचा कागद) असे सर्व तयार करून देत असत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे माझ्या त्या दीड-दोन वर्षांच्या काळातच हे तिघेही ज्येष्ठ वृत्तनिवेदक निवृत्त झाले. त्यामुळे त्यानंतर दोन कॅज्युअल न्यूजरिडरवरच सर्व भार होता. या ज्येष्ठ मंडळींनी अगोदर केलेल्या मार्गदर्शनामुळे ते नसतानाही आम्हाला बुलेटीन तयार करणे जणू लागले. जयंत माईणकर, रत्नाकर तारदाळकर, धनश्री लेले, मनाली दीक्षित, अंजली आमडेकर, दीपक वेलणकर (काही जणांची नावे राहिली असल्यास क्षमस्व),अशी आम्ही नवी-जुनी कॅज्युअल मंडळी त्यावेळी होतो. आकाशवाणीचा माईक हा खूप शक्तीशाली असल्याने कागदाची साधी सळसळ झाली तरी ती श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे बातम्यांच्या कागदाचा गठ्ठा हातात घेऊन एकेक बातमी वाचून झाल्यावर तो कागद अलगद बाजूला कसा सरकावायचा किंवा अलगद बसल्या जागेवरून खाली कसा टाकून द्यायचा, हे धडे नेने बाईंकडून मिळाले. सुरुवातीला तर त्या बातम्या देत असताना कशा देतात, हे पाहण्यासाठी खाली स्टुडिओत मी गेलो असल्याचेही मला आठवताय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आकाशवाणीच्या दिवसांची ही सुरुवात कशी झाली ते सांगितले पाहिजे. मुंबई सकाळमध्येच नोकरी करत असताना (१९९०)च्या सुमारास मुंबई आकाशवाणीसाठी स्टाफ अनाऊन्सर पाहिजे, अशी जाहिरात वृत्तपत्रातून आली होती. मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी अर्ज केला. चर्चगेटच्या के. सी. महाविद्यालयात त्याची लेखी परीक्षा झाली. काही हजारात उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातून काही जणांची आवाजाच्या परीक्षेसाठी माझी निवड झाली. आवाजाच्या चाचणीतूनही उत्तीर्ण होऊन अंतिम निवडीसाठी सात जण निवडले गेले होते, त्यात मी होतो. पण त्यावेळी माझी निवड झाली नाही. तेव्हा रजनीकांत राणे व दिनेश अडावदकर याची निवड झाली. माझी तेव्हा आकाशवाणीवर निवड झाली असती तर मुंबई सकाळ सोडून अनाऊन्सर म्हणून जायची मी तयारी ठेवली होती. पण नाही निवड झाली. मात्र त्यावेळी आकाशवाणीवर कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून काम करणाऱया श्रीराम केळकर, विजय कदम, दीपक वेलणकर आदींशी ओळख/मैत्री झालेली होती. त्यामुमळे कधी रिपोर्टींगच्या निमित्ताने चर्चगेट, नरिमन पॉइंट या भागात मी गेलो की आवर्जून या मित्रांना भेटायला जात असे. पुढे प्रादेशिक वृत्त विभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी आकाशवाणीशी पूर्णपणे जोडला गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मगाशी सांगितले की स्टाफ अनाउन्सरच्या जागेसाठी माझी निवड झाली नाही. पण नंतर काही महिन्यांत प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून निवड झाल्यामुळे आकाशवाणी जवळून पाहता आली. काम करण्याचा खूप अनुभव मिळाला. मला या क्षेत्रात कायमचे काम करायला नक्कीच आवडले असते. त्याच काळात कोल्हापूर, सांगली, पुणे आदी आकाशवाणी केंद्रांसाठी निवेदक/वृत्तनिवेदक पाहिजे, अशा जाहिराती वृत्तपत्रातून आल्या होत्या. मी त्या त्या ठिकाणी जाऊन लेखी परीक्षा, आवाजाची चाचणीही देऊन आलो. अगदी तिकडे माझी निवड झाली असती तर मी जायची तयारी ठेवली होती. परंतू लेखी परीक्षा, आवाजाची चाचणी उत्तीर्ण होऊनही अंतिम निवडीत मी नव्हतो. कदाचित तेव्हा त्यांनी स्थानिकानाच प्राधान्य दिले असेल. पण माझे प्रयत्न सुरुच होते. अशातूनच एकदा आकाशवाणीच्या नभोनाट्य विभागाच्या आवाजाची परीक्षा मी दिली. पण पहिल्या प्रयत्नात फेल झालो. आकाशवाणीच्या नभोनाट्यातून काम करायचे असेल तर आकाशवाणीची स्वराभीनय चाचणी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नसले तरी पुन्हा काही महिन्यांनंतर जी स्वऱाभीनय चाचणी झाली त्यात मी यशस्वी झालो. मला बी ग्रेड मिळाली होती. त्यानंतर गिरिजा कीर यांच्या याला जबाबदार कोण या नभोनाट्यात मला भूमिका करायची संधीही मिळाली. तनुजा कानडे या तेव्हा मराठी नभोनाट्य विभागाच्या निर्मात्या होत्या. पण मला तेवढे ते एकच नभोनाट्य करायला मिळाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदरीत आकाशवाणीचे हे दिवस खूप मजेचे व नवीन नवीन शिकण्याचे होते. खूप चांगला अनुभव त्यातून मला मिळत होता. अजूनही अशाच काही आठवणी आहेत, त्या उद्या तिसऱया भागात...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-9050397208027150991?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/9050397208027150991/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_22.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/9050397208027150991'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/9050397208027150991'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_22.html' title='दिवस आकाशवाणीचे... (२)'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-8793560963025928696</id><published>2009-05-21T17:42:00.005+05:30</published><updated>2009-05-21T18:53:31.551+05:30</updated><title type='text'>दिवस आकाशवाणीचे... (१)</title><content type='html'>मुंबई सकाळमध्ये नोकरी करत असताना तेव्हाचे मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या परवानगीमुळे मला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून सुमारे दीड ते दोन वर्षे काम करता आले. प्रादेशिक वृत्तविभागात दुपारी १ ते ७ अशी ड्युटी असायची. दोन/तीन महिन्यातून एकदा हे कॉन्ट्रक्ट मिळायचे. मग त्यावेळी मुंबईसकाळ मध्ये मी रात्री ८ ते १२ अशी ड्युटी करायचो. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टिंगला होतो. प्रत्येक रिपोर्टर्सला दोन/तीन महिन्यातून एकदा नाईट ड्युटी यायची. ही ड्युटी संध्याकाळी ६ ते १२ अशी असायची. शक्यतो मी माझ्या याच ड्युटीच्या काळात आकाशवाणीवर माझे कॉन्ट्रक्ट घेत असे. नार्वेकर साहेब यांच्यामुळे मला दोन तासांची सवलत मिळत असे. संध्याकाळी सातच्या प्रादेशिक बातम्या झाल्या की मी चर्चगेटहून प्रभादेवीला आमच्या मुंबई सकाळच्या ऑफिसमध्ये येत असे. साधारण १९९१-९२ व ९३ असा सुमारे दीड-दोन वर्षे मी आकाशवाणीवर होतो. अर्थात हे सर्व नार्वेकर यांनी दिलेल्या परवानगीमुळेच मला करता आले हे विसरून चालणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आकाशवाणीचे ते दिवस खूप मस्त होते. वृत्तपत्रात/ आकाशवाणीवरुनच आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर हवे असल्याची जाहिरात आली होती. मी अर्ज केला. लेखी व आवाजाची परीक्षा आणि इंटरव्हयू यातून पार झालो व माझी कॅज्युअल न्यूजरिडरच्या पॅनेलवर निवड झाली. आता नेमक्या पहिल्या बातम्या मी कधी वाचल्या ते आठवत नाही. आकाशवाणीवर जे काही दी़ड-दोन वर्षे काम केले त्यात खूप मजा आली. लहानपणी मी ज्यांचे आवाज केवळ ऐकले होते त्या मंडळींबरोबर मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. यात ज्येष्ठ वृत्तनिवेदक कुसुम रानडे,  शरद चव्हाण आणि ललिता नेने यांचा समावेश होता. शरद चव्हाण आणि नेने व रानडे बाई यांचा आवाज अगदी थेट परिचयाचा होता. जसा पुणे आकाशवाणीच्या सुधा नरवणे यांचा आवाज. सकाळी ७-०५ च्या बातम्या वाचायला बहुतेक त्या असायच्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तसेच या तीघांचे आवाज कानात बसलेले होते. मला आठवताय पहिल्या दिवशी मला दुपारी पावणेतीनचे बातमीपत्र वाचायला मिळाले होते. (आता ते दुपारी १-४५ ला असते) माझा पहिलाच दिवस होता. त्यावेळी दोन ज्येष्ठ वृत्तनिवेदक व एक कॅज्युअल असे लोक ड्युटीला असायचे. शरद चव्हाण, कुसुम रानडे, ललिता नेने हे तीघेही आकाशवाणीचे स्टाफ वृत्तनिवेदक होते. वसंत ऊर्फ दादा देशपांडे हे आकाशवाणीचे स्टाफ रिपोर्टर होते. ते मंत्रालय, विधानमंडळ, राजकीय आणि अन्य महत्वाच्या बातम्यांचे वृत्तांकन करायचे. असो. तर मी सांगत होतो, माझ्या आकाशवाणीवरील पहिल्या दिवसाबद्दल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. वृत्तसंपादक म्हणून हरिश कांबळे त्यावेळी काम पाहात होते. माझा पहिलाच दिवस. त्यामुळे मला दुपारी दीडच्या बातम्या वाचायला दिल्या होत्या. या बातम्या पाच मिनिटांच्या असतात. मी स्टुडिओत गेलो. स्टुडिओत जाण्यापूर्वी मला सगळ्या सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. स्टुडिओत लाल दिवा लागला की वाचायला सुरुवात करायची.वगैरे, वगैरे. लाल दिवा लागला, आणि मी वाचायला सुरुवात केली, आकाशवाणी मुंबई, शेखर जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही क्षण थोडेसे दडपण माझ्यावर होते. पण नंतर ते संपले. बातम्या वाचून मी वर आलो. हरीश कांबळे आणि अन्य सर्वानी बातम्या चांगल्या झाल्या असल्याचे सागून मला प्रोत्साहित केले. त्यानंतर अगोदर म्हटल्याप्रमाणे दोनत-ीन महिन्यातून एकदा मला कॉन्ट्रक्ट मिळत जाचये. अशाच एका कॉन्ट्रक्टमध्ये मला एकदा संध्याकाळच्या सातच्या प्रादेशिक बातम्या वाचण्याची संधी मिळाली. त्या बातम्या दहा मिनिटांच्या असतात व त्या राज्यातील सर्व केंद्रे सहक्षेपित करतात. त्याला श्रोतेही दुपारच्या तुलनेत जास्त असतात. या बातम्यांच्या वेळी पाच मिनिटांनतर या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येत आहेत, असे वाक्य म्हणायचे असते. माझी पहिलीच वेळ असल्याने गडबडीत ते लक्षात राहील की नाही, म्हणून माझ्याबरोबर नेने बाई स्टुडिओत आल्या होत्या. माझ्या समोर त्या उभ्या राहिल्या. पाच मिनिटे झाल्यावर त्यांनी एक कागद हळूच माझ्यासमोर धरला. त्यावर ते वाक्य लिहिलेले होते.  बातम्या संपायला काही सेकंद बाकी असताना, नेनेबाईंनी ठळक बातम्या, असा कागद मला दाखवला. कारण बातम्या संपताना दहा-पंधरा सेकंद बाकी असताना शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या, असे वाचायचे असते. माझा पहिलाच दिवस असल्याने गडबडीत लक्षात राहिले नाही तर पंचाईत नको, म्हणून नेनेबाई स्वत स्टुडिओत आल्या होत्या. माझा हा पहिला दिवसही उत्तमप्रकारे पार पडला. त्यानंतर शरद चव्हाण आणि ललिता नेने जर ड्युडीला असतील तर त्या दोघांपैकी एक जण दुपारच्या आणि मी नेहमी संध्याकाळच्या बातम्या वाचायचो. रानडे बाई असल्या की मात्र एकेक दिवस आलटून-पालटून आम्ही दुपारच्या व संध्याकाळच्या बातम्या वाचायचो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्टुडिओतील मईक खूप शक्तीशाली असतो. त्यामुळे माईकपासून नेकमे किती अतंकावर बसायचे, बातम्यांचे जे कागद असतात, त्यांना टाचणी लावायची नाही, एका कागदावर एकच बातमी लिहायची, बातमी वाचून झाली की हळूच कागद बाजूला सरकावायचा, बातम्यांचे वाचन सुरू असताना समोरच्या घड्याळाकडे लक्ष कसे ठेवायचे, दहा मिनिटांच्या बातम्या संपवताना दहा-पंधरा सेकंद बाकी असताना पुन्हा ठळक बातम्या वाचायच्या, एखादी महत्वाची बातमी ऐनवेळी स्टुडिओत आणून दिली तर तिला कसे स्थान द्यायचे, मग इतर बातम्या कशा पुढे-मागे करायच्या, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमात केवळ तुमच्या आवाजाने तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचत असता. त्यामुळे शब्दोच्चार शुद्ध, स्पष्ट व स्वच्छ असणे अत्यंत गरजेजे असते. माझ्या बाबतीत तो प्रश्न नव्हताच. पण बातमी वाचताना नेमक्या कोणत्या शब्दांवर/ वाक्यावर जोर द्यायचा, कुठे पॉज घ्यायचा, शब्दोच्चार कसे करायचे आणि केवळ आपल्या आवाजाद्वारे समोरच्या सर्व वयोगटातील श्रोत्यांपर्यंत बातमी कशी पोहोचवायची, हे सर्व मला माझ्या या आकाशवाणीच्या दिवसात हळूहळू शिकायला मिळाले. तीनही ज्येष्ठ वृत्तनिवेदकांचे व वृत्तसंपादक हरीश कांबळे, दादा देशपांडे, सहकारी वृत्तनिवेदक या सर्वांचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आकाशवाणीवरील दिवसांच्या इतरही अनेक आठवणी आहेत. त्याविषयी उद्या दुसऱया भागात...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-8793560963025928696?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/8793560963025928696/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_21.html#comment-form' title='6 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8793560963025928696'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/8793560963025928696'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_21.html' title='दिवस आकाशवाणीचे... (१)'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-4237849259205348479</id><published>2009-05-20T19:26:00.003+05:30</published><updated>2009-05-20T20:27:33.554+05:30</updated><title type='text'>कधी रे येशील तू...</title><content type='html'>अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त झाला आहे, माणसंच काय, पण झाड, झुडप, प्राणी, पक्षी आणि अगदी धरित्रीही तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. प्रत्येकजण विचारत आहे, आळवत आहे, कधी रे येशील तू, वरुणराजा कधी रे येशील तू...&lt;br /&gt;&lt;br /&gt;यंदाच्या वर्षी तर संपूर्ण राज्यभर सूर्यदेवाच्या कोपामुळे तापमापकाचा पारा चाळीस अंशाच्या मार्चमध्येच गेला होता. एप्रिल गेला, मे महिनाही सरत आला. तसा तू दरवर्षी सात जूनला येतोस, पण एखाद्या व्रात्य मुलाने दोन-चार दिवस शहाण्यासारख वागावं आणि मग पुन्हा त्याच्या अंगात यावं, असाच तू वागतोस. सात जूनला तू आपली हजेरी लावतोस आणि नंतर जो कुठे गायब होतोस, तो अख्खा जून संपून जुलै उजाडला तरी तोंड दाखवत नाहीस. मला आठवताय, पूर्वी तू कसा अगदी शहाण्यासारखा यायचास, आलास की चार महिने मुक्काम करायचास, पण आता मात्र तुला आमचा सहवास आवडत नाही का, की तू आमच्यावर रागावला आहेस, मला माहीतेय, की तुला यायला उशीर होतो त्याला आम्हीच जबाबदार आहोत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या परिसरातील, गावातील, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नैसर्गिक संपत्तीची आम्हीच पूर्णपणे वाट लावून टाकली. विकासाच्या नावाखाली आम्ही जंगले नष्ट केली, हिरवेगार डोंगर उघडे-बोडके केले, छोट्या-मोठ्या टेकड्या आम्हीच उध्वस्त करून टाकल्या, सोसायटी, घरे यांना मातीचे अंगण ठेवले नाही, सगळीकडे सिमेंट-क्रॉंक्रिटचे जंगल उभं केलं, तुझ्या येण्यासाठी सहाय्यभूत असलेले वारा आणि ढग यांना अडवणारे मोठे डोंगर आता राहिले आहेत कुठे, आकाशातून सहस्त्रधारांनी  जमिनीकडे धाव घेणारा तुझा खळाळता प्रवाह पूर्वी नदी, नाले आणि समुद्रातून मुक्तपणे हिंडत होता. पण आम्हीच नतद्रष्टानी तेथे समुद्रात भराव टाकून बॅक बे रेक्लमेशन तयार केले, नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमणे करून, बेकायदा इमारती आणि झोपड्या बांधून आम्ही तुझा खळाळता प्रवाहही बंदिस्त करून टाकला, नदीतून स्वच्छ वाहणरे पाणी आम्हीच कारखान्यातील रासायनिक द्रव्ये सोडून दुषित करून टाकले, आमचे अपराध तरी किती सांगू...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र याचा वचपा तू कधीतरी काढतोस, कधी असा काही दणका देतोस, की पावसाळा म्हटला की मुंबईकरांना दरवर्षी २६ जुलै २००५ ची आठवण होते, त्यावेळी तू असा की बरसलास की संपूर्ण मुंबईची पार वाट लावून टाकलीस, अर्थात त्याला आम्ही आणि येथील नालायक राज्यकर्तेच जबाबदार होतो. मात्र इतके होऊनही आम्ही त्यापासून काहीच धडा घेतलेला नाही. मिठी नदी आणि अन्य नदी पात्रातील बेकायदा बांधकामे हटविण्याचे नाटक आम्ही पार पाडले, मिठी नदीच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आणि बरचे काही, पण गेली इतकी वर्षे आम्ही जाणूनबूजून निसर्गावर, पर्यावरणावर जे काही अत्याचार केले त्याची भरपाई इतक्या जुजबी आणि तात्पुरत्या उपायांनी होऊ शकते, नाही, पण आम्ही ते करत राहतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आजच विविध वृत्तपत्रातून बातमी वाचली की तू अंदमानला येत्या ४८ तासांत आपली हजेरी देणार आहेस, अरे संपूर्ण महाराष्ट्र तुझ्याकडे डोळे लावून बसला आहे. आता एक काम कर, वृत्तपत्रांची ही बातमी आणि वेधशाळेचा अंदाज यावेळी तरी खोटा पाटू नकोस, अंदमानात ठरलेल्या वेळेपूर्वीच ये. कारण अंदमानात तू आलास की त्यानंतर सात दिवसात मुंबईत आणि नंतर काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तू मुक्कामाला येतोस, असा अनुभव आहे. त्यामुळे ये अगदी लवकर ये, &lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही तुझे अनंत अपराधी असलो तरी महाराष्ट्रातील भावी पिढीसाठी तू वेळेवर ये, आमचे अपराध पोटात घाल, पण येणाऱया भावी पिढीला आमच्या अपराधांची शिक्षा देऊ नकोस, या वर्षी थंडी गायब झाली होती. मला तर अशी भीती वाटते की या थंडीसारखा तू सुद्धा गायब होशील की काय, मग तसे झाले तर काय होईल त्याची कल्पनाच करवत नाही. भावी पिढीला तुला व्हिडिओ किंवा सीडीमध्येच पाहावा लागेल की काय, की पूर्वी नैसर्गिकरित्या पाऊस पडत असे, यावरच कोणाचा विश्वास बसणार नाही, ढगांमध्ये रासायनिक द्रव्यांची फवारणीकरून कृत्रीमपणेच तूला बोलवावे लागेल का, बदलते व ढासळते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा होणारा ऱहास आणि अन्य काही कारणांमुळे ऋतूचक्र असेच बदलत किंवा संपत जाणार असल्याचा धोका शास्त्रज्ञानी वर्तवला आहेच आणि त्यात तू वेळेवर आला नाहीस तर त्याकडेच वाटचाल सुरू झाली की काय, असे आम्हाला वाटत राहील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अरे माणसांप्रमाणेच धरित्रीच्या कणाकणालाही आता तुझी आस लागली आहे. भेटी लागे जीवा, लागलीसे आस, अशी आम्ही प्रत्येकाची अवस्था झाली आहे. तेव्हा आता उशीर करू नकोस, केवळ घनघनमाला नभी दाटल्या असे न करता त्यातून जोरदार धारा कोसळू दे, आता अधिक अंत पाहू नकोस, ये, धावून ये, पुन्हा एकदा तुला विचारतोय, कधी रे येशील तू...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-4237849259205348479?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/4237849259205348479/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_20.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4237849259205348479'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/4237849259205348479'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_20.html' title='कधी रे येशील तू...'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-34166316935990981</id><published>2009-05-19T11:06:00.007+05:30</published><updated>2009-05-19T12:26:23.991+05:30</updated><title type='text'>काझमींची कसाबगिरी</title><content type='html'>वकीली व्यवसाय हा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचाच असतो, असे नेहमी बोलले जाते. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी कसाब याचे वकीलपत्र घेतलेल्या काझमी यांनी सध्या जी काही कसाबगिरी सुरू केली आहे, त्यावरून सर्वसामान्यांच्या मनात वकील आणि या व्यवसायाबाबत असलेला समज ते प्रत्यक्षात खरे करून दाखवत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग म्हणून आणि कसाब याला वकील दिला नाही तर हा खटला पुढे चालवताच येणार नाही, या गरजेतून काझमी यांना कसाबचे वकीलपत्र दिले गेले आहे. मात्र कसाब हा कसा सज्जनाचा पुतळा आहे, गरीब बिचाऱया कसाबला नाहक या खटल्यात गोवले आहे आणि कसेही करून त्याला यातून आपण बाहेर काढायचेच, या विचाराने काझमी कसाबचा खटला लढवत आहे की काय अशा शंका यावी, असे वर्तन सध्या ते करत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरे तर कसाबचा हा गुन्हा म्हणजे देशाविरुद्धचे युद्ध आहे, कट आहे, असे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून सर्वानीच मान्य केले आहे. इतके जर आहे तर अपवाद म्हणून कसाबच्या या खटल्यात त्याला वकील न देता शिक्षा सुनावली गेली असती तर काय झाले असते. नाहीतरी येथे जी शिक्षा सुनावली जाईल, त्याच्या विरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, तिथे पुन्हा काही महिने खटला चालेल. या सर्व घोळात कसाब मात्र सरकारी पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांवर मजा करत राहील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वकील देण्याच्या बाबतीतही अगोदर घोळ घातला गेला. वाघमारे बाईंची कसाबच्या वकील म्हणून नेमणूक केली गेली होती. परंतु त्यांनी याच खटल्यातील एका आरोपीचे वकीलपत्र घेतल्याची बाब न्यायालयापासून लपवून ठेवली. त्यावर दाद मागितल्यावर न्यायालयाने त्यांना या कामातून मुक्त केले. आणि त्यानंतर या काझमींची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच कसाबला निर्दोष ठरविण्यासाठी खऱयाचे खोटे करायला सुरुवात केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी सुरुवातीलाच त्यांनी कसाबच्या वयाचा मुद्दा उपिस्थत करून न्यायालयाचा वेळ वाया घालवला. कसाब हा अल्पवयीन असल्याचे सांगून हा खटला बालन्यायालयात चालविण्याचे त्यांचे प्रयत्न होते. कदाचित त्यात ते यशस्वी झाले असते तर बालगुन्हेगार म्हणून त्याला मृत्यूदंडाऐवजी तुलनेत कमी शिक्षा सुनावली गेली असती. कसाबचा अपराध इतका भयंकर आणि सुस्पष्ट आहे, की त्याला या गुन्ह्यासाठी फाशीच दिली गेली पाहिजे. हे होत नाही तर आता काझमी यांनी कसाबला जेव्हा पकडून डॉक्टरांकडे आणले तेव्हाच डॉक्टरांनी त्याला का वाचवले, त्याला न वाचवता मारून का नाही टाकले, म्हणजे जर डॉक्टरांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले तर मी ही माझ्या अशिलाची बाजू मांडण्याचे काम करत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात काझमी यांनी केलेली ही तुलनाच चुकीची आहे. कोणताही डॉक्टरचे रुग्णाचे प्राण वाचवणे हे आद्य कर्तव्यच असते. मग तो सर्वसामान्य असो, कोणी व्हीआयपी असो वा एखादा गुन्हेगार असो. आता काझमी म्हणतात,त्याप्रमाणे अशिलाला वाचवणे हे त्याच्या वकीलाचे कर्तव्य असते. अन्य कोणत्याही गुन्हयात कदाचित ते (माझ्या दृष्टीने एखाद्या गुन्हेगाराला निर्दोष म्हणून सोडवणे हे चुकीचेच आहे) व्यावसायिक कर्तव्य म्हणून योग्यही असेल. पण या खटल्यात तसे म्हणता येणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईवर आणि निरपराध नागरिकांवर थेट हल्ला चढवणाऱया आणि पोलीस अधिकाऱयांसह निरपऱाध लोकांना गोळ्या घालून ठार मारणाऱया दहा दहशतवाद्यांपैकी कसाब हा जीवंत हाती सापडला आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे, भारताविरुद्ध त्याने गुन्हा केला आहे, हे सर्व स्पष्ट असतानाही काझमी कसाबसाठी खऱयाचे खोटे करण्यात आणि त्यातून न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यात व कसाबला वाचविण्यासाठी इतके आतूर होऊन का प्रयत्न करत आहेत. काझमी हे भारतीय न्यायप्रक्रियेने दिलेले वकील आहेत. तुम्ही भारतीय नागरिक आहात. केवळ अपरिहार्यता म्हणून तुम्हाला कसाबचे वकीलपत्र मिळाले आहे, तुम्ही कसाबसाठी पाकिस्तानचे वकील नाहीत. मग तरीही खऱयाचे खोटे का करायला निघाला आहात. त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. की कसाबला सोडविण्याची सुपारी तुम्हाला पाकिस्तानने दिली आहे. एकदा याचीही जाहीर उत्तरे द्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कसाबचे जे अन्य साथीदार कारवाईत मारले गेले त्यांचे दफन भारतातील कोणत्याही दफनभूमीत करू देणार नाही, असा निर्णय देशातील सर्वच मुस्लिम संघटना व त्यांच्या प्रमुखांनी घेतला. तो योग्यच होता. मात्र आता त्यामुळे पुन्हा करदात्या नागरिकांच्या पैशातून हे मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी कोही कोटी रुपये खर्च करून शवागृह बांधले गेले आहे. खरे तर अन्य कोणत्याही प्रकरणात काही दिवसांनंतर बेवारस मृतदेहाचे पोलीसांकडून जसे अंत्यसंस्कार केले जातात, तोच न्याय या दहशतवाद्यांच्या बाबतीत लावला गेला पाहिजे. तुम्हाला या दहशतवाद्यांचे हाताचे ठसे, डीएनए आणि अन्य आवश्यक अशा काही गोष्टी पुरावे म्हणून काढून घ्यायच्या असतील, त्या काढून घ्या. पाकिस्तानला एकदा निर्वाणीचा इशारा देऊन ते हे मृतदेह ताब्यात गेत आहेत का ते विचारा, त्यांच्याकडून नकार आला तर इतरांच्या बाबतीत पोलीस जे करतात ,तसेच दहशतवाद्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून टाका, पण आमचे राज्य व केंद्र शासनातील वरिष्ठ, तथाकथीत सर्वपक्षीय पुरोगामी नेते याप्रकरणी मूग गिळून आहेत. आणखी किती दिवस हे मृतदेह जतन करून ठेवणार आहात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व कमी की काय म्हणून आता काझमी यांनी आपल्या अकलेचे नवे तारे तोडले आहेत. कसाबच्या गोळ्या अंगावर झेलत ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांच्यामुळे कसाब जीवंत हाती सापडला, ते तुकाराम ओंबाळे हे पोलीस अधिकारी त्या वेळी तीथे नव्हतेच, असे अजब तर्कट काझमी यांनी मांडले आहे. तसेच इस्लामिक जिमखान्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केले म्हणून त्यांच्यावरही ते आगपाखड करत आहेत. आता तर कसाबला फाशीची शिक्षा न होता, त्याला सुधारण्याची संधी द्यावी, असा मुद्दा काझमी यांनी मांडला आहे. एकंदरीतच काझमी यांचे हे जे काही बेजबाबदार वर्तन सुरू आहे, त्यामुळे एकदा न्यायाधीशही संतापले होते व त्यांनी तुम्हाला काम करायचे नसेल तर बाजूला व्हा, असे काझमी यांना सुनावले होते. मात्र नंतर त्यात मार्ग काढला गेला. ही सुद्धा खटला लांबविण्याची काझमी यांची वेगळी चाल असू शकते. तसे झाले तर पुन्हा नवीन वकील नेमणे, अन्य प्रक्रिया आणि पुन्हा सुरुवातीपासून सगळे सुरू, हे करण्यात वेळ वाया जाऊ शकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय न्यायालयीन प्रक्रियेचा अपरीहार्य भाग म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे, तुम्ही पाकिस्तानने नेमलेले किंवा कसाबने नेमलेले वकील नाही. त्यामुळे उगाचच खऱयाचे खोटे करून किंवा न्यायालयाचा वेळ वाया घालवून खटला लांबवण्याचा प्रयत्न करू नका. तसे केले तर शेवटी वकील न देता आम्हाला हा खटला पुढे चालवावा लागेल, असा सडेतोड व निर्वाणीचा इशारा काझमी यांना न्यायाधीशांनी द्यावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तरीही काझमी सुधारले नाहीत, तर राष्ट्रप्रेमी नागरिकच त्यांना माफ करणार नाहीत आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त रोषाला त्यांना सामारे जावे लागेल. तो रोष कसा असेल व कशा प्रकारे प्रगट होईल हे येणारा काळच ठरवेल...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5015457466425427471-34166316935990981?l=joshipuran.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://www.joshipuran.blogspot.com' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://joshipuran.blogspot.com/feeds/34166316935990981/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_19.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/34166316935990981'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5015457466425427471/posts/default/34166316935990981'/><link rel='alternate' type='text/html' href='http://joshipuran.blogspot.com/2009/05/blog-post_19.html' title='काझमींची कसाबगिरी'/><author><name>शेखर जोशी</name><uri>http://www.blogger.com/profile/14969464209523015593</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5015457466425427471.post-6465685502974763952</id><published>2009-05-18T18:11:00.003+05:30</published><updated>2009-05-18T19:28:32.981+05:30</updated><title type='text'>उद्धवा, अजब तुझा कारभार</title><content type='html'>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नुसतीच हवा आहे, त्यांच्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कोणताही धोका नाही, मनसे म्हणजे इधरसे उधरसे या आणि अन्य शेलक्या शब्दात मनसे व राज ठाकरे यांची खिल्ली उडवणाऱया उद्धव ठाकरे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुंबई, ठाणे व नाशिक येथील निकालांनी जमिनीवर आणले आहे. नुसते जमिनीवरच आणले नाही, तर पार नाक कापले गेले आहे. पक्षाचा वरिष्ठ नेता हा बदलत्या परिस्थितीचा सर्व बाजूनी विचार करून निर्णय़ घेणारा असावा लागतो. प्रसंगी एक पाऊल मागे जाऊन पडते घेण्याचीही तयारी असावी लागते. परंतु उद्धव यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्या ताकदीचा गंभीरपणे विचार केलाच नाही किंवा त्यांच्या समवेत असणाऱया सल्लागारांनी त्यांना चुकीचा सल्ला देऊन अंधारात ठेवले. पण केवळ सल्लागारांवर विसंबून न राहता नेत्यांने आपली स्वताची बुद्धी, कौशल्य वापरायचे असते, ते उद्धव यांनी केले नाही. मनसे आपले काहीच वाकडे करू शकणार नाही, या भ्रमात ते राहिले आणि काय झाले ते आता कळून आले आहे. नशीब समजा ४८ ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले नाही, असे राज ठाकरे निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते. खऱोखरच सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागांवर मनसेने उमेदवार उभे केले असते तर शिवसेनेचे आत्ता जेवढे खासदार निवडून आले, तेवढे तरी निवडून आले असते की नाही, याची शंका वाटते. &lt;br /&gt;वडिलांच्या पुण्याईवर उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद मिळाले. राज ठाकरे शिवसेनेत असतानाही त्यांना वेळोवेळी उद्धव आणि त्यांच्या समर्थकांकडून डावलले जात होतेच. उद्धव यांना सर्व सुत्रे स्वताच्या हातातच ठे्वायची होती. खऱे तर त्यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे, पुणे, नाशिक आदी भागाची जबाबदारी आपल्याकडे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी उद्धवकडे असा प्रस्ताव मांडला असल्याचे सांगितले होते, परंतु त्याला उद्धव यांनी नकार दिला असे म्हणतात. नारायण राणे यांच्या सारखा ताकदवान नेताही उद्धव यांच्यामुळे शिवसेना सोडून बाहेर पडला. बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेना गेली अनेक वर्षे सत्तेवर आहे. या काळात त्यांनी मुंबईसाठी काय केले, मोठे काही सोडाच परंतु मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीत करणेही त्यांना जमले नाही. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्दयावर महापालिका प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर शिवसेना जागी झाली. आणि मराठीचा मुद्दा आमचाच असून तो राज ठाकरे यांनी पळवला असल्याचे सांगितले जाऊ लागले. अरे मग तुम्ही इतकी वर्षे काय केले, साधी ही गोष्टही तुम्हाला करता आली नाही.&lt;br /&gt;निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी फेकलेल्या जाळ्यात उद्धव ठाकरे फसले. ज्या पक्षाशी आपले विचार आणि राजकीय भूमिकाही जुळत नाही, त्यांच्याबरोबर युती करायला हे महाराज निघाले होते. त्यासाठी इतकी वर्षे मित्र असलेल्या आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर एकत्र आलेल्या भाजपला सोडचिठ्ठी द्यायचीही त्यांनी तयारी केली होती. उद्धव यांच्यावर पवार यांनी काय भुरळ घातली होती, काय माहित, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेल्या आणि जणू काही आपणच पंतप्रधान होणार आहोत, असे ढोल वाजवणाऱया पवार यांना आणि त्यांच्या पक्षाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. त्यांच्या पक्षाला खासदारांची दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. म्हणजे शिवसेना पवारांबरोबर गेली असती तर काय झाले असते, कॉंग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार करू, भाजपला स्वताच्या ताकदीवर काही करता येणार नाही, राज्यात राष्ट्रवादीचेच खासदार अिधक संख्येने निवडून येतील, मग लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीलाही युती करून राज्यातील सत्ता हस्तगत करू. अजित पवार मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अशी ऑफर पवारांनी उद्धव यांना दिली होती का, पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पवार आणि त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने पार चौथ्या क्रमांकावर फेकून दिले आहे. यातून आता तरी उद्धव यांनी धडा घ्यावा. ज्या पवारांबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये कधीच विश्वास नव्हता, पवार म्हणजे विश्वासघात, बेईमानी, बोलतील एक आणि करतील दुसरेच असे ज्यांच्याबद्दल नेहमी बोलले जाते, त्यांच्याबरोबर युती केली असती,तर शिवसेनेची अवस्थाही आज पवार यांच्या पक्षासारखी झाली असती.&lt;br /&gt;काही ठिकाणी उमेदवार देण्यातही शिवसेनेची चूक झाली. त्याचे सगळ्यात मोठे उदाहऱण म्हणजे ठाण्यातून दिलेले विजय चौगुले हे उमेदवार, हे एकेकाळचे गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी. राष्ट्रवादी पक्षातील. ते तुमच्याकडे म्हणजे शिवसेनेत आले म्हणजे त्यांची सर्व पापे धुवून निघाली का, उलट मनसेने त्याठिकाणी राजन राजे यांच्यासारखा हुषार व सुशिक्षित उमेदवार दिला. खरे तर ठाण्यातून आनंद परांजपे यांनाच शिवसेनेने उमेदवारी द्यायला पाहिजे होती. कल्याणची जागा भाजपलाच देऊन भिवंडीची जागा त्यांनी स्वताकडे ठेवायला हवी होती. कारण भिवंडीत त्यांचे विद्यमान आमदार योगेश पाटील होते. बरे तेही लोकसभेसाठी इच्छुक होते. कदाचित तिथे योगेश पाटील निवडुन आले्ही असते. कल्याणची जागा भाजपला दिली असती आणि भाजपनेही तेथे ब्राह्मण व सुशिक्षित उमेदवार दिला असता तर तीही जागा कल्याण-डोंबिवलीच्या मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्याच पारड्यात टाकली असती. म्हणजे ठाणे व कल्याण हमखास आणि मिळाली असती तर भिवंडी अशा तीनही जागा युतीला मिळू शकल्या असत्या. पण तेथेही उद्धव यांचा निर्णय चुकला. &lt;br /&gt;ठाणे, मुंबई, कल्याण, नाशिक आदी सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी लाखाच्या वर मते घेतली आहेत. मनसेला गृहीत न धरणाऱया आणि बालेकिल्ल्याला मनसेमुळे काहीच धोका नाही, अशा भ्रमात राहिलेल्या उद्धव यांनी किमान आता तरी डोळे उघडून जमिनीवर यावे. भारतीय जनता पक्षाने याची गंभीरपणे दखल घेऊन दोन्ही भावांमध्ये पॅचअप करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. स्वताचा इगो सोडून उद्धव यांनी वास्तवाचे भान राखून योग्य तो निर्णय़ घ्यावा. कोणी काही म्हटले तरी राज ठाकरे यांनी स्वताच्या ताकदीवर आपला जोर दाखवून दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि इतके होऊनही उद्धव तसे करणार असतील तर तो स्वताच्या आणि शिवसेनेच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखेच ठरेल. तेव्हा अजून वेळ गेलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप चार ते पाच महिने बाकी आहेत. उद्धव यांनी राज ठाकरे यांच्याशी जमवून घ्यावे, लोकसभेच्या निकालांनी तेच दाखवून दिले आहे. तसे केले नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच होऊ शकेल आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जी लाखो मते मिळाली त्यावरून विधानसभा निवडणुकीत मनसेचे किमान २
